विशेष बातम्या

ताजी बातमी

'MHT-CET मध्ये ४०% गुण मिळवणाऱ्यांना १०० पर्सेंटाइल कसे? काहीतरी गडबड आहे': रोहित पवारांचा अनियमिततेचा आरोप.....

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार रोहित पवार यांनी MHT-CET मध्ये भ्रष्टाचाराचा आरोप केला आणि परीक्षांच्या प्रश्नपत्रिका फुटल्यामुळे सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याचे

'पंतप्रधान मोदींचा तरुणांशी वाढता संपर्क पाहून राहुल गांधींना धोका वाटतो': पियुष गोयल यांची राहुल गांधींवर टीका.....

केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी दावा केला की, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा देशातील तरुणांशी वाढता संपर्क पाहून काँग्रेस नेते राहुल गांधींना "धोका" वाटत आहे; 'जनरेशन झेड' (Gen Z) मध्ये मोदींची लोकप्रियता

'मोदींनी सर्व काही इतके उत्तम केले असेल, तर तुम्ही परदेशात का स्थायिक झाला आहात?'.....

दुबईतील वास्तव्यावरून राज ठाकरेंचा विवेक ओबेरॉय आणि आर. माधवन यांना सवाल (मनसे विद्यार्थी सेनेच्या मेळाव्यात प्रश्न..

'पीस आऊट' (Peace Out): 'जनरेशन गटर' (Generation Gutter) या टिप्पणीनंतर कंगना राणौतने 'जेन-झेड' (Gen-Z) मित्रांना दिल्या मैत्री दिनाच्या शुभेच्छा.....

'जेन-झेड' (Gen-Z) पिढीतील एका गटाला "जनरेशन गटर" (Generation Gutter) असे संबोधल्यानंतर काही दिवसांतच, कंगना राणौतने मैत्री दिनानिमित्त आपल्या "जेन-झेड मित्रांना" शुभेच्छा दिल्या..

कचरा फेकणाऱ्यांवर कारवाईचा बडगा! रस्त्यात थुंकणे, घाण करणाऱ्या ४ हजारांहून अधिक जणांवर कारवाई, ७०.०१ लाखांचा दंड वसूल.....

उघड्यावर थुंकलात, रस्त्यावर कचरा फेकला, ओला व सुका कचऱ्याचे वर्गीकरण न केल्यास, विनापरवाना राडारोडा वाहतूक केल्यास दंडात्मक कारवाई करण्यासाठी १ एप्रिलपासून लागू करण्यात आलेल्या उपविधीच्या अंमलबजावणीला

एनसीपी ( अजितदादा गट ) उद्योग विभाग डोंबिवली यांचा विद्यार्थ्यांसाठी वह्यावाटप उपक्रम.. ...

रविवार २ ऑगस्ट २०२६ रोजी जुनी डोंबिवली पश्चिम नेमाडे गल्ली येथील राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित दादा पवार गट ) यांच्या कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस उद्योग विभाग यांनी परिसरातील विद्यार्थ्यांना वह्या

आता रेल्वे स्टेशन मास्तरांना भटक्या कुत्र्यांवर सुद्धा नजर ठेवावी लागणार.. आणखी एक जबाबदारी!.....

मुंबई विभागातील प्रत्येक रेल्वे स्थानकावर भटक्या कुत्र्यांवर लक्ष ठेवण्यासाठी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. स्टेशन मास्तरांवर कोणत्या नव्या जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत..

रानभाज्या फुलल्या.. ...

काही भाज्या फक्त विशिष्ट ऋतूतच खायला मिळतात. या अशा भाज्यांचे औषधी गुणधर्म खूप असतात. निसर्गाने मुक्तहस्ते जी उधळण केलेली आहे तिचा मानवाने फक्त फायदा घेऊनच चालायचे नाही तर निसर्गाचे रक्षण करणे सुद्धा

३२ कोटींचे कर्ज बुडवण्यासाठी कंपनीच्या एमडीच्या हत्येचा कट; संचालकासह सात जण अटकेत.....

शेअर बाजारातील मोठ्या आर्थिक नुकसानीनंतर कंपनीचे ३२ कोटी रुपयांचे कर्ज बुडवून कंपनीवर संपूर्ण ताबा मिळवण्यासाठी व्यवस्थापकीय संचालक (एमडी) मोहनसिंग परमार यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी जीएसएम फॉईल्स

NEET आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे; राज्याच्या गृहखात्याकडून आदेश जारी.....

‘नीट-यूजी’ परीक्षेतील कथित गैरव्यवहारांविरोधात झालेल्या आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थी आणि इतरांना मोठा दिलासा देत, महाराष्ट्र सरकारने राज्यातील आंदोलकांवर दाखल केलेले सर्व गुन्हे आणि खटले मागे..

मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई परिसरातून २१ सराईत गुन्हेगारांना मुंबई पोलिसांकडून हद्दपार.....

मुंबई पोलिसांनी सराईत गुन्हेगारांविरुद्धच्या एका मोठ्या कारवाईत २१ गुन्हेगारांना मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई आयुक्तालय क्षेत्रांतून हद्दपार केले आहे. हे आरोपी मारामारी, खंडणी, लुटालूट आणि गुन्हेगारी..

१.७९ कोटींच्या आरोग्य योजना फसवणुकीप्रकरणी वरळी पोलिसांत गुन्हा दाखल; नाशिकमधील तीन रुग्णालयांवर ३६१ बनावट विमा दावे केल्याचा आरोप.....

