
सध्या स्मार्ट मीटर आणि वाढीव बिलाचे प्रकरण खूप चिघळले आहे. मात्र भांडवलदार आणि अंबानी, अदानीचे तळवे चालणारे सरकार सर्वसामान्यांना फाट्यावर मारीत आहे..

1988 चे कलमाअंतर्गत ई चलन मशीनद्वारे कारवाई करून 61500/- रुपयाचा दंड आकारण्यात आला आहे..

पालघरमधील विरार येथील अर्नाळा बीचवर पोहताना समुद्राच्या जोरदार प्रवाहामुळे चार अल्पवयीन मुले वाहून गेली; यात एका १७ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाला असून दुसरा मुलगा अद्याप बेपत्ता आहे. जीवरक्षकांनी

रात्रीच्या हलक्या सरींनंतर मुंबईत दमट हवामानाची सुरुवात झाली. हवामान विभागाने (IMD) शुक्रवारी अंशतः ढगाळ आकाश आणि एक-दोनदा हलक्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. हवामानाबाबत कोणताही मोठा इशारा देण्यात आले

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आरोप केला की, २०२० च्या निवडणूक प्रक्रियेदरम्यान चीनने २२ कोटी (२२० दशलक्ष) अमेरिकन मतदारांची माहिती बेकायदेशीरपणे मिळवली. त्यांनी सांगितले की..

म्यानमारमधील छळवणुकीचा सामना करणाऱ्या अल्पसंख्यांक रोहिंग्या समुदायाच्या दोन बोटी बंगालच्या उपसागरात उलटल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे..

वांगचुक यांना उपोषण मागे घेण्याचे असावहन.. पेज थ्री आणि राजकीय मंडळींचा वांगचुक यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा..


मुंबई पोलिसांनी वांद्रे येथून अपहरण झालेल्या दोन अल्पवयीन मुलींचा शोध घेऊन उत्तराखंडमधून त्यांची सुखरूप सुटका केली. यासाठी पोलिसांनी अनेक राज्यांत पसरलेली मोहीम राबवली. आरोपीला अटक करण्यापूर्वी, पोलिस

डोंबिवली : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (उद्योग व व्यापारी विभाग) यांच्या डोंबिवली येथील कार्यालयामध्ये जनलोक प्रतिष्ठान सामाजिक, मुंबई कृती समिती यांच्या वतीने पी.ए.सी.एल. (पल्स) कंपनीच्या गुंतवणूकदार

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून शब्द खड्ग डिजीटल वृत्तपत्राचे संपादक प्रा दिपक जाधव सर, सरस्वती विद्यामंदीर च्या कार्यवाह सौं सप्रे मॅडम उपस्थित होते, तर अध्यक्षस्थानी UMAC संस्थेचे अध्यक्ष

बुधवारी दुपारी मुंबई कोस्टल रोड बोगद्यातील हाजी अली ते वरळी मार्गावर एका चालत्या कारला आग लागली, ज्यामुळे तातडीने आपत्कालीन यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली. मुंबई अग्निशमन दलाला दुपारी १२:२५ च्या

सूत्रांच्या माहितीनुसार, शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) संसदेच्या आगामी पावसाळी अधिवेशनात प्रस्तावित 'मतदारसंघ पुनर्रचना विधेयका'ला पाठिंबा देण्याच्या तयारीत आहे..

चर्चगेट-नालासोपारा फास्ट लोकल ट्रेनमध्ये डब्याचा दरवाजा बंद करण्यावरून झालेल्या वादात कथितरीत्या भोसकून हत्या करण्यात आलेल्या मयंक लोहार यांच्या कुटुंबीयांनी या प्रकरणाची सुनावणी 'फास्ट-ट्रॅक'

घाणेरडं किचन, किटकांची भुणभुण… मुंडेंनी केली हॉटेलचे परवाने निलंबनाची कारवाई..

