
अभिजित दीपके च्या कॉकरोच जनता पार्टीचे भवितव्य काय.. ?? असा प्रश्न सध्या अनेक लोक विचारीत असले तरी अभिजीतला थोडा वेळ द्यायला हवा असे सुद्धा काही लोक म्हणत आहेत. पण, अगदीच स्पष्ट बोलायचे झाले तर सध्या

भिवंडीच्या महापौरांनी गाळ काढण्याच्या कामाची पाहणी केली आणि पावसाळ्यापूर्वीच्या तयारीच्या दिरंगाईवर नाराजी व्यक्त केली, कारण आतापर्यंत केवळ ३०-३४% काम पूर्ण झाले आहे. अधिकृत दाव्यांनंतरही अनेक नाले

NTA ने २१ जून रोजी होणाऱ्या पुनर्परीक्षेसाठी NEET UG 2026 परीक्षेची शहर सूचना स्लिप प्रसिद्ध केली आहे. उमेदवार त्यांच्या लॉगिन क्रेडेन्शियल्सचा वापर करून ती neet.nta.nic.in वरून डाउनलोड करू शकतात..

नाभिक समाजाने राज्यभरातील सलूनच्या दरांत २० टक्क्यांची वाढ लागू केली असून नवीन दर तत्काळ प्रभावाने लागू झाले आहेत..

मुंबई, दिल्ली, कोलकाता यांसह देशभरातील ग्राहकांना आता नवीन दरानुसार सिलिंडर खरेदी करावा लागणार आहे..

किल्ला मोठ्या थाटामाटात सजवला - १६७४ मध्ये झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वर्धापन दिनानिमित्त शनिवारी रायगड किल्ल्यावर भव्य शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात

महाराष्ट्र सरकारने जाहीर केले आहे की, मराठा विद्यार्थ्यांना आता इतर मागासवर्गीय (ओबीसी) विद्यार्थ्यांना उपलब्ध असलेले विविध शैक्षणिक लाभ मिळतील. या निर्णयामध्ये शिष्यवृत्ती, शुल्क परतफेड, प्रशिक्षण

शनिवारी पंजाबच्या फिरोजपूरमध्ये एका ट्रकची जीपला धडक बसल्याने नऊ जणांचा मृत्यू झाला आणि सुमारे १५ जण जखमी झाले. मिळालेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तीच्या अस्थींचे विसर्जन करण्यासाठी जात असताना हा अपघात

मालवीय नगर हॉटेलला लागलेल्या आगीत २१ जणांचा मृत्यू झाला होता. ही आग स्वयंपाक्याच्या निष्काळजीपणामुळे लागल्याचा आरोप करत दिल्ली पोलिसांनी हॉटेलचा स्वयंपाकी केशव नेगी याला अटक केली आहे. हॉटेलचे मालक

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे माझे अत्यंत चांगले मित्र असून अमेरिका आणि भारत यांच्यात लवकरच एक मोठा व्यापारी करार होईल, असा ठाम विश्वास अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केला आहे. आता आपण भारत

ठाण्यातील सावरकरनगर येथील म्हाडा वसाहत परिसरात लहान मुलांना पळवून नेण्याचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नागरिकांच्या सतर्कतेमुळे संशयित भगवान बेहरा याला पकडून पोलिसांच्या ताब्यात

विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी पक्षाला अंधारात ठेवून परस्पर उमेदवारी अर्ज मागे घेणाऱ्या दोन उमेदवारांवर शुक्रवारी काँग्रेसने

अधिक माहितीसाठी संपर्क : 9270411554 / 8169193836 या नंबरवर संपर्क साधावा.

पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने अनेक महिन्यांपासून फरार असलेल्या कुख्यात गुंड सचिन घायवळ याला राजस्थानमधून अटक केली आहे..

हल्ली सर्रास कुठलीही निवडणूक बिनविरोध व्हावी असा राजकीय पक्षांचा कल असतो.. या संदर्भात शब्द खड्ग ने सर्वसामान्य लोकांना या संदर्भात त्यांची मते विचारली..

