विशेष बातम्या

ताजी बातमी

भूक.. ...

मनातलं पान..

इंस्टाग्राम जाहिरातींमधील कथित बाल लैंगिक शोषण सामग्रीप्रकरणी केंद्राने मेटाला नोटीस बजावली; ७ दिवसांत उत्तर मागितले.....

इन्स्टाग्रामवरील सशुल्क जाहिरातींद्वारे बाल लैंगिक शोषण आणि शोषण सामग्री (CSEAM) उपलब्ध करून देण्याच्या आरोपांवरून केंद्राने मेटाला नोटीस बजावली आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने..

एसआयटी (SIT) तपास सुरू होताच राम मंदिराच्या देणग्यांत दररोज ८ लाख रुपयांची वाढ; यापूर्वीच्या निधीतील अफरातफरीचा संशय बळावला.....

अयोध्येतील 'श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट'ला मिळणाऱ्या देणग्यांमध्ये, मंदिराच्या अर्पण निधीतील कथित चोरीबाबत एसआयटीने (SIT) तपास सुरू केल्यानंतर मोठी वाढ दिसून आली आहे. दररोज जमा होणारी रक्कम

मुंबई शहरात अनेक ठिकाणी झाडे पडल्याच्या घटना; मुसळधार पावसात सुरक्षेबाबत चिंता.....

रविवारी मुंबईत मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे पडण्याच्या घटना घडल्या. यामुळे भायखळा, दादर आणि माहीम भागात उभ्या असलेल्या दुचाकींचे नुकसान झाले आणि वाहतुकीवर परिणाम झाला. हवामान विभागाने (IMD)

डान्स बारशी संबंधित नियमभंग आणि अश्लीलतेमुळे मुंबई गुन्हे शाखेकडून ११ ऑर्केस्ट्रा बारचे परवाने ३० दिवसांसाठी निलंबित.....

मुंबई गुन्हे शाखेने ११ ऑर्केस्ट्रा बारचे परवाने ३० दिवसांसाठी निलंबित केले आहेत. हे बार प्रत्यक्षात 'डान्स बार' म्हणून चालवले जात होते आणि 'सार्वजनिक मनोरंजन परवान्या'च्या..

मुंबईत पावसाचा जोर: मुसळधार पावसामुळे अनेक भागांत पाणी साचले, वाहतुकीवर परिणाम.....

रविवारी मुंबईत मुसळधार पावसाचा जोर कायम राहिल्याने अनेक ठिकाणी पाणी साचले आणि वाहतुकीत व्यत्यय आला. हवामान विभागाने (IMD) मुंबई आणि लगतच्या जिल्ह्यांसाठी 'रेड अलर्ट' कायम ठेवला असून, सोसाट्याच्या

ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी पंतप्रधान मोदींना जीवे मारण्याची धमकी; तपास सुरू.....

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नियोजित ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी त्यांना ऑनलाइन जीवे मारण्याची धमकी देण्यात आली असून, ऑस्ट्रेलियन फेडरल पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. मेलबर्नमधील एका सामुदायिक

रेसिपी.. भाताचे कटलेट.. ...

बाहेर धो धो कोसळणारा पाऊस.. थंडीने अंग चोरून बसलेले मुंबईकर चाकरमानी आणि सोबत आज वेगळ्या प्रकारे बनविलेली भाताच्या कटलेटची रेसिपी. खवैयांना ही रेसिपी नक्कीच आवडेल कारण रोजच्या कटलेट पेक्षा ही थोडी

दादरच्या फुलबाजारात झाड कोसळलं, चर्चगेट-पेडर रोडवरही नुकसान.....

मुंबईत पावसाचा कहर.. चर्चगेट-पेडर रोडवरही नुकसान..

मुंबईत दोन दिवसांत १६ हजार मॅनहोल्सची तपासणी.....

साकीनाका येथील खैरानी रोडवर उघड्या मॅनहोलमध्ये पडून अस्लम शेख (५५) यांचा मृत्यू झाल्यानंतर मुंबई महापालिका प्रशासनाने शहरातील सर्व मॅनहोलची तपासणी मोहीम युद्धपातळीवर सुरू केली आहे. महापालिका आयुक्त

टीईटी पेपर फुटी प्रकरणात उत्तर प्रदेशातून तिघांना अटक..एकूण ७ जण ताब्यात.....

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२६ च्या कथित प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणाचा तपास करणाऱ्या महाराष्ट्र पोलिसांच्या विशेष तपास पथकाने आणखी तीन जणांना अटक केली आहे. त्यामुळे या प्रकरणात आतापर्यंत

११ वर्षीय अल्पवयीन मुलाने पिकअप ट्रक घातल्याने १० भिक्षूंचा मृत्यू .....