मंगळवारी संध्याकाळी नाशिक-पेठ-गुजरात राष्ट्रीय महामार्गावर कार आणि दोन कंटेनर ट्रक यांच्यात झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाला. या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला आहे. 'सवाल घाट' येथे झालेल्या

बुधवारी सकाळी मुंबईच्या काही भागांत हलका पाऊस झाला. हवामान विभागाने (IMD) दिवसभर अधूनमधून पाऊस आणि ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. मुंबई आणि लगतच्या जिल्ह्यांसाठी 'येलो नाऊकास्ट' इशारा जारी

गोव्याहून मुंबईला परतत असताना रत्नागिरी जिल्ह्यातील लांजाजवळ एका कुटुंबाच्या कारचा डंपरशी भीषण अपघात झाला. यात दोन महिला आणि एका मुलाचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी अपघाताच्या कारणाचा तपास सुरू केला

याची त्याची उठाठेव करण्या पेक्षा आणि नाहक कुठल्याही वाईट संगतीत आणि व्यसनांच्या आहारी जाण्या पेक्षा कुठला तरी चांगला छंद जोपासणे कधीही उत्तमच..

लॉर्ड्सवर इंग्लंडविरुद्धच्या एकमेव महिला कसोटी सामन्यात भारताने २७० धावांनी ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर, भारतीय संघाने निवृत्त होणाऱ्या इंग्लंडच्या दिग्गज खेळाडू हेदर नाइट आणि टॅमी ब्यूमोंट यांचा

डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर मारहाण प्रकरणात अटकेत असलेल्या नगरसेवक रमेश म्हात्रे याला प्रकृती अस्वास्थ्यामुळे (उच्च रक्तदाब) पुन्हा ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले..

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) माहितीनुसार, मंगळवारी मुंबईच्या सात जलाशयांमध्ये त्यांच्या एकूण उपयुक्त पाणीसाठ्यापैकी (live storage capacity) ४९.९२ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. १११ दशलक्ष लिटरची

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'भारत हा जगातील दुसरा सर्वात मोठा गोमांस उत्पादक देश आहे' असे विधान केल्याचा खोटा दावा करणाऱ्या एका फेरफार केलेल्या (manipulated) व्हिडिओचे खंडन 'प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो'

सोमवारी रात्री नवी मुंबई महानगरपालिका परिवहन (NMMT) च्या तुर्भे येथील डेपोमध्ये एका इलेक्ट्रिक एसी बसच्या बॅटरी युनिटला आग लागल्याने ती बस जळून खाक झाली. तांत्रिक बिघाडामुळे ही बस आधीच डेपोत उभी

उद्धव ठाकरे यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेत दिल्लीतील जंतरमंतर येथे सुरू असलेल्या सोनम वांगचूक आणि ‘कॉकरोच पार्टी’चे संस्थापक अभिजित दिपके यांच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला..


मुंबईतील पायधुनी परिसरात ८ वर्षीय चिमुकलीवर सुरक्षारक्षकाने कथित लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली असून, पोलीस ठाण्याबाहेर नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला..

डोंबिवली शैक्षणिक आणि सांस्कृतिक नगरी म्हणून जरी सुपरिचित असली तरी वाढती लोकसंख्या आणि अपुरा पोलीस फाटा हा प्रश्न ऐरणीवर आहे. मात्र, या सर्वांवर मात करीत डोंबिवली वाहतूक विभाग त्यांचे काम चोखपणे

अयोध्या राम मंदिर उभारणीसाठी मिळालेल्या देणगीचा कथित गैरव्यवहार झाल्याच्या आरोपांची न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी केंद्र सरकार..

१९९३ च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील दोषी अबू सालेमने शिक्षेच्या आदेशानुसार ठोठावण्यात आलेल्या दंडाच्या रकमेबाबत स्पष्टता मिळवण्यासाठी विशेष टाडा न्यायालयात धाव घेतली आहे. कारागृह प्रशासनाने त्याला

सोमवारी मध्यरात्रीनंतर बँकॉक येथील 'ना लाडप्राओ' (Na Ladprao) पबमध्ये लागलेल्या भीषण आगीत किमान २७ जणांचा मृत्यू झाला. थायलंडचे उपपंतप्रधान अनुतिन चार्नविराकुल यांच्या माहितीनुसार, आग लागण्यापूर्वी एक

सोमवारी पुणे-जेजुरी मार्गावर संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीसोबत चालणाऱ्या वारकऱ्यांच्या गटाला 'दिंडी'चे सामान वाहून नेणाऱ्या एका ट्रकने मागून धडक दिली. या अपघातात तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू

लोकशाही पर्व फक्त कागदावरच राहिले आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये..