अन्न व औषध प्रशासन अर्थात ‘एफडीए’चे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी २५ मे रोजी पदभार स्वीकारल्यानंतर राज्यात प्रतिबंधित गुटखा, पानमसाला आणि भेसळयुक्त खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्यांविरोधात मोठी मोहीम

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत डोंबिवलीच्या पिंपळेश्वर मंदिरात पक्ष प्रवेश..

प्रसिद्ध उर्दू लेखक सआदत हसन मंटो यांनी वेश्या आणि विकलेले पत्रकार यांची तुलना करताना म्हटले होते की, वेश्यालयातील वेश्या आणि विकलेला पत्रकार एकाच वर्गाचे असतात. पण त्या दोघींमध्ये, तवायफचा दर्जा

जूनपासून भाडेवाढ लागू , वाढत्या महागाईत पालकांच्या खिशाला कात्री..

आम्ही कुठल्याच राजकीय पक्षाची बाजू घेत नाही.. आम्ही फक्त संविधान आणि लोकशाहीवर विश्वास ठेवतो. जे सरकार संविधानावर आधारित लोकशाही राबविते ते सरकार सर्वसामान्य लोक डोक्यावर घेतात..

लोकशाहीचा चवथा स्तंभ म्हणजे पत्रकार मात्र स्वतःला अतिशहाण्या समजणाऱ्या दिल्लीच्या गोदी मीडिया मधील पत्रकारांनी सरकारचे तळवे चाटून, पैसे खाऊन खऱ्या खबरी बाजूला पाडून फक्त सरकारची चाटूगिरी करण्यात

देऊळबंद 2 चित्रपट पाहायचा होता खरंतर राघव श्यास्त्री म्हणजेच गश्मीर महाजनीसाठी पण तिकीट काढल्यावर लक्षात आले तो यामध्ये अगदी शेवटला काही सेकंदासाठी आहे..

देशाचे बारा वाजत असतांना तुम्ही काय करीत होता..?? असा भविष्यात कुणी मला प्रश्न विचारला तर मी स्वतःला मुळीच माफ करू शकणार नाही..

सकाळचा नाश्ता असो..दुपार असो.. संध्याकाळचा नाश्ता असो मुगभजी हा सर्वसामान्यच नाही तर अगदी सर्वांच्याच आवडीचा आणि जिभेचे चोचले पुरविणारा पदार्थ आहे..

शोकांतिका ही आहे की आजचा राजकीय इच्छाशक्ती असलेला बहुतांश तरुण वर्ग आणि कार्यकर्ता वर्ग नेते मंडळींचे ऐकून एकमेकांची डोकी फोडायला मागेपुढे पाहत नाही..

अंधभक्त.. गोदी मीडिया आणि अणाजीपंत यांच्या थापांनी अवघा देश मेटाकुटीला आलेला असतांना भाजप आणि देवेंद्र फडणवीस अतिशय निलाजरेपणे मोदींनी देशाला प्रगतीकडे नेले म्हणतात हे ऐकून ही यांच्या बेशरमपणाची हद्द

देशावर कोसळलेल्या संकटाला दूर करायचे असेल तर कमी खा.. कमी प्या.. बाहेर फिरायला जाऊ नका.. सोने खरेदी करू नका इत्यादी इत्यादी आपल्या शेठ ने आवाहन केले आहे आणि ते आपण ऐकायलाच हवे..

एका सर्व्हे नुसार 87 टक्के जनतेला भाजपचे सरकार नको आहे असे सांगितले जात आहे. आणि हे खरे आहे. तरी भाजप सत्तेत कशी ? खरेतर त्यांना आताही लोकांनी क्रांती केली तर खाली खेचता येईल. पण भारतीय लोक काही अपवाद

आधुनिकतेच्या नावाखाली आपण आपली नाळ कापून टाकली आहे.. सुख म्हणा, गरज म्हणा किंवा अपरिहार्यता म्हणा. मात्र, आणखी जास्त सुख मिळविण्याच्या नादात आपण आपल्या मातीपासून खूप दूर आणि पुढे निघून गेलो आहोत..