थायलंडमधील मुकदाहन (Mukdahan) प्रांतात २ जुलै रोजी पायी तीर्थयात्रेला निघालेल्या बौद्ध भिक्षूंच्या समूहावर ११ वर्षीय अल्पवयीन मुलाने पिकअप ट्रक घातल्याने १० भिक्षूंचा मृत्यू झाला, तर १३ जण गंभीर जखमी

समोसा.. पाऊस आणि बरंच काही.. ...

आपल्या सर्वांचा आवडता समोसा मूळचा भारतीय नाही. आश्चर्य वाटलं ना ऐकून ? होय पण हे खरे आहे.. १० व्या शतकात मध्य आशिया आणि पर्शिया (इराण) मध्ये याचा उगम झाला. तेव्हा त्याला 'संबूषक' (Sambusak) म्हटले

सर्पमित्राने पकडला पावसात साप.. डोंबिवलीतील घटना.. ...

शुक्रवार दिनांक3/7/26 रोजी कोपर चौकी डोबिबली ,(पश्चिम )येथे मागील बाजूस एका झाडाला व दगडखडीमध्ये एक मोठा नाग अडकलेल्या परिस्थितीत दिसला. त्यास काढण्याचा प्रयत्न केला परंतु निघला नाही नंतर दिनकर

धरण क्षेत्रात पावसाची हजेरी.. पावसाची संततधार.. पाणीकपाती बाबत पालिकेची वेट अँड वॉच.....

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरण क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पाणीसाठ्यात किंचित वाढ होत आहे..

गुज ओठांनी ओठांना सांगायचं.. एका पावसात दोघांनी भिजायचं.. ...

लवकरच डोंबिवली येथे.. शब्द खड्ग प्रस्तुत.. लिपिका एंटरटेनमेंट आणि मैत्रेय प्रोडक्शन निर्मित 'पाऊस गाणी..' सांगीतिक कराओके शो..

वृक्ष लागवड आणि संवर्धन काळाची गरज.. ...

पाऊस पडत नाही.. उष्णतेचे प्रमाण पहिल्यापेक्षा कित्येक पटीने वाढले आहे.. पशु पक्षी प्राण्यांचा उष्णता आणि पाण्याच्या अभावाने मृत्यू.. अशा घटना वारंवार आपल्या डोळ्यासमोर घडत असतांनाही आपण केवळ सरकारवर

सत्तेसाठी काहीही.. ...

सध्या सर्वच पातळीवर राजकारणाचे बाजारीकरण झाले असल्याने मतदारांनी आणि पक्षनिष्ठा असलेल्या कार्यकर्त्यांनी कुणावर विश्वास ठेवावा हे कळतच नाही..

कै. सुमन आई बावस्कर यांचा दुसरा पुण्यस्मरण सोहळा भजन कीर्तनात रंगला.. ...

मंगळवार 30 जून 2026 रोजी ॲड. प्रदीप सुमन एकनाथ बावस्कर शब्द खड्गचे कायदेविषयक सल्लागार यांच्या मातोश्री कै. सुमन बावस्कर यांची द्वितीय पुण्यतिथी डोंबिवली येथे सात्विक वातावरणात संपन्न..

कविता कागदावरची आणि प्रत्यक्षातली.. ...

खूपसे कवी - लेखक कागदावर जबरदस्त लिहितात. अगदी वाचणाऱ्याच्या डोळ्यात अश्रू येतात. मात्र, प्रत्यक्षात यातील फार थोडे समाजाभिमुख असतात. कागदावर बोलबच्चन देणे आणि प्रत्यक्षात एखाद्या व्यक्तीला माणूस बनून

म्हातारचळ.....

रेल्वे प्लॕटफाॕर्मवर दोन महिलांचा संवाद कानी पडला.... खरंतर हा ज्याचा त्याचा अगदी वैयक्तिक प्रश्न आहे. पण समोरच्याशी ओळख न पाळख आणि काहीही संबंध नसतांनाही काही लोक मात्र सर्रास रिमार्क मारत असतात..

NCP (उद्योग विभाग) व अष्टविनायक हेल्थ केअर ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्रतपासणी व सवलतीच्या दरात चष्मा वाटप शिबिर संपन्न.....

दि. 26 जून 2026 : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (उद्योग विभाग) आणि अष्टविनायक हेल्थ केअर ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने नागरिकांसाठी मोफत डोळे तपासणी व ५० टक्के सवलतीत चष्मा वाटप शिबिराचे यशस्वी

एसएनडीटी महिला महाविद्यालय कल्याण पश्चिम येथे 'आंतरराष्ट्रीय योग दिन' संपन्न.. ...

रविवार दिनांक 21 जून 2026 आंतरराष्ट्रीय योग्य दिनाचे महत्व लक्षात घेता जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूट च्या एसएनडीटी महिला महाविद्यालय कल्याण येथील विद्यार्थिनींनी महाविद्यालयात विविध प्रकारच्या योगासनां

नेत्यांची मजा आणि कार्यकर्त्यांना सजा.. ...