वाहनांची आणि लोकांची संख्या खूप ज्यास्त आणि वाहतूक पोलिसांची संख्या कमी अशा अवस्थेत सध्या डोंबिवलीतील वाहतूक विभाग मार्गक्रमण करीत आहे..

नियमानुसार ठाणे जिल्हा वाहतूक शाखेच्या पोलीस अधिकाऱ्यांची बदली खालील प्रमाणे करण्यात आली आहे.. खालील प्रमाणे पोस्टिंग आहेत..


रेलचाइल्ड शिक्षण संस्थे अंतर्गत असलेल्या डोंबिवली पश्चिम येथील महात्मा गांधी विद्यामंदिरचे नवनिर्वाचित मुख्याध्यापक सुनील कांबळी सरांचा गुरुवार 9 जुलै 2026 रोजी शब्द खड्ग चे संपादक प्रा. दिपक जाधव

शिक्षकांना न्याय मिळायलाच हवा त्यांना शिक्षकेतर कामांत गुंतवू नये..


लोकशाहीच्या हत्येला जबाबदार कोण ? असा प्रश्न भविष्यात आपल्याला इतर कुणी जरी नाही विचारला तरी आपले मन निश्चितच विचारेल. कारण आपण इतके षंढ आणि थंड झालेले आहोत की आजूबाजूला जे वाईट घडतंय त्यावर स्पष्ट


बीबीसी ने दिलेल्या वृत्तानुसार..

बाहेर धो धो कोसळणारा पाऊस.. थंडीने अंग चोरून बसलेले मुंबईकर चाकरमानी आणि सोबत आज वेगळ्या प्रकारे बनविलेली भाताच्या कटलेटची रेसिपी. खवैयांना ही रेसिपी नक्कीच आवडेल कारण रोजच्या कटलेट पेक्षा ही थोडी

आपल्या सर्वांचा आवडता समोसा मूळचा भारतीय नाही. आश्चर्य वाटलं ना ऐकून ? होय पण हे खरे आहे.. १० व्या शतकात मध्य आशिया आणि पर्शिया (इराण) मध्ये याचा उगम झाला. तेव्हा त्याला 'संबूषक' (Sambusak) म्हटले

शुक्रवार दिनांक3/7/26 रोजी कोपर चौकी डोबिबली ,(पश्चिम )येथे मागील बाजूस एका झाडाला व दगडखडीमध्ये एक मोठा नाग अडकलेल्या परिस्थितीत दिसला. त्यास काढण्याचा प्रयत्न केला परंतु निघला नाही नंतर दिनकर

लवकरच डोंबिवली येथे.. शब्द खड्ग प्रस्तुत.. लिपिका एंटरटेनमेंट आणि मैत्रेय प्रोडक्शन निर्मित 'पाऊस गाणी..' सांगीतिक कराओके शो..

पाऊस पडत नाही.. उष्णतेचे प्रमाण पहिल्यापेक्षा कित्येक पटीने वाढले आहे.. पशु पक्षी प्राण्यांचा उष्णता आणि पाण्याच्या अभावाने मृत्यू.. अशा घटना वारंवार आपल्या डोळ्यासमोर घडत असतांनाही आपण केवळ सरकारवर

सध्या सर्वच पातळीवर राजकारणाचे बाजारीकरण झाले असल्याने मतदारांनी आणि पक्षनिष्ठा असलेल्या कार्यकर्त्यांनी कुणावर विश्वास ठेवावा हे कळतच नाही..

मंगळवार 30 जून 2026 रोजी ॲड. प्रदीप सुमन एकनाथ बावस्कर शब्द खड्गचे कायदेविषयक सल्लागार यांच्या मातोश्री कै. सुमन बावस्कर यांची द्वितीय पुण्यतिथी डोंबिवली येथे सात्विक वातावरणात संपन्न..


खूपसे कवी - लेखक कागदावर जबरदस्त लिहितात. अगदी वाचणाऱ्याच्या डोळ्यात अश्रू येतात. मात्र, प्रत्यक्षात यातील फार थोडे समाजाभिमुख असतात. कागदावर बोलबच्चन देणे आणि प्रत्यक्षात एखाद्या व्यक्तीला माणूस बनून

रेल्वे प्लॕटफाॕर्मवर दोन महिलांचा संवाद कानी पडला.... खरंतर हा ज्याचा त्याचा अगदी वैयक्तिक प्रश्न आहे. पण समोरच्याशी ओळख न पाळख आणि काहीही संबंध नसतांनाही काही लोक मात्र सर्रास रिमार्क मारत असतात..


