
मालमत्ता कर न भरणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे. या अंतर्गत आतापर्यंत एकूण ६ हजार ९२२ मालमत्तांवर अटकावणी तर ४८३ मालमत्तांवर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. तर, एकूण २१० मालमत्तां..

अँटिलिया बॉम्ब स्केअर प्रकरणात आणि मनसुख हिरण यांच्या हत्येतून दोषमुक्त होण्यासाठी मुंबईचे बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझे यांनी विशेष NIA न्यायालयात धाव घेतली आहे. १५० पानांच्या याचिकेत वाझे यांनी

एप्रिल २०२५ ते जानेवारी २०२६ दरम्यान राज्यव्यापी कारवाईत महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांनी ६७.५४ मेट्रिक टन बंदी घातलेले एकेरी वापराचे प्लास्टिक जप्त केले आणि १.५५ कोटी रुपयांचा दंड वसूल केला. महाराष्ट्र

इराणविरुद्ध अमेरिका-इस्रायल लष्करी मोहीम बाराव्या दिवशीही सुरूच राहिली आणि सतत हवाई हल्ले आणि प्रत्युत्तरात्मक देवाणघेवाणी झाली. एपिक फ्युरी आणि रोअरिंग लायन या कोडनेम असलेल्या या कारवाईत सर्वोच्च

राज्यातील उष्णतेच्या लाटेमुळे कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली असून, पारा चाळीशीपार पोहचला आहे. कोकण,विदर्भातील काही भागात बुधवारी उष्णतेची लाट कायम राहणार आहे, दरम्यान अकोल्यात सलग तापमानाचा पारा वाढत

शरद पवार, रामदास आठवले आणि विनोद तावडे यांच्यासह महाराष्ट्रातील सर्व सात उमेदवार राज्यसभेवर बिनविरोध निवडून आले. भाजपच्या पाठिंब्या असूनही आठवले यांनी आपली आरपीआय(अ) ओळख कायम ठेवली..

मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांमध्ये तापमानात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. मंगळवारी उष्णतेच्या लाटेचा (हिट वेव्ह) इशारा देण्यात आला असून पारा ३८ अंश सेल्सिअसवर जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली.

इंडियन हॉटेल आणि रेस्टॉरंट असोसिएशन (AHAR) ने इशारा दिला आहे की पाईप्ड नॅचरल गॅस (PNG) च्या सततच्या कमतरतेमुळे मुंबईतील हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स दोन दिवसांत बंद करावे लागू शकतात. AHAR चे अध्यक्ष विजय..

हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी मुंबईतील बेकऱ्यांना इंधनाचा वापर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. पालिकेने कारवाईचा इशारा दिल्यानंतर ही दुर्लक्ष करणाऱ्या १०२ बेकरीचालकांना स्टॉप वर्क नोटीस बजावण्यात आली

इराणविरोधात अमेरिका, इस्रायलने सुरू केलेल्या युद्धामुळे घरगुती गॅसच्या किमती वाढल्या..

डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवार व कल्याण तालुका शारीरिक शिक्षण शिक्षक मंडळ संयुक्त विद्यमाने आयोजित..

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी २० वर्षे पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच १० मार्चपासून राज्यव्यापी सदस्यता मोहिमेची सुरुवात करण्याची घोषणा केली. ते ९ मार्च रोजी छत्रपती शिवाजी महाराजांना आदरांजली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तृणमूल काँग्रेस सरकारवर टीका केली आणि म्हटले की लोक लवकरच पश्चिम बंगालमधील राजवट बदलतील. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सिलिगुडी येथील आंतरराष्ट्रीय संतल परिषदेच्या

रविवार ८ मार्च २०२६ रोजी डोंबिवली पश्चिमेच्या द्वारका हॉटेलात सोहळा संपन्न..


शब्द खड्ग रोज संध्याकाळी एखाद्या चहाच्या टपरीवर अथवा हॉटेलात बसलेल्या सर्वसामान्य लोकांना त्यांच्या रोजच्या जीवनात येणाऱ्या समस्यां बद्दल बोलतं करतो. हे लोक अगदी सर्वसामान्य आणि पापभिरू असतात..

मी प्रथमतः भारतीय आणि अंतिमतः सुद्धा भारतीयच राहील असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हटले होते.. आजच्या भरकटलेल्या काही तरुण मुली आणि महिलांना संविधानाने त्यांना काय अधिकार दिले आहेत आणि बाबासाहेबांनी

सत्तासंघर्ष.. मिसाईल पॉवर.. आम्हीच सर्व जगात अगदी सर्वच बाबतीत श्रेष्ठ असावे ही विचारधारा आणि अतिशहाणा ट्रम्प हे सर्व मिळून जग बुडविण्याच्या दिशेने निघालेले आहेत असे म्हटल्यास वावगे ठरू नये..