'आयुष्मान भारत PM-JAY' आणि 'महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना' यांतर्गत ३६१ बनावट विमा दावे करून १.७९ कोटी रुपये हडपल्याप्रकरणी वरळी पोलिसांनी नाशिकमधील तीन खाजगी रुग्णालयांविरुद्ध गुन्हा (FIR)

महाराष्ट्र पाऊस: जळगावमध्ये मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका; नाशिक आणि पुणे घाट क्षेत्रांसाठी 'ऑरेंज अलर्ट'.....

भारतीय हवामान विभागाने (IMD) पुढील काही दिवसांत संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. यामध्ये नाशिक आणि पुणे घाट क्षेत्रांसाठी 'ऑरेंज अलर्ट', तर सहा जिल्ह्यांसाठी 'येलो अलर्ट' जारी..

बहुजन समाज पार्टीचे डोंबिवली शास्त्रीनगर रुग्णालयातील असुविधांबाबतीत आंदोलन.. ...

शुक्रवार दिनांक 31 जुलै 2026 रोजी डोंबिवली पश्चिमेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात बहुजन समाज पार्टी द्वारे रुग्णांना चांगल्या सुविधा द्या म्हणून आंदोलन करण्यात आले तथा कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या

'अपमानास्पद भाषेमुळे फौजदारी गुन्हा दाखल होऊ शकत नाही': पंतप्रधान मोदींविरुद्धच्या आक्षेपार्ह विधानांवरून 'कॉकरोच जनता पार्टी'चे प्रवक्ते सौरव दास.....

NEET-UG आंदोलनादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींविरुद्ध कथित आक्षेपार्ह विधाने केल्याप्रकरणी रुचिका सिंग यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या एफआयआरवर (FIR) 'कॉकरोच जनता पार्टी'चे प्रवक्ते सौरव दास यांनी टीका

उद्धव ठाकरेंचा अभिजीत दिपकेंना फोन, 'मातोश्री'वर येण्याचे निमंत्रण; CJP संस्थापकाने काय सांगितले?...

शिवसेना (UBT) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी अभिजीत दिपके यांच्याशी फोनवरून संवाद साधला. त्यांनी दिपकेंच्या आंदोलनाबद्दल त्यांचे अभिनंदन केले आणि त्यांना 'मातोश्री'वर येण्याचे निमंत्रण दिले. दिपके यांनी

मुंबई: घाटकोपरमधील बीएमसी शाळेत शालेय पोषण आहारात काचेचे तुकडे आढळल्याचा आरोप; चौकशीचे आदेश.....

घाटकोपरमधील बीएमसी (बृहन्मुंबई महानगरपालिका) संचालित शाळेत शालेय पोषण आहारात काचेचे तुकडे आढळल्याचा आरोप करण्यात आला आहे, ज्यामुळे शिक्षकांनी विद्यार्थ्यांना त्वरित जेवण थांबवण्यास सांगितले. बीएमसीने

'प्राण वाचवण्यासाठी आम्ही पहिल्या मजल्यावरून उडी मारली': भिवंडी इमारत दुर्घटनेतील वाचलेल्यांनी सांगितली त्या भयावह रात्रीची कहाणी; ९ जणांचा मृत्यू.....

भिवंडीतील कोहिनूर अपार्टमेंटच्या रहिवाशांनी सांगितले की, इमारत कोसळण्यापूर्वी त्यांना तडकण्याचा मोठा आवाज ऐकू आला आणि त्यानंतर त्यांनी पहिल्या मजल्यावरून उड्या मारून किंवा शिडीच्या साहाय्याने बाहेर

CJP आंदोलना नंतरचे कवित्व.. Whatsapp.. फेसबुक वरचे शहाणे आणि रिझर्वेशन.....

CJP आंदोलनानंतर लोकांचे लक्ष कुचकामी मोदी सरकारच्या कारभारावरून दुसरीकडे वळविण्यासाठी सध्या आरक्षण या प्रश्नावर काही संघोटे आणि त्यातही काही महिलांनी जोरदार आघाडी उघडली आहे..

२४६ गणपती विशेष गाड्यांची घोषणा; १८४ मिश्र विशेष गाड्या, ६२ अनारक्षित विशेष गाड्या.....

मुंबई : गणपती उत्सवाच्या काळात भाविकांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेने २४६ गणपती विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून सुटणाऱ्या ९८ गाड्या, लोकमान्य टिळक

भारतातील सर्व मंदिरांत पुजारी म्हणून बहुजनांना नेमा आणि मग खुशाल आरक्षण रद्द करा.. ...

काही हरामखोरांना आरक्षण नको पण जातीयता मात्र हवी आहे.. आम्ही अशा लोकांचा जाहीर निषेध करतो..

हिंदू कोडबिलाचे फायदे घेणाऱ्या काही सो कॉल्ड महिलांना फायदे चालतात मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर नकोत.. ...

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आज जगाने स्वीकारले आहे मात्र भारतातील काही जातीयवादी लोकांना बाबासाहेबांचा तिटकारा आहे. जर बाबासाहेब एवढेच आवडत नाहीत तर त्यांनी दिलेल्या हिंदू कोडबिलाला नाकारून मनुवाद

उठसुठ आरक्षणावर बोलणाऱ्यांनी हुकूमशाहीवर सुद्धा बोलावे.. ...

धर्मेंद्र प्रधान यांना जेन झी ला घाबरून राजीनामा द्यावा लागला आता नितीन गडकरी, अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे..

आषाढी स्पेशल.. रेसिपी.. साबुदाणा ट्रँगल्स.. ...