पक्षनिष्ठा आणि प्रामाणिकपणाच्या अति दिखाव्यात कार्यकर्ते भरडले जात आहेत आणि हेच कार्यकर्त्यांच्या लक्षात येत नाही हे दुर्दैवी आहे..


मैत्री आणि अगदी कुठल्याही नात्यात विश्वासाबरोबरच त्या नात्याला वेळ सुद्धा द्यायला हवा..

नोकरी नाही म्हणून खूपशी मराठी मुले नशिबाला, परिस्थितीला आणि सरकारला दोष देत राहतात. मात्र, या पैकी फार कमी मराठी मुले व्यवसायात उतरतात. माफ करा पण आपल्या मराठी मुलांकडे अगदी सर्व आहे पण पेशन्स नाहीत


महाराष्ट्रातील जनता खूप सोशिक आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये. भरमसाठ वाढलेली वीजबिले आणि सर्वच क्षेत्रातील वाढलेल्या जीवनावश्यक वस्तूंचे भाव आपले कंबरडे मोडीत आहे. पण तरी मराठी माणूस हू की चू करीत

मोदींनी नेहरूंपेक्षा जास्त काळ पंतप्रधान पद भोगले यावरून अंधभक्त, गोदी मीडिया आणि भाजप ही लोकं मोदींवर स्तुती सुमने उधळीत आहेत. अरे पण कुठे नेहरू ज्यांनी NIT, IIT, IIM, AIIMS, ISRO, DRDO, ONGC, BHEL,

हल्लीचे राजकारण इतक्या खालच्या पातळीला गेलेले आहे की अगदी सतत हिंदू मुस्लिम आणि देव धर्मावरून सर्वसामान्यांना लढवून स्वतःची राजकीय पोळी भाजली जात आहे. दुःख म्हातारी मेल्याचं नाही पण, काळ सोकावतोय याचं

अधिक माहितीसाठी संपर्क : 9270411554 / 8169193836 या नंबरवर संपर्क साधावा.

हल्ली सर्रास कुठलीही निवडणूक बिनविरोध व्हावी असा राजकीय पक्षांचा कल असतो.. या संदर्भात शब्द खड्ग ने सर्वसामान्य लोकांना या संदर्भात त्यांची मते विचारली..

प्रसिद्ध उर्दू लेखक सआदत हसन मंटो यांनी वेश्या आणि विकलेले पत्रकार यांची तुलना करताना म्हटले होते की, वेश्यालयातील वेश्या आणि विकलेला पत्रकार एकाच वर्गाचे असतात. पण त्या दोघींमध्ये, तवायफचा दर्जा

आम्ही कुठल्याच राजकीय पक्षाची बाजू घेत नाही.. आम्ही फक्त संविधान आणि लोकशाहीवर विश्वास ठेवतो. जे सरकार संविधानावर आधारित लोकशाही राबविते ते सरकार सर्वसामान्य लोक डोक्यावर घेतात..

लोकशाहीचा चवथा स्तंभ म्हणजे पत्रकार मात्र स्वतःला अतिशहाण्या समजणाऱ्या दिल्लीच्या गोदी मीडिया मधील पत्रकारांनी सरकारचे तळवे चाटून, पैसे खाऊन खऱ्या खबरी बाजूला पाडून फक्त सरकारची चाटूगिरी करण्यात

देशाचे बारा वाजत असतांना तुम्ही काय करीत होता..?? असा भविष्यात कुणी मला प्रश्न विचारला तर मी स्वतःला मुळीच माफ करू शकणार नाही..

सकाळचा नाश्ता असो..दुपार असो.. संध्याकाळचा नाश्ता असो मुगभजी हा सर्वसामान्यच नाही तर अगदी सर्वांच्याच आवडीचा आणि जिभेचे चोचले पुरविणारा पदार्थ आहे..

शोकांतिका ही आहे की आजचा राजकीय इच्छाशक्ती असलेला बहुतांश तरुण वर्ग आणि कार्यकर्ता वर्ग नेते मंडळींचे ऐकून एकमेकांची डोकी फोडायला मागेपुढे पाहत नाही..