पत्रकारांना लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणतात. मात्र, आज दुर्दैवाने हा स्तंभ खिळखिळा झाला आहे. आणि पत्रकारांकडे संशयाने बघितले जाते. त्यांना लाचखाऊ म्हणतात, विकलेले पत्रकार म्हणतात आणि सत्ताधारी तथा भांडवल

पुणे जिल्हा मध्ये आळंदी येथे 13 वी युनिफाईड राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन, युनिफाईट अससोसिएशन (महाराष्ट्र )यांच्या मार्फत दिनांक 14 आणि 15 फेब्रुवारी 2026 रोजी करण्यात आले होते..

एखाद्याचा प्रामाणिक हात आणि साथ लाभायला सुद्धा मोठे भाग्य लागते. हात आणि साथ या गोष्टी एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. या गोष्टी एकमेकांपासून कधीच वेगळ्या होऊन स्वतःचं अस्तित्व दाखवू शकत नाहीत..

चहा हातात आला की विषय आपोआप सुचतात.. मग ते राजकारण असो, समाजकारण असो, घरगुती गप्पा आणि गॉसिप असो की अगदी इथे बसून चंद्रावर फेरफटका मारून येणे असो. चहाला कुठल्याही विषयाचे वावडे नाही..

हल्ली माणसाचा प्रामाणिक स्वभाव न बघता फक्त वरल्या अंगाला बघून तथा शो शायनिंगला भुलून खूपशा मुली आयुष्याचं मातेरं करून घेत आहेत. व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीत तयार झालेली तरुणपिढी व्हॉट्सॲप वर मारलेल्या

कुठलंही प्राथमिक शिक्षण तेथील मातृभाषेतच व्हायला हवं असं अनेक शिक्षणतज्ज्ञांनी अनेकदा सांगितले आहे. महाराष्ट्राचा विचार करता आपली मातृभाषा मराठीतच प्राथमिक शिक्षण व्हायला हवे असे माझे ठाम मत आहे..

सर्वसामान्य माणसांना कुणी वाली राहिलेला नाही असे म्हटल्यास वावगे ठरू नये. स्वाभिमानी लोकांची नेहमीच समाजात कुचंबणा होते आणि लाळघोटी मंडळी सत्तेचा सोपान चढतात हे अगदी सर्वांनाच ठाऊक आहे..

आपल्यापैकी अनेक लोक हा काय म्हणेल आणि तो काय म्हणेल याची चिंता करीत घाबरून जगत आहे. आपण स्वतःपेक्षा लोकांचाच जास्त विचार करीत असल्याने जगणे हातातून सटकून जात आहे..

जात, पात, धर्म, पंथ.. तू मोठा की, मी मोठा.. तुझी जात महान की माझी जात महान आणि पराकोटीचे देव देव करीत बसण्या पेक्षा आज आपण मानवता जपायला पाहिजे. आकाशात देव आहे की नाही मला ठाऊक नाही..

आपल्या अवती भोवतीच्या बहुतांश लोकांसाठी रोजचं जगणं खूपच कष्टप्रद झालेले आहे. जगण्याची रोज नवी लढाई लढावी लागते आहे. पूर्वीच्या काळी सर्व सुशेगात होते असे मुळीच नाही..

मित्रांनो तोंडातून गेलेला शब्द आणि हातातून निसटून गेलेली वेळ पुन्हा कधीच माघारी येत नाही.. आणि म्हणून आपण शब्द आणि वेळ दोन्हीही पाळायलाच हवी..

मैत्री कधी कुणाशी केव्हा होईल हे कुणालाच सांगता येत नाही.. मैत्रीत वय, लिंग, जात, देश, प्रांत इत्यादी इत्यादी कधीच अडथळा ठरत नाही.. मैत्री ही मैत्री असते आणि म्हणूनच ती रक्ताच्या नात्यापेक्ष जवळची

काठावरून गम्मत बघणाऱ्या मंडळींचा आपल्यापैकी अनेकांना अनुभव असेल. मला या अशा स्वरूपाच्या मंडळींचा इतरांपेक्षा जरा जास्तच अनुभव आहे. ही मंडळी सोबत असूनही सोबत नसतात..

कुणावर कुठल्या वयात कुठली जबाबदारी येईल हे सांगता येत नाही. एक मात्र खरे की जबाबदारीने माणूस परिपक्व व परिपूर्ण होतो..

मायामी हेराल्ड'ची (Miami Herald) पत्रकार ज्युली के. ब्राउन यांनी २०१८ मध्ये एपस्टीनच्या सेक्स ट्रॅफिकिंग प्रकरणाचा पर्दाफाश करणारी ३-भागांची स्फोटक मालिका प्रसिद्ध केली. त्यांनी २००८ मधील 'नॉन-प्रॉसिक

माणसाच्या स्वभावाचा थांगपत्ता आजवर कुणालाच लागलेला नाही. माणूस स्वतः कसा वागेल हे सुद्धा त्या माणसाला निश्चितपणे सांगता येत नाही.. सांगता येणार नाही. आपल्या आजूबाजूला असे वेगवेगळ्या चेहऱ्याचे आणि

महाशिवरात्रीच्या आपणांस हार्दिक शुभेछया..