चुकीला चूक बोलणे आणि अन्याय अत्याचारा विरोधात आवाज वठविणे हे सुज्ञ आणि मर्द लोकांचे लक्षण आहे. मात्र, आज दुर्दैवाने शिवाजी शेजारच्या घरात जन्माला यावा ही वृत्ती आणि प्रवृत्ती बळावत असल्याने फार मोठ्या

नुकतंच सुप्रसिद्ध अभिनेते आणि खासदार असलेल्या कमल हसन यांचं एक वाक्य वाचनात आलं. ते म्हणतात ' जोपर्यंत जर्मनी पूर्णपणे उध्वस्त झाला नाही, तोपर्यंत लोकांना हिटलर जे काही करत होता त्यात केवळ देशभक्तीच

आपण सर्व मूर्ख आहोत.. खरेतर पंतप्रधान मोदी साहेब म्हणतात त्याप्रमाणे आपण इंधन बचत करायला हवी.. आणि सोने नाणे कशाला खरेदी करायचे ? डिझल, पेट्रोल सारख्या इंधनाची बचत करा लोकांनो.. कमी खा.. कमी प्या..

प्रत्येकाच्या आयुष्यात एक आठवणींची खिडकी असते.. कातरवेळी असच खिडकीशेजारी उभं राहून बाहेर नजर टाकता आपला भूतकाळ चित्रपटासारखा डोळ्यासमोरून सरकू लागतो.. आणि बाहेरचा कोलाहल, गर्दी यापेक्षा आपल्या मनातील

जगणं म्हणावं तितकं सोपं नाही.. जगण्याची लढाई रोज लढावी लागते आहे.. एकवेळ सूर्य चंद्र उगवणे थांबेल पण पोटातली भूक कशी थांबवणार..??


समोरच्याचा मोठेपणा मान्य करण्याची मनाची तयारी नसलेली माणसे नेहमी कण्हत कुढत राहतात.. वय वाढले म्हणजे तुम्हाला अक्कल आली, तुम्ही हुशार झालात असे मुळीच नाही..

आपल्याला पालक म्हणून काय वाटते.. ??

आपल्याला काय करायचे आहे अशी विचारसरणी सध्या बळावत चालल्याने बहुतांश अडाणचोट नेते आपल्या डोक्यावर बसले आहेत असे म्हटल्यास कुणाला वावगे वाटण्याचे मुळीच कारण नाही..

राष्ट्रवादी काँग्रेस उद्योग विभागाचे महाराष्ट्र उपाध्यक्ष अभिजीत आपटे साहेब, श्रीकांत कदम साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई उद्योग विभाग अध्यक्ष अश्विन केळकर. मुंबई उद्योग विभाग सचिव प्रा. दिपक जाधव

शिकलेले तेवढे हुकलेले असं म्हणण्याची सध्या वेळ आलेली आहे. एकवेळ अडाणी परवडले पण सुशिक्षित नाही.. कारण पैसेवाले, राजकारणी, मोठाले खेळाडू आणि व्यावसायिक हीच मंडळी अशा बुवाबाजीच्या मागे लागते असे सध्या

संविधानाने सर्वसामान्यांना दिलेल्या अधिकाराची अनेकांना जाणीव नसते. आपले अधिकार काय आहेत याची लोकांना जाणीव व्हावी या इराद्याने शब्द खड्ग मराठी, हिंदी, इंग्रजी डिजिटल वृत्तपत्राचे संपादक प्रा. दिपक

संविधानाने सर्वसामान्यांना दिलेल्या अधिकाराची अनेकांना जाणीव नसते. आपले अधिकार काय आहेत याची लोकांना जाणीव व्हावी या इराद्याने शब्द खड्ग मराठी, हिंदी, इंग्रजी डिजिटल वृत्तपत्र आणि राष्ट्रवादी काँग्रेस

शब्द खड्गच्या मंचावर आम्ही गेला आठवडाभर हा प्रश्न सर्वसामान्य लोकांसमोर मांडीत आहोत.. या प्रश्नावर लोकांनी खूपच रोखठोक प्रतिक्रिया नोंदविल्या आहेत त्याचा गोषवारा इथे मांडीत आहोत..