जिकडे तिकडे विठ्ठल नामाचा गजर सुरु असताना उपवासासाठी काही करणे गरजेचे वाटले. नेहमी तेच तेच करण्या पेक्षा आज थोडसं वेगळं करण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्याला नक्कीच आवडेल..

सेवेचा संकल्प – जंतर मंतरवर एकही विद्यार्थी उपाशी राहता काम नये.. विद्यार्थ्यांच्या पाठीशी ठामपणे!...

शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र व अवनी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीस यांच्या संयुक्त विद्यमाने, जंतर-मंतर येथे आपल्या न्याय्य हक्कांसाठी शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत अन्न वाटप करण्याचा संकल्प

डोंबिवलीत पी.ए.सी.एल. (पल्स) कंपनीच्या गुंतवणूकदार व एजंटांसाठी सहाय्यता केंद्र सुरू.....

डोंबिवली : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (उद्योग व व्यापारी विभाग) यांच्या डोंबिवली येथील कार्यालयामध्ये जनलोक प्रतिष्ठान सामाजिक, मुंबई कृती समिती यांच्या वतीने पी.ए.सी.एल. (पल्स) कंपनीच्या गुंतवणूकदार

डोंबिवली येथे युनिटी मार्शल आर्ट सेंटर (युमॅक ) या संस्थेच्या मुलांचा डोम्बिवली ( प ) सरस्वती विद्यालयात सत्कार.. ...

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून शब्द खड्ग डिजीटल वृत्तपत्राचे संपादक प्रा दिपक जाधव सर, सरस्वती विद्यामंदीर च्या कार्यवाह सौं सप्रे मॅडम उपस्थित होते, तर अध्यक्षस्थानी UMAC संस्थेचे अध्यक्ष

आयुष्यात एक तरी चांगला छंद जोपासा.. ...

याची त्याची उठाठेव करण्या पेक्षा आणि नाहक कुठल्याही वाईट संगतीत आणि व्यसनांच्या आहारी जाण्या पेक्षा कुठला तरी चांगला छंद जोपासणे कधीही उत्तमच..

लोकशाहीचे तीन तेरा.. ...

लोकशाही पर्व फक्त कागदावरच राहिले आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये..

इडलीचा इतिहास.. ...

आणि म्हणून आज इथे इडलीचा इतिहास सांगत आहे..

लोकशाहीच्या हत्येला जबाबदार कोण..? ...

लोकशाहीच्या हत्येला जबाबदार कोण ? असा प्रश्न भविष्यात आपल्याला इतर कुणी जरी नाही विचारला तरी आपले मन निश्चितच विचारेल. कारण आपण इतके षंढ आणि थंड झालेले आहोत की आजूबाजूला जे वाईट घडतंय त्यावर स्पष्ट

भूक.. ...

मनातलं पान..

रेसिपी.. भाताचे कटलेट.. ...

बाहेर धो धो कोसळणारा पाऊस.. थंडीने अंग चोरून बसलेले मुंबईकर चाकरमानी आणि सोबत आज वेगळ्या प्रकारे बनविलेली भाताच्या कटलेटची रेसिपी. खवैयांना ही रेसिपी नक्कीच आवडेल कारण रोजच्या कटलेट पेक्षा ही थोडी

समोसा.. पाऊस आणि बरंच काही.. ...

आपल्या सर्वांचा आवडता समोसा मूळचा भारतीय नाही. आश्चर्य वाटलं ना ऐकून ? होय पण हे खरे आहे.. १० व्या शतकात मध्य आशिया आणि पर्शिया (इराण) मध्ये याचा उगम झाला. तेव्हा त्याला 'संबूषक' (Sambusak) म्हटले

गुज ओठांनी ओठांना सांगायचं.. एका पावसात दोघांनी भिजायचं.. ...

लवकरच डोंबिवली येथे.. शब्द खड्ग प्रस्तुत.. लिपिका एंटरटेनमेंट आणि मैत्रेय प्रोडक्शन निर्मित 'पाऊस गाणी..' सांगीतिक कराओके शो..

वृक्ष लागवड आणि संवर्धन काळाची गरज.. ...

पाऊस पडत नाही.. उष्णतेचे प्रमाण पहिल्यापेक्षा कित्येक पटीने वाढले आहे.. पशु पक्षी प्राण्यांचा उष्णता आणि पाण्याच्या अभावाने मृत्यू.. अशा घटना वारंवार आपल्या डोळ्यासमोर घडत असतांनाही आपण केवळ सरकारवर

सत्तेसाठी काहीही.. ...

सध्या सर्वच पातळीवर राजकारणाचे बाजारीकरण झाले असल्याने मतदारांनी आणि पक्षनिष्ठा असलेल्या कार्यकर्त्यांनी कुणावर विश्वास ठेवावा हे कळतच नाही..

कविता कागदावरची आणि प्रत्यक्षातली.. ...

खूपसे कवी - लेखक कागदावर जबरदस्त लिहितात. अगदी वाचणाऱ्याच्या डोळ्यात अश्रू येतात. मात्र, प्रत्यक्षात यातील फार थोडे समाजाभिमुख असतात. कागदावर बोलबच्चन देणे आणि प्रत्यक्षात एखाद्या व्यक्तीला माणूस बनून

म्हातारचळ.....

रेल्वे प्लॕटफाॕर्मवर दोन महिलांचा संवाद कानी पडला.... खरंतर हा ज्याचा त्याचा अगदी वैयक्तिक प्रश्न आहे. पण समोरच्याशी ओळख न पाळख आणि काहीही संबंध नसतांनाही काही लोक मात्र सर्रास रिमार्क मारत असतात..