पक्षनिष्ठा आणि प्रामाणिकपणाच्या अति दिखाव्यात कार्यकर्ते भरडले जात आहेत आणि हेच कार्यकर्त्यांच्या लक्षात येत नाही हे दुर्दैवी आहे..

विश्वास असला की नाती टिकतात.. ...

मैत्री आणि अगदी कुठल्याही नात्यात विश्वासाबरोबरच त्या नात्याला वेळ सुद्धा द्यायला हवा..

मेहनती माणूस कधीच उपाशी मरत नाही.....

नोकरी नाही म्हणून खूपशी मराठी मुले नशिबाला, परिस्थितीला आणि सरकारला दोष देत राहतात. मात्र, या पैकी फार कमी मराठी मुले व्यवसायात उतरतात. माफ करा पण आपल्या मराठी मुलांकडे अगदी सर्व आहे पण पेशन्स नाहीत

एकनाथ शिंदेंच्या नावाने बोटे मोडण्यापेक्षा आपले कुठे चुकले याचा उद्धवजी विचार करतील काय .??...

शब्द खड्गने सर्वसामान्य लोकांशी या संदर्भात केलेला रोखठोक संवाद आणि सर्वसामान्यांची मते..

वाढलेली वीजबिलं जगू देणार नाहीत.. आता अंधारयुगाचा अंत करण्याची गरज आहे.. ...

महाराष्ट्रातील जनता खूप सोशिक आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये. भरमसाठ वाढलेली वीजबिले आणि सर्वच क्षेत्रातील वाढलेल्या जीवनावश्यक वस्तूंचे भाव आपले कंबरडे मोडीत आहे. पण तरी मराठी माणूस हू की चू करीत

स्मार्ट मीटर.. अदानी.. सरकार.. आणि बरच काही.. ...

अदानी स्मार्ट मीटर मागे प्रति महिना हजार रुपये काढतो. तुमचा मीटर बंद करून तुम्ही गावी जा नाहीतर आणखी कुठेही जा. न वापरलेल्या विजेचे भाडे नवीन स्मार्ट मीटर मुळे तुम्हाला हजार रुपये ज्यादाचे येते..

नेहरूंची आणि मोदींची तुलना होऊच शकत नाही.. ...

मोदींनी नेहरूंपेक्षा जास्त काळ पंतप्रधान पद भोगले यावरून अंधभक्त, गोदी मीडिया आणि भाजप ही लोकं मोदींवर स्तुती सुमने उधळीत आहेत. अरे पण कुठे नेहरू ज्यांनी NIT, IIT, IIM, AIIMS, ISRO, DRDO, ONGC, BHEL,

अजून किती दिवस देव - धर्म आणि हिंदू - मुस्लिम यावरून सर्वसामान्यांना लढविणार..?? ...

हल्लीचे राजकारण इतक्या खालच्या पातळीला गेलेले आहे की अगदी सतत हिंदू मुस्लिम आणि देव धर्मावरून सर्वसामान्यांना लढवून स्वतःची राजकीय पोळी भाजली जात आहे. दुःख म्हातारी मेल्याचं नाही पण, काळ सोकावतोय याचं

बिनविरोध निवडणूक लोकशाही आणि मतदारांच्या अधिकारांवर गदा आहे.. ...

हल्ली सर्रास कुठलीही निवडणूक बिनविरोध व्हावी असा राजकीय पक्षांचा कल असतो.. या संदर्भात शब्द खड्ग ने सर्वसामान्य लोकांना या संदर्भात त्यांची मते विचारली..

वेश्यालयातील वेश्या आणि विकलेला पत्रकार एकाच वर्गाचे असतात.. - सआदत हसन मंटो.....

प्रसिद्ध उर्दू लेखक सआदत हसन मंटो यांनी वेश्या आणि विकलेले पत्रकार यांची तुलना करताना म्हटले होते की, वेश्यालयातील वेश्या आणि विकलेला पत्रकार एकाच वर्गाचे असतात. पण त्या दोघींमध्ये, तवायफचा दर्जा

गॅस कडून चुलीकडे घेऊन जाणाऱ्या सरकारला आता खाली खेचा.. ...

आम्ही कुठल्याच राजकीय पक्षाची बाजू घेत नाही.. आम्ही फक्त संविधान आणि लोकशाहीवर विश्वास ठेवतो. जे सरकार संविधानावर आधारित लोकशाही राबविते ते सरकार सर्वसामान्य लोक डोक्यावर घेतात..

देशाची दुश्मन गोदी मीडिया.....

लोकशाहीचा चवथा स्तंभ म्हणजे पत्रकार मात्र स्वतःला अतिशहाण्या समजणाऱ्या दिल्लीच्या गोदी मीडिया मधील पत्रकारांनी सरकारचे तळवे चाटून, पैसे खाऊन खऱ्या खबरी बाजूला पाडून फक्त सरकारची चाटूगिरी करण्यात

देऊळबंद 2 .....