अंधभक्त.. गोदी मीडिया आणि अणाजीपंत यांच्या थापांनी अवघा देश मेटाकुटीला आलेला असतांना भाजप आणि देवेंद्र फडणवीस अतिशय निलाजरेपणे मोदींनी देशाला प्रगतीकडे नेले म्हणतात हे ऐकून ही यांच्या बेशरमपणाची हद्द

एका सर्व्हे नुसार 87 टक्के जनतेला भाजपचे सरकार नको आहे असे सांगितले जात आहे. आणि हे खरे आहे. तरी भाजप सत्तेत कशी ? खरेतर त्यांना आताही लोकांनी क्रांती केली तर खाली खेचता येईल. पण भारतीय लोक काही अपवाद

आधुनिकतेच्या नावाखाली आपण आपली नाळ कापून टाकली आहे.. सुख म्हणा, गरज म्हणा किंवा अपरिहार्यता म्हणा. मात्र, आणखी जास्त सुख मिळविण्याच्या नादात आपण आपल्या मातीपासून खूप दूर आणि पुढे निघून गेलो आहोत..

चुकीला चूक बोलणे आणि अन्याय अत्याचारा विरोधात आवाज वठविणे हे सुज्ञ आणि मर्द लोकांचे लक्षण आहे. मात्र, आज दुर्दैवाने शिवाजी शेजारच्या घरात जन्माला यावा ही वृत्ती आणि प्रवृत्ती बळावत असल्याने फार मोठ्या

नुकतंच सुप्रसिद्ध अभिनेते आणि खासदार असलेल्या कमल हसन यांचं एक वाक्य वाचनात आलं. ते म्हणतात ' जोपर्यंत जर्मनी पूर्णपणे उध्वस्त झाला नाही, तोपर्यंत लोकांना हिटलर जे काही करत होता त्यात केवळ देशभक्तीच

आपण सर्व मूर्ख आहोत.. खरेतर पंतप्रधान मोदी साहेब म्हणतात त्याप्रमाणे आपण इंधन बचत करायला हवी.. आणि सोने नाणे कशाला खरेदी करायचे ? डिझल, पेट्रोल सारख्या इंधनाची बचत करा लोकांनो.. कमी खा.. कमी प्या..

प्रत्येकाच्या आयुष्यात एक आठवणींची खिडकी असते.. कातरवेळी असच खिडकीशेजारी उभं राहून बाहेर नजर टाकता आपला भूतकाळ चित्रपटासारखा डोळ्यासमोरून सरकू लागतो.. आणि बाहेरचा कोलाहल, गर्दी यापेक्षा आपल्या मनातील


समोरच्याचा मोठेपणा मान्य करण्याची मनाची तयारी नसलेली माणसे नेहमी कण्हत कुढत राहतात.. वय वाढले म्हणजे तुम्हाला अक्कल आली, तुम्ही हुशार झालात असे मुळीच नाही..

आपल्याला काय करायचे आहे अशी विचारसरणी सध्या बळावत चालल्याने बहुतांश अडाणचोट नेते आपल्या डोक्यावर बसले आहेत असे म्हटल्यास कुणाला वावगे वाटण्याचे मुळीच कारण नाही..

राष्ट्रवादी काँग्रेस उद्योग विभागाचे महाराष्ट्र उपाध्यक्ष अभिजीत आपटे साहेब, श्रीकांत कदम साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई उद्योग विभाग अध्यक्ष अश्विन केळकर. मुंबई उद्योग विभाग सचिव प्रा. दिपक जाधव

शिकलेले तेवढे हुकलेले असं म्हणण्याची सध्या वेळ आलेली आहे. एकवेळ अडाणी परवडले पण सुशिक्षित नाही.. कारण पैसेवाले, राजकारणी, मोठाले खेळाडू आणि व्यावसायिक हीच मंडळी अशा बुवाबाजीच्या मागे लागते असे सध्या

संविधानाने सर्वसामान्यांना दिलेल्या अधिकाराची अनेकांना जाणीव नसते. आपले अधिकार काय आहेत याची लोकांना जाणीव व्हावी या इराद्याने शब्द खड्ग मराठी, हिंदी, इंग्रजी डिजिटल वृत्तपत्राचे संपादक प्रा. दिपक

संविधानाने सर्वसामान्यांना दिलेल्या अधिकाराची अनेकांना जाणीव नसते. आपले अधिकार काय आहेत याची लोकांना जाणीव व्हावी या इराद्याने शब्द खड्ग मराठी, हिंदी, इंग्रजी डिजिटल वृत्तपत्र आणि राष्ट्रवादी काँग्रेस

शब्द खड्गच्या मंचावर आम्ही गेला आठवडाभर हा प्रश्न सर्वसामान्य लोकांसमोर मांडीत आहोत.. या प्रश्नावर लोकांनी खूपच रोखठोक प्रतिक्रिया नोंदविल्या आहेत त्याचा गोषवारा इथे मांडीत आहोत..