नेत्यांची मजा आणि कार्यकर्त्यांना सजा.. ...

पक्षनिष्ठा आणि प्रामाणिकपणाच्या अति दिखाव्यात कार्यकर्ते भरडले जात आहेत आणि हेच कार्यकर्त्यांच्या लक्षात येत नाही हे दुर्दैवी आहे..

मेहनती माणूस कधीच उपाशी मरत नाही.....

नोकरी नाही म्हणून खूपशी मराठी मुले नशिबाला, परिस्थितीला आणि सरकारला दोष देत राहतात. मात्र, या पैकी फार कमी मराठी मुले व्यवसायात उतरतात. माफ करा पण आपल्या मराठी मुलांकडे अगदी सर्व आहे पण पेशन्स नाहीत

नेहरूंची आणि मोदींची तुलना होऊच शकत नाही.. ...

मोदींनी नेहरूंपेक्षा जास्त काळ पंतप्रधान पद भोगले यावरून अंधभक्त, गोदी मीडिया आणि भाजप ही लोकं मोदींवर स्तुती सुमने उधळीत आहेत. अरे पण कुठे नेहरू ज्यांनी NIT, IIT, IIM, AIIMS, ISRO, DRDO, ONGC, BHEL,

अजून किती दिवस देव - धर्म आणि हिंदू - मुस्लिम यावरून सर्वसामान्यांना लढविणार..?? ...

हल्लीचे राजकारण इतक्या खालच्या पातळीला गेलेले आहे की अगदी सतत हिंदू मुस्लिम आणि देव धर्मावरून सर्वसामान्यांना लढवून स्वतःची राजकीय पोळी भाजली जात आहे. दुःख म्हातारी मेल्याचं नाही पण, काळ सोकावतोय याचं

बिनविरोध निवडणूक लोकशाही आणि मतदारांच्या अधिकारांवर गदा आहे.. ...

हल्ली सर्रास कुठलीही निवडणूक बिनविरोध व्हावी असा राजकीय पक्षांचा कल असतो.. या संदर्भात शब्द खड्ग ने सर्वसामान्य लोकांना या संदर्भात त्यांची मते विचारली..

वेश्यालयातील वेश्या आणि विकलेला पत्रकार एकाच वर्गाचे असतात.. - सआदत हसन मंटो.....

प्रसिद्ध उर्दू लेखक सआदत हसन मंटो यांनी वेश्या आणि विकलेले पत्रकार यांची तुलना करताना म्हटले होते की, वेश्यालयातील वेश्या आणि विकलेला पत्रकार एकाच वर्गाचे असतात. पण त्या दोघींमध्ये, तवायफचा दर्जा

गॅस कडून चुलीकडे घेऊन जाणाऱ्या सरकारला आता खाली खेचा.. ...

आम्ही कुठल्याच राजकीय पक्षाची बाजू घेत नाही.. आम्ही फक्त संविधान आणि लोकशाहीवर विश्वास ठेवतो. जे सरकार संविधानावर आधारित लोकशाही राबविते ते सरकार सर्वसामान्य लोक डोक्यावर घेतात..

देशाची दुश्मन गोदी मीडिया.....

लोकशाहीचा चवथा स्तंभ म्हणजे पत्रकार मात्र स्वतःला अतिशहाण्या समजणाऱ्या दिल्लीच्या गोदी मीडिया मधील पत्रकारांनी सरकारचे तळवे चाटून, पैसे खाऊन खऱ्या खबरी बाजूला पाडून फक्त सरकारची चाटूगिरी करण्यात

देशाचे बारा वाजत असतांना तुम्ही काय करीत होता..?? ...

देशाचे बारा वाजत असतांना तुम्ही काय करीत होता..?? असा भविष्यात कुणी मला प्रश्न विचारला तर मी स्वतःला मुळीच माफ करू शकणार नाही..

रेसिपी.. साधीसोपी मुगभजी.. ...

सकाळचा नाश्ता असो..दुपार असो.. संध्याकाळचा नाश्ता असो मुगभजी हा सर्वसामान्यच नाही तर अगदी सर्वांच्याच आवडीचा आणि जिभेचे चोचले पुरविणारा पदार्थ आहे..

सर्वपक्षीय नेते म्हणजे एका माळेचे मणी.....

शोकांतिका ही आहे की आजचा राजकीय इच्छाशक्ती असलेला बहुतांश तरुण वर्ग आणि कार्यकर्ता वर्ग नेते मंडळींचे ऐकून एकमेकांची डोकी फोडायला मागेपुढे पाहत नाही..

गंडलेली बारावर्ष.. अंधभक्त.. गोदी मीडिया आणि आपल्यासारखे नेभळट.. ...

अंधभक्त.. गोदी मीडिया आणि अणाजीपंत यांच्या थापांनी अवघा देश मेटाकुटीला आलेला असतांना भाजप आणि देवेंद्र फडणवीस अतिशय निलाजरेपणे मोदींनी देशाला प्रगतीकडे नेले म्हणतात हे ऐकून ही यांच्या बेशरमपणाची हद्द

लोकशाहीचे मारेकरी आपणच आहोत.....

एका सर्व्हे नुसार 87 टक्के जनतेला भाजपचे सरकार नको आहे असे सांगितले जात आहे. आणि हे खरे आहे. तरी भाजप सत्तेत कशी ? खरेतर त्यांना आताही लोकांनी क्रांती केली तर खाली खेचता येईल. पण भारतीय लोक काही अपवाद

मनातलं पान.. आठवणींचं गाव.. ...