देऊळबंद 2 चित्रपट पाहायचा होता खरंतर राघव श्यास्त्री म्हणजेच गश्मीर महाजनीसाठी पण तिकीट काढल्यावर लक्षात आले तो यामध्ये अगदी शेवटला काही सेकंदासाठी आहे..

देशाचे बारा वाजत असतांना तुम्ही काय करीत होता..?? ...

देशाचे बारा वाजत असतांना तुम्ही काय करीत होता..?? असा भविष्यात कुणी मला प्रश्न विचारला तर मी स्वतःला मुळीच माफ करू शकणार नाही..

रेसिपी.. साधीसोपी मुगभजी.. ...

सकाळचा नाश्ता असो..दुपार असो.. संध्याकाळचा नाश्ता असो मुगभजी हा सर्वसामान्यच नाही तर अगदी सर्वांच्याच आवडीचा आणि जिभेचे चोचले पुरविणारा पदार्थ आहे..

सर्वपक्षीय नेते म्हणजे एका माळेचे मणी.....

शोकांतिका ही आहे की आजचा राजकीय इच्छाशक्ती असलेला बहुतांश तरुण वर्ग आणि कार्यकर्ता वर्ग नेते मंडळींचे ऐकून एकमेकांची डोकी फोडायला मागेपुढे पाहत नाही..

गंडलेली बारावर्ष.. अंधभक्त.. गोदी मीडिया आणि आपल्यासारखे नेभळट.. ...

अंधभक्त.. गोदी मीडिया आणि अणाजीपंत यांच्या थापांनी अवघा देश मेटाकुटीला आलेला असतांना भाजप आणि देवेंद्र फडणवीस अतिशय निलाजरेपणे मोदींनी देशाला प्रगतीकडे नेले म्हणतात हे ऐकून ही यांच्या बेशरमपणाची हद्द

लोकशाहीचे मारेकरी आपणच आहोत.....

एका सर्व्हे नुसार 87 टक्के जनतेला भाजपचे सरकार नको आहे असे सांगितले जात आहे. आणि हे खरे आहे. तरी भाजप सत्तेत कशी ? खरेतर त्यांना आताही लोकांनी क्रांती केली तर खाली खेचता येईल. पण भारतीय लोक काही अपवाद

मनातलं पान.. आठवणींचं गाव.. ...

आधुनिकतेच्या नावाखाली आपण आपली नाळ कापून टाकली आहे.. सुख म्हणा, गरज म्हणा किंवा अपरिहार्यता म्हणा. मात्र, आणखी जास्त सुख मिळविण्याच्या नादात आपण आपल्या मातीपासून खूप दूर आणि पुढे निघून गेलो आहोत..

षंढयुग.. ...

चुकीला चूक बोलणे आणि अन्याय अत्याचारा विरोधात आवाज वठविणे हे सुज्ञ आणि मर्द लोकांचे लक्षण आहे. मात्र, आज दुर्दैवाने शिवाजी शेजारच्या घरात जन्माला यावा ही वृत्ती आणि प्रवृत्ती बळावत असल्याने फार मोठ्या

भाडखाऊ मीडिया आणि मूर्ख जनता.. ...

नुकतंच सुप्रसिद्ध अभिनेते आणि खासदार असलेल्या कमल हसन यांचं एक वाक्य वाचनात आलं. ते म्हणतात ' जोपर्यंत जर्मनी पूर्णपणे उध्वस्त झाला नाही, तोपर्यंत लोकांना हिटलर जे काही करत होता त्यात केवळ देशभक्तीच

अच्छे दिन आगये.. ...

आपण सर्व मूर्ख आहोत.. खरेतर पंतप्रधान मोदी साहेब म्हणतात त्याप्रमाणे आपण इंधन बचत करायला हवी.. आणि सोने नाणे कशाला खरेदी करायचे ? डिझल, पेट्रोल सारख्या इंधनाची बचत करा लोकांनो.. कमी खा.. कमी प्या..

आठवणींची खिडकी.. ...

प्रत्येकाच्या आयुष्यात एक आठवणींची खिडकी असते.. कातरवेळी असच खिडकीशेजारी उभं राहून बाहेर नजर टाकता आपला भूतकाळ चित्रपटासारखा डोळ्यासमोरून सरकू लागतो.. आणि बाहेरचा कोलाहल, गर्दी यापेक्षा आपल्या मनातील

मनाने मोठी असलेली माणसे हल्ली दुर्मिळ होत आहेत कारण.. ...

समोरच्याचा मोठेपणा मान्य करण्याची मनाची तयारी नसलेली माणसे नेहमी कण्हत कुढत राहतात.. वय वाढले म्हणजे तुम्हाला अक्कल आली, तुम्ही हुशार झालात असे मुळीच नाही..

रोखठोक बोलणाऱ्यांची संख्या कमी झाल्याने अडाणी नेते डोक्यावर बसले आहेत.. ...