१५ ऑगस्ट २०१४ रोजी आपल्या शब्द खड्ग वृत्तपत्राची स्थापना झाली. सुरुवातीला शब्द खड्ग प्रिंट स्वरूपात निघत होते. समाजाच्या सर्वच अंगाला स्पर्श करणाऱ्या बातम्या आपण यात छापीत होतो.. मात्र, नंतरच्या काळात

हल्लीच्या स्वार्थी आणि सबसे तेज.. सगळं इन्स्टंट हवं असं मानणाऱ्या धावत्या जगात मानसिक प्रेम केव्हाच इतिहास जमा झालं आहे असे म्हटल्यास वावगे वाटू नये..

मानवी प्रवृत्ती आणि स्वभाव कधीच आणि कुणालाच कळू शकलेला नाही. आपण खूप मोठ्या प्रमाणात आत्मकेंद्री झालेले असल्याने आपण फक्त मी करेल तेच योग्य या विचारात स्वतःला गुरफटून घेतलेले आहे..

पूर्वी पंधरा पैशाच्या पोस्टकार्ड मध्ये आणि पंचवीस पैशाच्या आंतरदेशीय पत्रात माणूस त्या पत्रांतील शब्दांमध्ये आपल्या आप्तस्वकियांचे चेहरे बघत होता. या पत्रांची आतुरतेने वाट पाहिली जायची व कधी आसू तर

आपल्या घरात.. मैत्रीत.. आजूबाजूला.. आणि आपल्या स्वतःतही अनेक चेहरे लपलेले आहेत. या चेहऱ्या मागच्या चेहऱ्यांचे गणित सहजा सहजी कुणालाच सोडवता येत नाही..

श्रीकृष्ण म्हणतात काहीतरी पूर्वजन्मीचे राहून गेलेले असते म्हणून लोक एकमेकांना भेटतात.. कारण असल्याशिवाय कधीच कुणी कुणाला असे सहज भेटत नाही..

नातं कधी कुठे आणि केव्हा कुणाशी जुळेल हे कुणीच सांगू शकत नाही.. नात्याला प्रेमासारखीच वयाची, जात पात, रंग रूप आणि प्रांत, देश विदेशाची गरज नसते. तुम्ही सिंगल असा अथवा विवाहित असा. नाते जुळायचे असेल तर

मित्रांनो खूपदा असे होते की, आपली चूक नसतांनाही समोरची व्यक्ती आपण चुकलो आहे असे समजून आपले काहीच ऐकण्याच्या मनस्थितीत नसते. जे आपले असतात त्यांना कारणे देण्याची अजिबात गरज लागत नाही..

मुक्काम पोस्ट डोंबिवली..

वरील चित्रात डोंबिवली येथून सुटणारी सकाळी नऊ वाजून १० मिनिटांची ही ट्रेन आहे.. बघा इतक्या गर्दीत प्रवास करावा लागत आहे..

हल्लीच्या स्वार्थी जमान्यात उठसुठ कुणालाही मदत करण्याच्या भानगडीत अजिबात पडू नका. गरज सरली की लोक आपल्याला एका झटक्यात विसरून जातात. मग तू कोण आणि मी कोण अशी परिस्थिती समोर येते..

पूर्वी मराठी माध्यमात दिवाकर यांनी लिहिलेला 'बोलावणं आल्याशिवाय नाही..' हा अप्रतिम धडा होता.. आज याच अनुषंगाने तुमच्याशी बोलणार आहे. मी जे बोलतोय ते तुमच्या पैकी अनेकांनी अनुभवले असेलच..

एरव्ही चहाला आपण एक साधारण पेय समजतो. पण, हा चहाच प्रेमाचं नातं आणि मैत्री फुलवायला महत्वाची भूमिका निभावतो.. रुसलेल्याला हसवतो, सगळ्यांना एकत्रित आणण्यासाठी अथवा मुद्दाम चहाचे निमित्त काढून भेटीगाठी

रविवार १८ जानेवारी २०२६ शब्द खड्गच्या गायकांनी गाजवला..

साहित्य : फेटलेले अंडे ( आपल्याला जेवढ्या लोकांसाठी करायची आहेत तेवढी अंडी घ्यावीत ) तेल तिखट, ब्रेडचे कट केलेले पीस..






( रविवार १४ डिसेंबर २०२५ रोजी शब्द खड्ग चा मनातली गाणी हा कार्यक्रम झाला. त्या प्रसंगी शब्द खड्ग चे संस्थापक- संपादक प्रा. दिपक जाधव यांच्यावर सौ. उज्वला यांनी ही वरील कविता केली..)

आयुष्यात सुख जवा एवढं आणि दुःख पर्वता एवढं असतं.. सुख दुःख हा ऊन सावलीचा खेळ असतो. म्हणून सतत दुःख कुरवाळीत बसण्यात काही अर्थ नसतो..
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.