आधुनिकतेच्या नावाखाली आपण आपली नाळ कापून टाकली आहे.. सुख म्हणा, गरज म्हणा किंवा अपरिहार्यता म्हणा. मात्र, आणखी जास्त सुख मिळविण्याच्या नादात आपण आपल्या मातीपासून खूप दूर आणि पुढे निघून गेलो आहोत..

षंढयुग.. ...

चुकीला चूक बोलणे आणि अन्याय अत्याचारा विरोधात आवाज वठविणे हे सुज्ञ आणि मर्द लोकांचे लक्षण आहे. मात्र, आज दुर्दैवाने शिवाजी शेजारच्या घरात जन्माला यावा ही वृत्ती आणि प्रवृत्ती बळावत असल्याने फार मोठ्या

भाडखाऊ मीडिया आणि मूर्ख जनता.. ...

नुकतंच सुप्रसिद्ध अभिनेते आणि खासदार असलेल्या कमल हसन यांचं एक वाक्य वाचनात आलं. ते म्हणतात ' जोपर्यंत जर्मनी पूर्णपणे उध्वस्त झाला नाही, तोपर्यंत लोकांना हिटलर जे काही करत होता त्यात केवळ देशभक्तीच

अच्छे दिन आगये.. ...

आपण सर्व मूर्ख आहोत.. खरेतर पंतप्रधान मोदी साहेब म्हणतात त्याप्रमाणे आपण इंधन बचत करायला हवी.. आणि सोने नाणे कशाला खरेदी करायचे ? डिझल, पेट्रोल सारख्या इंधनाची बचत करा लोकांनो.. कमी खा.. कमी प्या..

आठवणींची खिडकी.. ...

प्रत्येकाच्या आयुष्यात एक आठवणींची खिडकी असते.. कातरवेळी असच खिडकीशेजारी उभं राहून बाहेर नजर टाकता आपला भूतकाळ चित्रपटासारखा डोळ्यासमोरून सरकू लागतो.. आणि बाहेरचा कोलाहल, गर्दी यापेक्षा आपल्या मनातील

मनाने मोठी असलेली माणसे हल्ली दुर्मिळ होत आहेत कारण.. ...

समोरच्याचा मोठेपणा मान्य करण्याची मनाची तयारी नसलेली माणसे नेहमी कण्हत कुढत राहतात.. वय वाढले म्हणजे तुम्हाला अक्कल आली, तुम्ही हुशार झालात असे मुळीच नाही..

रोखठोक बोलणाऱ्यांची संख्या कमी झाल्याने अडाणी नेते डोक्यावर बसले आहेत.. ...

आपल्याला काय करायचे आहे अशी विचारसरणी सध्या बळावत चालल्याने बहुतांश अडाणचोट नेते आपल्या डोक्यावर बसले आहेत असे म्हटल्यास कुणाला वावगे वाटण्याचे मुळीच कारण नाही..

मेहनती माणसाने आतातरी व्यवसायाकडे वळावे.. राष्ट्रवादी काँग्रेस उद्योग विभाग यासाठी मदत करीत आहे.. ...

राष्ट्रवादी काँग्रेस उद्योग विभागाचे महाराष्ट्र उपाध्यक्ष अभिजीत आपटे साहेब, श्रीकांत कदम साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई उद्योग विभाग अध्यक्ष अश्विन केळकर. मुंबई उद्योग विभाग सचिव प्रा. दिपक जाधव

काळीजादु .. अंधश्रद्धा .. बुवाबाजी .....

शिकलेले तेवढे हुकलेले असं म्हणण्याची सध्या वेळ आलेली आहे. एकवेळ अडाणी परवडले पण सुशिक्षित नाही.. कारण पैसेवाले, राजकारणी, मोठाले खेळाडू आणि व्यावसायिक हीच मंडळी अशा बुवाबाजीच्या मागे लागते असे सध्या

शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्राचे संपादक प्रा. दिपक जाधव आणि राष्ट्रवादी काँग्रेस उद्योग विभागातर्फे डोंबिवलीत पत्रकारिता प्रशिक्षण वर्ग.. ...

संविधानाने सर्वसामान्यांना दिलेल्या अधिकाराची अनेकांना जाणीव नसते. आपले अधिकार काय आहेत याची लोकांना जाणीव व्हावी या इराद्याने शब्द खड्ग मराठी, हिंदी, इंग्रजी डिजिटल वृत्तपत्राचे संपादक प्रा. दिपक

शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र आणि राष्ट्रवादी काँग्रेस उद्योग विभागातर्फे पत्रकारिता प्रशिक्षण वर्ग.. ...

संविधानाने सर्वसामान्यांना दिलेल्या अधिकाराची अनेकांना जाणीव नसते. आपले अधिकार काय आहेत याची लोकांना जाणीव व्हावी या इराद्याने शब्द खड्ग मराठी, हिंदी, इंग्रजी डिजिटल वृत्तपत्र आणि राष्ट्रवादी काँग्रेस

गोदी मीडिया पैसे खाऊन पत्रकारिता आणि देशाशी बेईमानी करीत आहे असे आपल्याला वाटते का..??...

शब्द खड्गच्या मंचावर आम्ही गेला आठवडाभर हा प्रश्न सर्वसामान्य लोकांसमोर मांडीत आहोत.. या प्रश्नावर लोकांनी खूपच रोखठोक प्रतिक्रिया नोंदविल्या आहेत त्याचा गोषवारा इथे मांडीत आहोत..

हल्ली सवंग प्रसिद्धीसाठी कुणीही महापुरुषांवर काहीबाही बोलतात.. आपल्याला काय वाटते..?? ...