आपल्याला काय करायचे आहे अशी विचारसरणी सध्या बळावत चालल्याने बहुतांश अडाणचोट नेते आपल्या डोक्यावर बसले आहेत असे म्हटल्यास कुणाला वावगे वाटण्याचे मुळीच कारण नाही..

मेहनती माणसाने आतातरी व्यवसायाकडे वळावे.. राष्ट्रवादी काँग्रेस उद्योग विभाग यासाठी मदत करीत आहे.. ...

राष्ट्रवादी काँग्रेस उद्योग विभागाचे महाराष्ट्र उपाध्यक्ष अभिजीत आपटे साहेब, श्रीकांत कदम साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई उद्योग विभाग अध्यक्ष अश्विन केळकर. मुंबई उद्योग विभाग सचिव प्रा. दिपक जाधव

काळीजादु .. अंधश्रद्धा .. बुवाबाजी .....

शिकलेले तेवढे हुकलेले असं म्हणण्याची सध्या वेळ आलेली आहे. एकवेळ अडाणी परवडले पण सुशिक्षित नाही.. कारण पैसेवाले, राजकारणी, मोठाले खेळाडू आणि व्यावसायिक हीच मंडळी अशा बुवाबाजीच्या मागे लागते असे सध्या

शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्राचे संपादक प्रा. दिपक जाधव आणि राष्ट्रवादी काँग्रेस उद्योग विभागातर्फे डोंबिवलीत पत्रकारिता प्रशिक्षण वर्ग.. ...

संविधानाने सर्वसामान्यांना दिलेल्या अधिकाराची अनेकांना जाणीव नसते. आपले अधिकार काय आहेत याची लोकांना जाणीव व्हावी या इराद्याने शब्द खड्ग मराठी, हिंदी, इंग्रजी डिजिटल वृत्तपत्राचे संपादक प्रा. दिपक

शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र आणि राष्ट्रवादी काँग्रेस उद्योग विभागातर्फे पत्रकारिता प्रशिक्षण वर्ग.. ...

संविधानाने सर्वसामान्यांना दिलेल्या अधिकाराची अनेकांना जाणीव नसते. आपले अधिकार काय आहेत याची लोकांना जाणीव व्हावी या इराद्याने शब्द खड्ग मराठी, हिंदी, इंग्रजी डिजिटल वृत्तपत्र आणि राष्ट्रवादी काँग्रेस

गोदी मीडिया पैसे खाऊन पत्रकारिता आणि देशाशी बेईमानी करीत आहे असे आपल्याला वाटते का..??...

शब्द खड्गच्या मंचावर आम्ही गेला आठवडाभर हा प्रश्न सर्वसामान्य लोकांसमोर मांडीत आहोत.. या प्रश्नावर लोकांनी खूपच रोखठोक प्रतिक्रिया नोंदविल्या आहेत त्याचा गोषवारा इथे मांडीत आहोत..

हल्ली सवंग प्रसिद्धीसाठी कुणीही महापुरुषांवर काहीबाही बोलतात.. आपल्याला काय वाटते..?? ...

हल्ली सवंग प्रसिद्धीसाठी कुणीही महापुरुषांवर काहीबाही बोलतात हे योग्य आहे काय ?? कारण त्या त्या प्रसंगी काय वातावरण होते अथवा काय गरज होती हे आपल्याला ठाऊक नसतांना आपल्यापैकी खूपसे लोक केवळ प्रसिद्धी

भारतात नेपाळ आणि श्रीलंके सारखी क्रांती घडणे काळाची गरज आहे.....

शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्राने सर्वसामान्यांना या संदर्भात छेडले असता अनेक बेधडक विधाने कानी पडली..

कधीच कुणासाठी चोवीस तास उपलब्ध राहू नका.. नाही बोलायला शिका.. ...

आपण माणुसकी जपणारी माणसं असल्याने आपण सतत जो येईल त्याच्या मदतीला धावतो. मदत करणे कधीच वाईट नाही. मात्र, जर तुम्ही चोवीस तास जो येईल त्याच्यासाठी उपलब्ध राहिलात तर मग कुणीही उठून तुम्हाला इमोशनली

शब्द खड्ग डिजिटल वृतपत्रात मोठ्या पदांवर काम करण्याची सुवर्ण संधी.. ...

आपण तीन उपसंपादक आणि वृत्तसंपादक इत्यादी पदांबरोबरच आपल्या शब्द खड्ग चॅनल साठी वृत्तनिवेदक होण्याची संधी देत आहोत..

अगोदर स्वतःला ओळखायला शिका.. ...

जनरली काय होतं की आपण लोकांबद्दल सर्रास रिमार्क मारून मोकळे होतो. मात्र, कोण कुठल्या परिस्थितीत कसं वागतं हे आपल्याला प्रत्येकवेळी ठाऊक असतंच असं नाही. मात्र, आपण सरसकट मत नोंदवून मोकळे होतो..

आनेवाला पल जानेवाला है.....