हल्ली सवंग प्रसिद्धीसाठी कुणीही महापुरुषांवर काहीबाही बोलतात हे योग्य आहे काय ?? कारण त्या त्या प्रसंगी काय वातावरण होते अथवा काय गरज होती हे आपल्याला ठाऊक नसतांना आपल्यापैकी खूपसे लोक केवळ प्रसिद्धी

शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्राने सर्वसामान्यांना या संदर्भात छेडले असता अनेक बेधडक विधाने कानी पडली..

आपण माणुसकी जपणारी माणसं असल्याने आपण सतत जो येईल त्याच्या मदतीला धावतो. मदत करणे कधीच वाईट नाही. मात्र, जर तुम्ही चोवीस तास जो येईल त्याच्यासाठी उपलब्ध राहिलात तर मग कुणीही उठून तुम्हाला इमोशनली

आपण तीन उपसंपादक आणि वृत्तसंपादक इत्यादी पदांबरोबरच आपल्या शब्द खड्ग चॅनल साठी वृत्तनिवेदक होण्याची संधी देत आहोत..

जनरली काय होतं की आपण लोकांबद्दल सर्रास रिमार्क मारून मोकळे होतो. मात्र, कोण कुठल्या परिस्थितीत कसं वागतं हे आपल्याला प्रत्येकवेळी ठाऊक असतंच असं नाही. मात्र, आपण सरसकट मत नोंदवून मोकळे होतो..

मित्रांनो काही मंडळी आजचं काम उद्यावर लोटतात.. एवढी काय घाई आहे असं म्हणून हातातली सोन्यासारखी वेळ उगीचच दवडतात. तर आमच्यासारखी काही मंडळी उद्याचा आणि नंतरचा विचार न करता हातातली वेळ मनमुराद जगण्याचा

ज्याला रुजायचं तो दगडातही रुजतो आणि ज्याला रुजायचच नाही तो कुठेही टाका रुजतच नाही. आपल्या आयुष्यात अनेक माणसे येतात जातात..

कशासाठी पोटासाठी..या उक्तीचा अर्थ शोधायचा असल्यास धावणाऱ्या शहरांकडे यावे आणि इथली वरून चकचकीत दिसणारी मात्र आतून पोखरलेली वस्तुस्थिती अनुभवावी..

आपल्या प्रत्येकाच्या मनात वेगवेगळ्या भाव भावना असतात. मात्र, आपलं मन मोकळं करण्याची संधी फार कमी लोकांना मिळते. किंवा काही लोक अशी संधी हा काय म्हणेल किंवा तो काय म्हणेल असं इतरांना घाबरून घेत नाही..

कुणाचे कधी कुठे आणि केव्हा नाते जुळेल हे सांगता येत नाही. आता इथे आपण आज प्रेमाच्या नात्याचा नाही तर लहान मोठे वय विसरून जुळलेल्या मैत्री आणि भावनेच्या नात्यांचा विचार करूया..

शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र तुमच्या मधील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी सदैव तत्पर आहे..

बोलणे ही कला आहे. मात्र, कुठे बोलावे, काय बोलावे, कसे आणि किती बोलावे हे ज्याचे त्याला कळायला हवे. माझं म्हणाल तर मी स्वतः आयोजित केलेल्या कार्यक्रमांत मनसोक्त बोलतो..

नमस्कार वाचक मित्र मैत्रिणींनो.. मी शब्द खड्ग मराठी, हिंदी, इंग्रजी वृत्तपत्र आणि चॅनलचा संस्थापक - मुख्य संपादक प्रा. दिपक संभाजी जाधव..

चीनमध्ये लोक देवावर विश्वास ठेवतात, पण त्यांची पद्धत वेगळी आहे. भारतात अंधश्रद्धा खूप आहे. मूलभूत गरजांवर खर्च करण्याऐवजी मंदिर आणि पूजाअर्चनेसाठी करोडो रुपये खर्च केले जातात..


सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, उद्योग व्यवसाय, सांस्कृतिक, पत्रकारिता, लेखन -दिग्दर्शन, वक्तृत्व अशा विविध क्षेत्रांत आपल्या नावाचा ठसा उमटवले शब्द खड्ग डिजिटल मराठी, हिंदी, इंग्रजी डिजिटल वृत्तपत्राचे


रविवार दिनांक २९ मार्च २०२६ रोजी डोंबिवली पश्चिमेच्या महात्मा गांधी विद्यामंदिरात शब्द खड्ग चे संपादक प्रा. दिपक जाधव आणि शब्द खड्ग टीम ने केले होते आयोजन..