हल्ली सवंग प्रसिद्धीसाठी कुणीही महापुरुषांवर काहीबाही बोलतात हे योग्य आहे काय ?? कारण त्या त्या प्रसंगी काय वातावरण होते अथवा काय गरज होती हे आपल्याला ठाऊक नसतांना आपल्यापैकी खूपसे लोक केवळ प्रसिद्धी

भारतात नेपाळ आणि श्रीलंके सारखी क्रांती घडणे काळाची गरज आहे.....

शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्राने सर्वसामान्यांना या संदर्भात छेडले असता अनेक बेधडक विधाने कानी पडली..

कधीच कुणासाठी चोवीस तास उपलब्ध राहू नका.. नाही बोलायला शिका.. ...

आपण माणुसकी जपणारी माणसं असल्याने आपण सतत जो येईल त्याच्या मदतीला धावतो. मदत करणे कधीच वाईट नाही. मात्र, जर तुम्ही चोवीस तास जो येईल त्याच्यासाठी उपलब्ध राहिलात तर मग कुणीही उठून तुम्हाला इमोशनली

शब्द खड्ग डिजिटल वृतपत्रात मोठ्या पदांवर काम करण्याची सुवर्ण संधी.. ...

आपण तीन उपसंपादक आणि वृत्तसंपादक इत्यादी पदांबरोबरच आपल्या शब्द खड्ग चॅनल साठी वृत्तनिवेदक होण्याची संधी देत आहोत..

अगोदर स्वतःला ओळखायला शिका.. ...

जनरली काय होतं की आपण लोकांबद्दल सर्रास रिमार्क मारून मोकळे होतो. मात्र, कोण कुठल्या परिस्थितीत कसं वागतं हे आपल्याला प्रत्येकवेळी ठाऊक असतंच असं नाही. मात्र, आपण सरसकट मत नोंदवून मोकळे होतो..

आनेवाला पल जानेवाला है.....

मित्रांनो काही मंडळी आजचं काम उद्यावर लोटतात.. एवढी काय घाई आहे असं म्हणून हातातली सोन्यासारखी वेळ उगीचच दवडतात. तर आमच्यासारखी काही मंडळी उद्याचा आणि नंतरचा विचार न करता हातातली वेळ मनमुराद जगण्याचा

ज्याला रुजायचं तो दगडातही रुजतो.. ...

ज्याला रुजायचं तो दगडातही रुजतो आणि ज्याला रुजायचच नाही तो कुठेही टाका रुजतच नाही. आपल्या आयुष्यात अनेक माणसे येतात जातात..

माझी फोटोग्राफी.. रखरखते ऊन.. अंगाची होणारी काहिली आणि अविश्रांत धावणारी डोंबिवली.. ...

कशासाठी पोटासाठी..या उक्तीचा अर्थ शोधायचा असल्यास धावणाऱ्या शहरांकडे यावे आणि इथली वरून चकचकीत दिसणारी मात्र आतून पोखरलेली वस्तुस्थिती अनुभवावी..

लिहीणाऱ्या प्रत्येकाला शब्द खड्ग मन मोकळं करण्याची संधी देत आहे.. ...

आपल्या प्रत्येकाच्या मनात वेगवेगळ्या भाव भावना असतात. मात्र, आपलं मन मोकळं करण्याची संधी फार कमी लोकांना मिळते. किंवा काही लोक अशी संधी हा काय म्हणेल किंवा तो काय म्हणेल असं इतरांना घाबरून घेत नाही..

नाते जुळले मनाशी मनाचे.. ...

कुणाचे कधी कुठे आणि केव्हा नाते जुळेल हे सांगता येत नाही. आता इथे आपण आज प्रेमाच्या नात्याचा नाही तर लहान मोठे वय विसरून जुळलेल्या मैत्री आणि भावनेच्या नात्यांचा विचार करूया..

नवोदितांसाठी आणि काहीतरी वेगळे करू इच्छिणाऱ्यांसाठी शब्द खड्गचे दरवाजे खुले.. ...

शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र तुमच्या मधील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी सदैव तत्पर आहे..

बोलणाऱ्याची माती सुद्धा विकली जाते.. ...

बोलणे ही कला आहे. मात्र, कुठे बोलावे, काय बोलावे, कसे आणि किती बोलावे हे ज्याचे त्याला कळायला हवे. माझं म्हणाल तर मी स्वतः आयोजित केलेल्या कार्यक्रमांत मनसोक्त बोलतो..

शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्रात छापून आलेल्या सर्व प्रकारच्या बातम्या आणि फोटोंसंदर्भात संपादक सहमत असतीलच असे नाही.. ...

नमस्कार वाचक मित्र मैत्रिणींनो.. मी शब्द खड्ग मराठी, हिंदी, इंग्रजी वृत्तपत्र आणि चॅनलचा संस्थापक - मुख्य संपादक प्रा. दिपक संभाजी जाधव..

चीन हा अधिकृतपणे नास्तिक देश (Communist State) आहे. तरीही तो जगात एक नंबर आहे.....

चीनमध्ये लोक देवावर विश्वास ठेवतात, पण त्यांची पद्धत वेगळी आहे. भारतात अंधश्रद्धा खूप आहे. मूलभूत गरजांवर खर्च करण्याऐवजी मंदिर आणि पूजाअर्चनेसाठी करोडो रुपये खर्च केले जातात..

शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्राचे संपादक प्रा. दिपक जाधव यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उद्योग विभागाच्या मुंबई विभाग सचिव पदी निवड.....

सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, उद्योग व्यवसाय, सांस्कृतिक, पत्रकारिता, लेखन -दिग्दर्शन, वक्तृत्व अशा विविध क्षेत्रांत आपल्या नावाचा ठसा उमटवले शब्द खड्ग डिजिटल मराठी, हिंदी, इंग्रजी डिजिटल वृत्तपत्राचे

शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्राचा मनातली गाणी सांगीतिक कार्यक्रम धुमधडाक्यात संपन्न.....

रविवार दिनांक २९ मार्च २०२६ रोजी डोंबिवली पश्चिमेच्या महात्मा गांधी विद्यामंदिरात शब्द खड्ग चे संपादक प्रा. दिपक जाधव आणि शब्द खड्ग टीम ने केले होते आयोजन..

देणाऱ्याचे हात हजारो.....

हल्ली फुकटात सर्वकाही मिळविण्याकडे लोकांचा कल वाढलेला आहे..

लोकशाहीचा चौथा स्तंभ खिळखिळा होण्याची कारणे.....

पत्रकारांना लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणतात. मात्र, आज दुर्दैवाने हा स्तंभ खिळखिळा झाला आहे. आणि पत्रकारांकडे संशयाने बघितले जाते. त्यांना लाचखाऊ म्हणतात, विकलेले पत्रकार म्हणतात आणि सत्ताधारी तथा भांडवल

हात तुझा हातात.....

एखाद्याचा प्रामाणिक हात आणि साथ लाभायला सुद्धा मोठे भाग्य लागते. हात आणि साथ या गोष्टी एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. या गोष्टी एकमेकांपासून कधीच वेगळ्या होऊन स्वतःचं अस्तित्व दाखवू शकत नाहीत..

सध्याचे सरकार.. लोकांच्या भावना.. गरम गरम चहा आणि गप्पांचा फड.....

चहा हातात आला की विषय आपोआप सुचतात.. मग ते राजकारण असो, समाजकारण असो, घरगुती गप्पा आणि गॉसिप असो की अगदी इथे बसून चंद्रावर फेरफटका मारून येणे असो. चहाला कुठल्याही विषयाचे वावडे नाही..

प्रेम.....

हल्ली माणसाचा प्रामाणिक स्वभाव न बघता फक्त वरल्या अंगाला बघून तथा शो शायनिंगला भुलून खूपशा मुली आयुष्याचं मातेरं करून घेत आहेत. व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीत तयार झालेली तरुणपिढी व्हॉट्सॲप वर मारलेल्या

धडाधड बंद पडणाऱ्या मराठी शाळा वाचविणे आपल्या हातात आहे.....

कुठलंही प्राथमिक शिक्षण तेथील मातृभाषेतच व्हायला हवं असं अनेक शिक्षणतज्ज्ञांनी अनेकदा सांगितले आहे. महाराष्ट्राचा विचार करता आपली मातृभाषा मराठीतच प्राथमिक शिक्षण व्हायला हवे असे माझे ठाम मत आहे..

सरकारी अधिकारी आणि पोलिसांना माणुसकीचे धडे देण्याची गरज आहे.. आपल्याला काय वाटते..??...

सर्वसामान्य माणसांना कुणी वाली राहिलेला नाही असे म्हटल्यास वावगे ठरू नये. स्वाभिमानी लोकांची नेहमीच समाजात कुचंबणा होते आणि लाळघोटी मंडळी सत्तेचा सोपान चढतात हे अगदी सर्वांनाच ठाऊक आहे..

आपल्या आयुष्यात एक तरी उनाड दिवस असावा.....

आपल्यापैकी अनेक लोक हा काय म्हणेल आणि तो काय म्हणेल याची चिंता करीत घाबरून जगत आहे. आपण स्वतःपेक्षा लोकांचाच जास्त विचार करीत असल्याने जगणे हातातून सटकून जात आहे..

आपण एकमेकांकडे फक्त माणूस म्हणून बघायला हवे.....

जात, पात, धर्म, पंथ.. तू मोठा की, मी मोठा.. तुझी जात महान की माझी जात महान आणि पराकोटीचे देव देव करीत बसण्या पेक्षा आज आपण मानवता जपायला पाहिजे. आकाशात देव आहे की नाही मला ठाऊक नाही..

आनंदी आनंद गडे.....

आपल्या अवती भोवतीच्या बहुतांश लोकांसाठी रोजचं जगणं खूपच कष्टप्रद झालेले आहे. जगण्याची रोज नवी लढाई लढावी लागते आहे. पूर्वीच्या काळी सर्व सुशेगात होते असे मुळीच नाही..

हातातून निसटून गेलेली वेळ पुन्हा कधीच परत येत नाही.....

मित्रांनो तोंडातून गेलेला शब्द आणि हातातून निसटून गेलेली वेळ पुन्हा कधीच माघारी येत नाही.. आणि म्हणून आपण शब्द आणि वेळ दोन्हीही पाळायलाच हवी..

मैत्री.....

मैत्री कधी कुणाशी केव्हा होईल हे कुणालाच सांगता येत नाही.. मैत्रीत वय, लिंग, जात, देश, प्रांत इत्यादी इत्यादी कधीच अडथळा ठरत नाही.. मैत्री ही मैत्री असते आणि म्हणूनच ती रक्ताच्या नात्यापेक्ष जवळची

काठावरून गम्मत बघणारी मंडळी.....

काठावरून गम्मत बघणाऱ्या मंडळींचा आपल्यापैकी अनेकांना अनुभव असेल. मला या अशा स्वरूपाच्या मंडळींचा इतरांपेक्षा जरा जास्तच अनुभव आहे. ही मंडळी सोबत असूनही सोबत नसतात..