मित्रांनो काही मंडळी आजचं काम उद्यावर लोटतात.. एवढी काय घाई आहे असं म्हणून हातातली सोन्यासारखी वेळ उगीचच दवडतात. तर आमच्यासारखी काही मंडळी उद्याचा आणि नंतरचा विचार न करता हातातली वेळ मनमुराद जगण्याचा

ज्याला रुजायचं तो दगडातही रुजतो.. ...

ज्याला रुजायचं तो दगडातही रुजतो आणि ज्याला रुजायचच नाही तो कुठेही टाका रुजतच नाही. आपल्या आयुष्यात अनेक माणसे येतात जातात..

माझी फोटोग्राफी.. रखरखते ऊन.. अंगाची होणारी काहिली आणि अविश्रांत धावणारी डोंबिवली.. ...

कशासाठी पोटासाठी..या उक्तीचा अर्थ शोधायचा असल्यास धावणाऱ्या शहरांकडे यावे आणि इथली वरून चकचकीत दिसणारी मात्र आतून पोखरलेली वस्तुस्थिती अनुभवावी..

लिहीणाऱ्या प्रत्येकाला शब्द खड्ग मन मोकळं करण्याची संधी देत आहे.. ...

आपल्या प्रत्येकाच्या मनात वेगवेगळ्या भाव भावना असतात. मात्र, आपलं मन मोकळं करण्याची संधी फार कमी लोकांना मिळते. किंवा काही लोक अशी संधी हा काय म्हणेल किंवा तो काय म्हणेल असं इतरांना घाबरून घेत नाही..

नाते जुळले मनाशी मनाचे.. ...

कुणाचे कधी कुठे आणि केव्हा नाते जुळेल हे सांगता येत नाही. आता इथे आपण आज प्रेमाच्या नात्याचा नाही तर लहान मोठे वय विसरून जुळलेल्या मैत्री आणि भावनेच्या नात्यांचा विचार करूया..

नवोदितांसाठी आणि काहीतरी वेगळे करू इच्छिणाऱ्यांसाठी शब्द खड्गचे दरवाजे खुले.. ...

शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र तुमच्या मधील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी सदैव तत्पर आहे..

बोलणाऱ्याची माती सुद्धा विकली जाते.. ...

बोलणे ही कला आहे. मात्र, कुठे बोलावे, काय बोलावे, कसे आणि किती बोलावे हे ज्याचे त्याला कळायला हवे. माझं म्हणाल तर मी स्वतः आयोजित केलेल्या कार्यक्रमांत मनसोक्त बोलतो..

शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्रात छापून आलेल्या सर्व प्रकारच्या बातम्या आणि फोटोंसंदर्भात संपादक सहमत असतीलच असे नाही.. ...

नमस्कार वाचक मित्र मैत्रिणींनो.. मी शब्द खड्ग मराठी, हिंदी, इंग्रजी वृत्तपत्र आणि चॅनलचा संस्थापक - मुख्य संपादक प्रा. दिपक संभाजी जाधव..

चीन हा अधिकृतपणे नास्तिक देश (Communist State) आहे. तरीही तो जगात एक नंबर आहे.....

चीनमध्ये लोक देवावर विश्वास ठेवतात, पण त्यांची पद्धत वेगळी आहे. भारतात अंधश्रद्धा खूप आहे. मूलभूत गरजांवर खर्च करण्याऐवजी मंदिर आणि पूजाअर्चनेसाठी करोडो रुपये खर्च केले जातात..

शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्राचे संपादक प्रा. दिपक जाधव यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उद्योग विभागाच्या मुंबई विभाग सचिव पदी निवड.....

सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, उद्योग व्यवसाय, सांस्कृतिक, पत्रकारिता, लेखन -दिग्दर्शन, वक्तृत्व अशा विविध क्षेत्रांत आपल्या नावाचा ठसा उमटवले शब्द खड्ग डिजिटल मराठी, हिंदी, इंग्रजी डिजिटल वृत्तपत्राचे

शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्राचा मनातली गाणी सांगीतिक कार्यक्रम धुमधडाक्यात संपन्न.....

रविवार दिनांक २९ मार्च २०२६ रोजी डोंबिवली पश्चिमेच्या महात्मा गांधी विद्यामंदिरात शब्द खड्ग चे संपादक प्रा. दिपक जाधव आणि शब्द खड्ग टीम ने केले होते आयोजन..

देणाऱ्याचे हात हजारो.....

हल्ली फुकटात सर्वकाही मिळविण्याकडे लोकांचा कल वाढलेला आहे..

लोकशाहीचा चौथा स्तंभ खिळखिळा होण्याची कारणे.....

पत्रकारांना लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणतात. मात्र, आज दुर्दैवाने हा स्तंभ खिळखिळा झाला आहे. आणि पत्रकारांकडे संशयाने बघितले जाते. त्यांना लाचखाऊ म्हणतात, विकलेले पत्रकार म्हणतात आणि सत्ताधारी तथा भांडवल

हात तुझा हातात.....