हल्ली फुकटात सर्वकाही मिळविण्याकडे लोकांचा कल वाढलेला आहे..



पत्रकारांना लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणतात. मात्र, आज दुर्दैवाने हा स्तंभ खिळखिळा झाला आहे. आणि पत्रकारांकडे संशयाने बघितले जाते. त्यांना लाचखाऊ म्हणतात, विकलेले पत्रकार म्हणतात आणि सत्ताधारी तथा भांडवल

एखाद्याचा प्रामाणिक हात आणि साथ लाभायला सुद्धा मोठे भाग्य लागते. हात आणि साथ या गोष्टी एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. या गोष्टी एकमेकांपासून कधीच वेगळ्या होऊन स्वतःचं अस्तित्व दाखवू शकत नाहीत..

चहा हातात आला की विषय आपोआप सुचतात.. मग ते राजकारण असो, समाजकारण असो, घरगुती गप्पा आणि गॉसिप असो की अगदी इथे बसून चंद्रावर फेरफटका मारून येणे असो. चहाला कुठल्याही विषयाचे वावडे नाही..

हल्ली माणसाचा प्रामाणिक स्वभाव न बघता फक्त वरल्या अंगाला बघून तथा शो शायनिंगला भुलून खूपशा मुली आयुष्याचं मातेरं करून घेत आहेत. व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीत तयार झालेली तरुणपिढी व्हॉट्सॲप वर मारलेल्या

कुठलंही प्राथमिक शिक्षण तेथील मातृभाषेतच व्हायला हवं असं अनेक शिक्षणतज्ज्ञांनी अनेकदा सांगितले आहे. महाराष्ट्राचा विचार करता आपली मातृभाषा मराठीतच प्राथमिक शिक्षण व्हायला हवे असे माझे ठाम मत आहे..

सर्वसामान्य माणसांना कुणी वाली राहिलेला नाही असे म्हटल्यास वावगे ठरू नये. स्वाभिमानी लोकांची नेहमीच समाजात कुचंबणा होते आणि लाळघोटी मंडळी सत्तेचा सोपान चढतात हे अगदी सर्वांनाच ठाऊक आहे..

आपल्यापैकी अनेक लोक हा काय म्हणेल आणि तो काय म्हणेल याची चिंता करीत घाबरून जगत आहे. आपण स्वतःपेक्षा लोकांचाच जास्त विचार करीत असल्याने जगणे हातातून सटकून जात आहे..

जात, पात, धर्म, पंथ.. तू मोठा की, मी मोठा.. तुझी जात महान की माझी जात महान आणि पराकोटीचे देव देव करीत बसण्या पेक्षा आज आपण मानवता जपायला पाहिजे. आकाशात देव आहे की नाही मला ठाऊक नाही..

आपल्या अवती भोवतीच्या बहुतांश लोकांसाठी रोजचं जगणं खूपच कष्टप्रद झालेले आहे. जगण्याची रोज नवी लढाई लढावी लागते आहे. पूर्वीच्या काळी सर्व सुशेगात होते असे मुळीच नाही..

मित्रांनो तोंडातून गेलेला शब्द आणि हातातून निसटून गेलेली वेळ पुन्हा कधीच माघारी येत नाही.. आणि म्हणून आपण शब्द आणि वेळ दोन्हीही पाळायलाच हवी..

मैत्री कधी कुणाशी केव्हा होईल हे कुणालाच सांगता येत नाही.. मैत्रीत वय, लिंग, जात, देश, प्रांत इत्यादी इत्यादी कधीच अडथळा ठरत नाही.. मैत्री ही मैत्री असते आणि म्हणूनच ती रक्ताच्या नात्यापेक्ष जवळची

काठावरून गम्मत बघणाऱ्या मंडळींचा आपल्यापैकी अनेकांना अनुभव असेल. मला या अशा स्वरूपाच्या मंडळींचा इतरांपेक्षा जरा जास्तच अनुभव आहे. ही मंडळी सोबत असूनही सोबत नसतात..