जबाबदारीच्या ओझ्याखाली खूपदा जगणे राहून जाते.....

कुणावर कुठल्या वयात कुठली जबाबदारी येईल हे सांगता येत नाही. एक मात्र खरे की जबाबदारीने माणूस परिपक्व व परिपूर्ण होतो..

गोड बोलून टाळणारी माणसे.....

माणसाच्या स्वभावाचा थांगपत्ता आजवर कुणालाच लागलेला नाही. माणूस स्वतः कसा वागेल हे सुद्धा त्या माणसाला निश्चितपणे सांगता येत नाही.. सांगता येणार नाही. आपल्या आजूबाजूला असे वेगवेगळ्या चेहऱ्याचे आणि

शब्द खड्ग भरारी घेतोय.. इच्छा असल्यास आपण आमच्यासोबत या.....

१५ ऑगस्ट २०१४ रोजी आपल्या शब्द खड्ग वृत्तपत्राची स्थापना झाली. सुरुवातीला शब्द खड्ग प्रिंट स्वरूपात निघत होते. समाजाच्या सर्वच अंगाला स्पर्श करणाऱ्या बातम्या आपण यात छापीत होतो.. मात्र, नंतरच्या काळात

स्वतःचं ठेवायचं झाकून आणि.....

मानवी प्रवृत्ती आणि स्वभाव कधीच आणि कुणालाच कळू शकलेला नाही. आपण खूप मोठ्या प्रमाणात आत्मकेंद्री झालेले असल्याने आपण फक्त मी करेल तेच योग्य या विचारात स्वतःला गुरफटून घेतलेले आहे..

मोबाईल मुळे माणूस माणसापासून भावनिकदृष्ट्या दूर चालला आहे.....

पूर्वी पंधरा पैशाच्या पोस्टकार्ड मध्ये आणि पंचवीस पैशाच्या आंतरदेशीय पत्रात माणूस त्या पत्रांतील शब्दांमध्ये आपल्या आप्तस्वकियांचे चेहरे बघत होता. या पत्रांची आतुरतेने वाट पाहिली जायची व कधी आसू तर

चेहऱ्या मागचे चेहरे.....

आपल्या घरात.. मैत्रीत.. आजूबाजूला.. आणि आपल्या स्वतःतही अनेक चेहरे लपलेले आहेत. या चेहऱ्या मागच्या चेहऱ्यांचे गणित सहजा सहजी कुणालाच सोडवता येत नाही..

आयुष्यात कधी कुणी कुणाला सहज भेटत नाही.....

श्रीकृष्ण म्हणतात काहीतरी पूर्वजन्मीचे राहून गेलेले असते म्हणून लोक एकमेकांना भेटतात.. कारण असल्याशिवाय कधीच कुणी कुणाला असे सहज भेटत नाही..

नाते जुळले मनाशी मनाचे.....

नातं कधी कुठे आणि केव्हा कुणाशी जुळेल हे कुणीच सांगू शकत नाही.. नात्याला प्रेमासारखीच वयाची, जात पात, रंग रूप आणि प्रांत, देश विदेशाची गरज नसते. तुम्ही सिंगल असा अथवा विवाहित असा. नाते जुळायचे असेल तर

खूप समजावून सुद्धा एखाद्या व्यक्तीला पटतच नसेल तर अशा व्यक्तीला आयुष्यातून कायमचे बाय बाय करावे.....

मित्रांनो खूपदा असे होते की, आपली चूक नसतांनाही समोरची व्यक्ती आपण चुकलो आहे असे समजून आपले काहीच ऐकण्याच्या मनस्थितीत नसते. जे आपले असतात त्यांना कारणे देण्याची अजिबात गरज लागत नाही..

डोंबिवली फास्ट..!!...

वरील चित्रात डोंबिवली येथून सुटणारी सकाळी नऊ वाजून १० मिनिटांची ही ट्रेन आहे.. बघा इतक्या गर्दीत प्रवास करावा लागत आहे..

मदत कुणाला करावी हे आपल्याला कळायलाच हवे.....

हल्लीच्या स्वार्थी जमान्यात उठसुठ कुणालाही मदत करण्याच्या भानगडीत अजिबात पडू नका. गरज सरली की लोक आपल्याला एका झटक्यात विसरून जातात. मग तू कोण आणि मी कोण अशी परिस्थिती समोर येते..

बोलावणं आल्याशिवाय नाही.....

पूर्वी मराठी माध्यमात दिवाकर यांनी लिहिलेला 'बोलावणं आल्याशिवाय नाही..' हा अप्रतिम धडा होता.. आज याच अनुषंगाने तुमच्याशी बोलणार आहे. मी जे बोलतोय ते तुमच्या पैकी अनेकांनी अनुभवले असेलच..

रेसिपी.. अंडा पकोडा.....

साहित्य : फेटलेले अंडे ( आपल्याला जेवढ्या लोकांसाठी करायची आहेत तेवढी अंडी घ्यावीत ) तेल तिखट, ब्रेडचे कट केलेले पीस..

प्रा. दिपक संभाजी जाधव.. संस्थापक - मुख्य संपादक शब्द खड्ग मराठी, हिंदी, इंग्रजी डिजिटल वृत्तपत्र आणि शब्द खड्ग चॅनल

Shyam Aware

जाहिरात

ट्रेंडिंग बातम्या

Get In Touch

Dombivli

+91 9967872052

contact@shabdakhadag.in

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.