एखाद्याचा प्रामाणिक हात आणि साथ लाभायला सुद्धा मोठे भाग्य लागते. हात आणि साथ या गोष्टी एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. या गोष्टी एकमेकांपासून कधीच वेगळ्या होऊन स्वतःचं अस्तित्व दाखवू शकत नाहीत..

सध्याचे सरकार.. लोकांच्या भावना.. गरम गरम चहा आणि गप्पांचा फड.....

चहा हातात आला की विषय आपोआप सुचतात.. मग ते राजकारण असो, समाजकारण असो, घरगुती गप्पा आणि गॉसिप असो की अगदी इथे बसून चंद्रावर फेरफटका मारून येणे असो. चहाला कुठल्याही विषयाचे वावडे नाही..

प्रेम.....

हल्ली माणसाचा प्रामाणिक स्वभाव न बघता फक्त वरल्या अंगाला बघून तथा शो शायनिंगला भुलून खूपशा मुली आयुष्याचं मातेरं करून घेत आहेत. व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीत तयार झालेली तरुणपिढी व्हॉट्सॲप वर मारलेल्या

धडाधड बंद पडणाऱ्या मराठी शाळा वाचविणे आपल्या हातात आहे.....

कुठलंही प्राथमिक शिक्षण तेथील मातृभाषेतच व्हायला हवं असं अनेक शिक्षणतज्ज्ञांनी अनेकदा सांगितले आहे. महाराष्ट्राचा विचार करता आपली मातृभाषा मराठीतच प्राथमिक शिक्षण व्हायला हवे असे माझे ठाम मत आहे..

सरकारी अधिकारी आणि पोलिसांना माणुसकीचे धडे देण्याची गरज आहे.. आपल्याला काय वाटते..??...

सर्वसामान्य माणसांना कुणी वाली राहिलेला नाही असे म्हटल्यास वावगे ठरू नये. स्वाभिमानी लोकांची नेहमीच समाजात कुचंबणा होते आणि लाळघोटी मंडळी सत्तेचा सोपान चढतात हे अगदी सर्वांनाच ठाऊक आहे..

आपल्या आयुष्यात एक तरी उनाड दिवस असावा.....

आपल्यापैकी अनेक लोक हा काय म्हणेल आणि तो काय म्हणेल याची चिंता करीत घाबरून जगत आहे. आपण स्वतःपेक्षा लोकांचाच जास्त विचार करीत असल्याने जगणे हातातून सटकून जात आहे..

आपण एकमेकांकडे फक्त माणूस म्हणून बघायला हवे.....

जात, पात, धर्म, पंथ.. तू मोठा की, मी मोठा.. तुझी जात महान की माझी जात महान आणि पराकोटीचे देव देव करीत बसण्या पेक्षा आज आपण मानवता जपायला पाहिजे. आकाशात देव आहे की नाही मला ठाऊक नाही..

आनंदी आनंद गडे.....

आपल्या अवती भोवतीच्या बहुतांश लोकांसाठी रोजचं जगणं खूपच कष्टप्रद झालेले आहे. जगण्याची रोज नवी लढाई लढावी लागते आहे. पूर्वीच्या काळी सर्व सुशेगात होते असे मुळीच नाही..

हातातून निसटून गेलेली वेळ पुन्हा कधीच परत येत नाही.....

मित्रांनो तोंडातून गेलेला शब्द आणि हातातून निसटून गेलेली वेळ पुन्हा कधीच माघारी येत नाही.. आणि म्हणून आपण शब्द आणि वेळ दोन्हीही पाळायलाच हवी..

मैत्री.....

मैत्री कधी कुणाशी केव्हा होईल हे कुणालाच सांगता येत नाही.. मैत्रीत वय, लिंग, जात, देश, प्रांत इत्यादी इत्यादी कधीच अडथळा ठरत नाही.. मैत्री ही मैत्री असते आणि म्हणूनच ती रक्ताच्या नात्यापेक्ष जवळची

काठावरून गम्मत बघणारी मंडळी.....

काठावरून गम्मत बघणाऱ्या मंडळींचा आपल्यापैकी अनेकांना अनुभव असेल. मला या अशा स्वरूपाच्या मंडळींचा इतरांपेक्षा जरा जास्तच अनुभव आहे. ही मंडळी सोबत असूनही सोबत नसतात..

जबाबदारीच्या ओझ्याखाली खूपदा जगणे राहून जाते.....

कुणावर कुठल्या वयात कुठली जबाबदारी येईल हे सांगता येत नाही. एक मात्र खरे की जबाबदारीने माणूस परिपक्व व परिपूर्ण होतो..

गोड बोलून टाळणारी माणसे.....