कुणावर कुठल्या वयात कुठली जबाबदारी येईल हे सांगता येत नाही. एक मात्र खरे की जबाबदारीने माणूस परिपक्व व परिपूर्ण होतो..

माणसाच्या स्वभावाचा थांगपत्ता आजवर कुणालाच लागलेला नाही. माणूस स्वतः कसा वागेल हे सुद्धा त्या माणसाला निश्चितपणे सांगता येत नाही.. सांगता येणार नाही. आपल्या आजूबाजूला असे वेगवेगळ्या चेहऱ्याचे आणि

१५ ऑगस्ट २०१४ रोजी आपल्या शब्द खड्ग वृत्तपत्राची स्थापना झाली. सुरुवातीला शब्द खड्ग प्रिंट स्वरूपात निघत होते. समाजाच्या सर्वच अंगाला स्पर्श करणाऱ्या बातम्या आपण यात छापीत होतो.. मात्र, नंतरच्या काळात

मानवी प्रवृत्ती आणि स्वभाव कधीच आणि कुणालाच कळू शकलेला नाही. आपण खूप मोठ्या प्रमाणात आत्मकेंद्री झालेले असल्याने आपण फक्त मी करेल तेच योग्य या विचारात स्वतःला गुरफटून घेतलेले आहे..

पूर्वी पंधरा पैशाच्या पोस्टकार्ड मध्ये आणि पंचवीस पैशाच्या आंतरदेशीय पत्रात माणूस त्या पत्रांतील शब्दांमध्ये आपल्या आप्तस्वकियांचे चेहरे बघत होता. या पत्रांची आतुरतेने वाट पाहिली जायची व कधी आसू तर

आपल्या घरात.. मैत्रीत.. आजूबाजूला.. आणि आपल्या स्वतःतही अनेक चेहरे लपलेले आहेत. या चेहऱ्या मागच्या चेहऱ्यांचे गणित सहजा सहजी कुणालाच सोडवता येत नाही..

श्रीकृष्ण म्हणतात काहीतरी पूर्वजन्मीचे राहून गेलेले असते म्हणून लोक एकमेकांना भेटतात.. कारण असल्याशिवाय कधीच कुणी कुणाला असे सहज भेटत नाही..

नातं कधी कुठे आणि केव्हा कुणाशी जुळेल हे कुणीच सांगू शकत नाही.. नात्याला प्रेमासारखीच वयाची, जात पात, रंग रूप आणि प्रांत, देश विदेशाची गरज नसते. तुम्ही सिंगल असा अथवा विवाहित असा. नाते जुळायचे असेल तर

मित्रांनो खूपदा असे होते की, आपली चूक नसतांनाही समोरची व्यक्ती आपण चुकलो आहे असे समजून आपले काहीच ऐकण्याच्या मनस्थितीत नसते. जे आपले असतात त्यांना कारणे देण्याची अजिबात गरज लागत नाही..

वरील चित्रात डोंबिवली येथून सुटणारी सकाळी नऊ वाजून १० मिनिटांची ही ट्रेन आहे.. बघा इतक्या गर्दीत प्रवास करावा लागत आहे..

हल्लीच्या स्वार्थी जमान्यात उठसुठ कुणालाही मदत करण्याच्या भानगडीत अजिबात पडू नका. गरज सरली की लोक आपल्याला एका झटक्यात विसरून जातात. मग तू कोण आणि मी कोण अशी परिस्थिती समोर येते..

पूर्वी मराठी माध्यमात दिवाकर यांनी लिहिलेला 'बोलावणं आल्याशिवाय नाही..' हा अप्रतिम धडा होता.. आज याच अनुषंगाने तुमच्याशी बोलणार आहे. मी जे बोलतोय ते तुमच्या पैकी अनेकांनी अनुभवले असेलच..

साहित्य : फेटलेले अंडे ( आपल्याला जेवढ्या लोकांसाठी करायची आहेत तेवढी अंडी घ्यावीत ) तेल तिखट, ब्रेडचे कट केलेले पीस..





Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.