हल्ली सवंग प्रसिद्धीसाठी कुणीही महापुरुषांवर काहीबाही बोलतात हे योग्य आहे काय ?? कारण त्या त्या प्रसंगी काय वातावरण होते अथवा काय गरज होती हे आपल्याला ठाऊक नसतांना आपल्यापैकी खूपसे लोक केवळ प्रसिद्धी

शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्राने सर्वसामान्यांना या संदर्भात छेडले असता अनेक बेधडक विधाने कानी पडली..

आपण माणुसकी जपणारी माणसं असल्याने आपण सतत जो येईल त्याच्या मदतीला धावतो. मदत करणे कधीच वाईट नाही. मात्र, जर तुम्ही चोवीस तास जो येईल त्याच्यासाठी उपलब्ध राहिलात तर मग कुणीही उठून तुम्हाला इमोशनली

आपण तीन उपसंपादक आणि वृत्तसंपादक इत्यादी पदांबरोबरच आपल्या शब्द खड्ग चॅनल साठी वृत्तनिवेदक होण्याची संधी देत आहोत..

जनरली काय होतं की आपण लोकांबद्दल सर्रास रिमार्क मारून मोकळे होतो. मात्र, कोण कुठल्या परिस्थितीत कसं वागतं हे आपल्याला प्रत्येकवेळी ठाऊक असतंच असं नाही. मात्र, आपण सरसकट मत नोंदवून मोकळे होतो..

मित्रांनो काही मंडळी आजचं काम उद्यावर लोटतात.. एवढी काय घाई आहे असं म्हणून हातातली सोन्यासारखी वेळ उगीचच दवडतात. तर आमच्यासारखी काही मंडळी उद्याचा आणि नंतरचा विचार न करता हातातली वेळ मनमुराद जगण्याचा

ज्याला रुजायचं तो दगडातही रुजतो आणि ज्याला रुजायचच नाही तो कुठेही टाका रुजतच नाही. आपल्या आयुष्यात अनेक माणसे येतात जातात..

कशासाठी पोटासाठी..या उक्तीचा अर्थ शोधायचा असल्यास धावणाऱ्या शहरांकडे यावे आणि इथली वरून चकचकीत दिसणारी मात्र आतून पोखरलेली वस्तुस्थिती अनुभवावी..

आपल्या प्रत्येकाच्या मनात वेगवेगळ्या भाव भावना असतात. मात्र, आपलं मन मोकळं करण्याची संधी फार कमी लोकांना मिळते. किंवा काही लोक अशी संधी हा काय म्हणेल किंवा तो काय म्हणेल असं इतरांना घाबरून घेत नाही..

कुणाचे कधी कुठे आणि केव्हा नाते जुळेल हे सांगता येत नाही. आता इथे आपण आज प्रेमाच्या नात्याचा नाही तर लहान मोठे वय विसरून जुळलेल्या मैत्री आणि भावनेच्या नात्यांचा विचार करूया..

शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र तुमच्या मधील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी सदैव तत्पर आहे..

बोलणे ही कला आहे. मात्र, कुठे बोलावे, काय बोलावे, कसे आणि किती बोलावे हे ज्याचे त्याला कळायला हवे. माझं म्हणाल तर मी स्वतः आयोजित केलेल्या कार्यक्रमांत मनसोक्त बोलतो..

नमस्कार वाचक मित्र मैत्रिणींनो.. मी शब्द खड्ग मराठी, हिंदी, इंग्रजी वृत्तपत्र आणि चॅनलचा संस्थापक - मुख्य संपादक प्रा. दिपक संभाजी जाधव..

चीनमध्ये लोक देवावर विश्वास ठेवतात, पण त्यांची पद्धत वेगळी आहे. भारतात अंधश्रद्धा खूप आहे. मूलभूत गरजांवर खर्च करण्याऐवजी मंदिर आणि पूजाअर्चनेसाठी करोडो रुपये खर्च केले जातात..


सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, उद्योग व्यवसाय, सांस्कृतिक, पत्रकारिता, लेखन -दिग्दर्शन, वक्तृत्व अशा विविध क्षेत्रांत आपल्या नावाचा ठसा उमटवले शब्द खड्ग डिजिटल मराठी, हिंदी, इंग्रजी डिजिटल वृत्तपत्राचे


रविवार दिनांक २९ मार्च २०२६ रोजी डोंबिवली पश्चिमेच्या महात्मा गांधी विद्यामंदिरात शब्द खड्ग चे संपादक प्रा. दिपक जाधव आणि शब्द खड्ग टीम ने केले होते आयोजन..




हल्ली फुकटात सर्वकाही मिळविण्याकडे लोकांचा कल वाढलेला आहे..



पत्रकारांना लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणतात. मात्र, आज दुर्दैवाने हा स्तंभ खिळखिळा झाला आहे. आणि पत्रकारांकडे संशयाने बघितले जाते. त्यांना लाचखाऊ म्हणतात, विकलेले पत्रकार म्हणतात आणि सत्ताधारी तथा भांडवल

एखाद्याचा प्रामाणिक हात आणि साथ लाभायला सुद्धा मोठे भाग्य लागते. हात आणि साथ या गोष्टी एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. या गोष्टी एकमेकांपासून कधीच वेगळ्या होऊन स्वतःचं अस्तित्व दाखवू शकत नाहीत..

चहा हातात आला की विषय आपोआप सुचतात.. मग ते राजकारण असो, समाजकारण असो, घरगुती गप्पा आणि गॉसिप असो की अगदी इथे बसून चंद्रावर फेरफटका मारून येणे असो. चहाला कुठल्याही विषयाचे वावडे नाही..

हल्ली माणसाचा प्रामाणिक स्वभाव न बघता फक्त वरल्या अंगाला बघून तथा शो शायनिंगला भुलून खूपशा मुली आयुष्याचं मातेरं करून घेत आहेत. व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीत तयार झालेली तरुणपिढी व्हॉट्सॲप वर मारलेल्या

कुठलंही प्राथमिक शिक्षण तेथील मातृभाषेतच व्हायला हवं असं अनेक शिक्षणतज्ज्ञांनी अनेकदा सांगितले आहे. महाराष्ट्राचा विचार करता आपली मातृभाषा मराठीतच प्राथमिक शिक्षण व्हायला हवे असे माझे ठाम मत आहे..

सर्वसामान्य माणसांना कुणी वाली राहिलेला नाही असे म्हटल्यास वावगे ठरू नये. स्वाभिमानी लोकांची नेहमीच समाजात कुचंबणा होते आणि लाळघोटी मंडळी सत्तेचा सोपान चढतात हे अगदी सर्वांनाच ठाऊक आहे..

आपल्यापैकी अनेक लोक हा काय म्हणेल आणि तो काय म्हणेल याची चिंता करीत घाबरून जगत आहे. आपण स्वतःपेक्षा लोकांचाच जास्त विचार करीत असल्याने जगणे हातातून सटकून जात आहे..

जात, पात, धर्म, पंथ.. तू मोठा की, मी मोठा.. तुझी जात महान की माझी जात महान आणि पराकोटीचे देव देव करीत बसण्या पेक्षा आज आपण मानवता जपायला पाहिजे. आकाशात देव आहे की नाही मला ठाऊक नाही..

आपल्या अवती भोवतीच्या बहुतांश लोकांसाठी रोजचं जगणं खूपच कष्टप्रद झालेले आहे. जगण्याची रोज नवी लढाई लढावी लागते आहे. पूर्वीच्या काळी सर्व सुशेगात होते असे मुळीच नाही..

मित्रांनो तोंडातून गेलेला शब्द आणि हातातून निसटून गेलेली वेळ पुन्हा कधीच माघारी येत नाही.. आणि म्हणून आपण शब्द आणि वेळ दोन्हीही पाळायलाच हवी..

मैत्री कधी कुणाशी केव्हा होईल हे कुणालाच सांगता येत नाही.. मैत्रीत वय, लिंग, जात, देश, प्रांत इत्यादी इत्यादी कधीच अडथळा ठरत नाही.. मैत्री ही मैत्री असते आणि म्हणूनच ती रक्ताच्या नात्यापेक्ष जवळची

काठावरून गम्मत बघणाऱ्या मंडळींचा आपल्यापैकी अनेकांना अनुभव असेल. मला या अशा स्वरूपाच्या मंडळींचा इतरांपेक्षा जरा जास्तच अनुभव आहे. ही मंडळी सोबत असूनही सोबत नसतात..