माणसाच्या स्वभावाचा थांगपत्ता आजवर कुणालाच लागलेला नाही. माणूस स्वतः कसा वागेल हे सुद्धा त्या माणसाला निश्चितपणे सांगता येत नाही.. सांगता येणार नाही. आपल्या आजूबाजूला असे वेगवेगळ्या चेहऱ्याचे आणि

शब्द खड्ग भरारी घेतोय.. इच्छा असल्यास आपण आमच्यासोबत या.....

१५ ऑगस्ट २०१४ रोजी आपल्या शब्द खड्ग वृत्तपत्राची स्थापना झाली. सुरुवातीला शब्द खड्ग प्रिंट स्वरूपात निघत होते. समाजाच्या सर्वच अंगाला स्पर्श करणाऱ्या बातम्या आपण यात छापीत होतो.. मात्र, नंतरच्या काळात

स्वतःचं ठेवायचं झाकून आणि.....

मानवी प्रवृत्ती आणि स्वभाव कधीच आणि कुणालाच कळू शकलेला नाही. आपण खूप मोठ्या प्रमाणात आत्मकेंद्री झालेले असल्याने आपण फक्त मी करेल तेच योग्य या विचारात स्वतःला गुरफटून घेतलेले आहे..

मोबाईल मुळे माणूस माणसापासून भावनिकदृष्ट्या दूर चालला आहे.....

पूर्वी पंधरा पैशाच्या पोस्टकार्ड मध्ये आणि पंचवीस पैशाच्या आंतरदेशीय पत्रात माणूस त्या पत्रांतील शब्दांमध्ये आपल्या आप्तस्वकियांचे चेहरे बघत होता. या पत्रांची आतुरतेने वाट पाहिली जायची व कधी आसू तर

चेहऱ्या मागचे चेहरे.....

आपल्या घरात.. मैत्रीत.. आजूबाजूला.. आणि आपल्या स्वतःतही अनेक चेहरे लपलेले आहेत. या चेहऱ्या मागच्या चेहऱ्यांचे गणित सहजा सहजी कुणालाच सोडवता येत नाही..

आयुष्यात कधी कुणी कुणाला सहज भेटत नाही.....

श्रीकृष्ण म्हणतात काहीतरी पूर्वजन्मीचे राहून गेलेले असते म्हणून लोक एकमेकांना भेटतात.. कारण असल्याशिवाय कधीच कुणी कुणाला असे सहज भेटत नाही..

नाते जुळले मनाशी मनाचे.....

नातं कधी कुठे आणि केव्हा कुणाशी जुळेल हे कुणीच सांगू शकत नाही.. नात्याला प्रेमासारखीच वयाची, जात पात, रंग रूप आणि प्रांत, देश विदेशाची गरज नसते. तुम्ही सिंगल असा अथवा विवाहित असा. नाते जुळायचे असेल तर

खूप समजावून सुद्धा एखाद्या व्यक्तीला पटतच नसेल तर अशा व्यक्तीला आयुष्यातून कायमचे बाय बाय करावे.....

मित्रांनो खूपदा असे होते की, आपली चूक नसतांनाही समोरची व्यक्ती आपण चुकलो आहे असे समजून आपले काहीच ऐकण्याच्या मनस्थितीत नसते. जे आपले असतात त्यांना कारणे देण्याची अजिबात गरज लागत नाही..

डोंबिवली फास्ट..!!...

वरील चित्रात डोंबिवली येथून सुटणारी सकाळी नऊ वाजून १० मिनिटांची ही ट्रेन आहे.. बघा इतक्या गर्दीत प्रवास करावा लागत आहे..

मदत कुणाला करावी हे आपल्याला कळायलाच हवे.....

हल्लीच्या स्वार्थी जमान्यात उठसुठ कुणालाही मदत करण्याच्या भानगडीत अजिबात पडू नका. गरज सरली की लोक आपल्याला एका झटक्यात विसरून जातात. मग तू कोण आणि मी कोण अशी परिस्थिती समोर येते..

बोलावणं आल्याशिवाय नाही.....

पूर्वी मराठी माध्यमात दिवाकर यांनी लिहिलेला 'बोलावणं आल्याशिवाय नाही..' हा अप्रतिम धडा होता.. आज याच अनुषंगाने तुमच्याशी बोलणार आहे. मी जे बोलतोय ते तुमच्या पैकी अनेकांनी अनुभवले असेलच..

रेसिपी.. अंडा पकोडा.....

साहित्य : फेटलेले अंडे ( आपल्याला जेवढ्या लोकांसाठी करायची आहेत तेवढी अंडी घ्यावीत ) तेल तिखट, ब्रेडचे कट केलेले पीस..

प्रा. दिपक संभाजी जाधव.. संस्थापक - मुख्य संपादक शब्द खड्ग मराठी, हिंदी, इंग्रजी डिजिटल वृत्तपत्र आणि शब्द खड्ग चॅनल

Shyam Aware

जाहिरात

ट्रेंडिंग बातम्या

Get In Touch

Dombivli

+91 9967872052

contact@shabdakhadag.in

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.