कुणावर कुठल्या वयात कुठली जबाबदारी येईल हे सांगता येत नाही. एक मात्र खरे की जबाबदारीने माणूस परिपक्व व परिपूर्ण होतो..

माणसाच्या स्वभावाचा थांगपत्ता आजवर कुणालाच लागलेला नाही. माणूस स्वतः कसा वागेल हे सुद्धा त्या माणसाला निश्चितपणे सांगता येत नाही.. सांगता येणार नाही. आपल्या आजूबाजूला असे वेगवेगळ्या चेहऱ्याचे आणि

१५ ऑगस्ट २०१४ रोजी आपल्या शब्द खड्ग वृत्तपत्राची स्थापना झाली. सुरुवातीला शब्द खड्ग प्रिंट स्वरूपात निघत होते. समाजाच्या सर्वच अंगाला स्पर्श करणाऱ्या बातम्या आपण यात छापीत होतो.. मात्र, नंतरच्या काळात

मानवी प्रवृत्ती आणि स्वभाव कधीच आणि कुणालाच कळू शकलेला नाही. आपण खूप मोठ्या प्रमाणात आत्मकेंद्री झालेले असल्याने आपण फक्त मी करेल तेच योग्य या विचारात स्वतःला गुरफटून घेतलेले आहे..

पूर्वी पंधरा पैशाच्या पोस्टकार्ड मध्ये आणि पंचवीस पैशाच्या आंतरदेशीय पत्रात माणूस त्या पत्रांतील शब्दांमध्ये आपल्या आप्तस्वकियांचे चेहरे बघत होता. या पत्रांची आतुरतेने वाट पाहिली जायची व कधी आसू तर

आपल्या घरात.. मैत्रीत.. आजूबाजूला.. आणि आपल्या स्वतःतही अनेक चेहरे लपलेले आहेत. या चेहऱ्या मागच्या चेहऱ्यांचे गणित सहजा सहजी कुणालाच सोडवता येत नाही..

श्रीकृष्ण म्हणतात काहीतरी पूर्वजन्मीचे राहून गेलेले असते म्हणून लोक एकमेकांना भेटतात.. कारण असल्याशिवाय कधीच कुणी कुणाला असे सहज भेटत नाही..

नातं कधी कुठे आणि केव्हा कुणाशी जुळेल हे कुणीच सांगू शकत नाही.. नात्याला प्रेमासारखीच वयाची, जात पात, रंग रूप आणि प्रांत, देश विदेशाची गरज नसते. तुम्ही सिंगल असा अथवा विवाहित असा. नाते जुळायचे असेल तर

मित्रांनो खूपदा असे होते की, आपली चूक नसतांनाही समोरची व्यक्ती आपण चुकलो आहे असे समजून आपले काहीच ऐकण्याच्या मनस्थितीत नसते. जे आपले असतात त्यांना कारणे देण्याची अजिबात गरज लागत नाही..

वरील चित्रात डोंबिवली येथून सुटणारी सकाळी नऊ वाजून १० मिनिटांची ही ट्रेन आहे.. बघा इतक्या गर्दीत प्रवास करावा लागत आहे..

हल्लीच्या स्वार्थी जमान्यात उठसुठ कुणालाही मदत करण्याच्या भानगडीत अजिबात पडू नका. गरज सरली की लोक आपल्याला एका झटक्यात विसरून जातात. मग तू कोण आणि मी कोण अशी परिस्थिती समोर येते..

पूर्वी मराठी माध्यमात दिवाकर यांनी लिहिलेला 'बोलावणं आल्याशिवाय नाही..' हा अप्रतिम धडा होता.. आज याच अनुषंगाने तुमच्याशी बोलणार आहे. मी जे बोलतोय ते तुमच्या पैकी अनेकांनी अनुभवले असेलच..

साहित्य : फेटलेले अंडे ( आपल्याला जेवढ्या लोकांसाठी करायची आहेत तेवढी अंडी घ्यावीत ) तेल तिखट, ब्रेडचे कट केलेले पीस..





Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.