विशेष बातम्या

ताजी बातमी

अमेरिका जगाला तिसऱ्या महायुद्धाच्या दिशेने घेऊन चालली आहे.....

सत्तासंघर्ष.. मिसाईल पॉवर.. आम्हीच सर्व जगात अगदी सर्वच बाबतीत श्रेष्ठ असावे ही विचारधारा आणि अतिशहाणा ट्रम्प हे सर्व मिळून जग बुडविण्याच्या दिशेने निघालेले आहेत असे म्हटल्यास वावगे ठरू नये..

अमेरिका-इराण-इस्रायल युद्धाच्या अपडेट्स: अझरबैजानने इराणने नख्चिवन विमानतळावर हल्ले केल्याची पुष्टी केली.....

इराणविरुद्ध अमेरिका-इस्रायल लष्करी मोहीम सहाव्या दिवशीही सुरू राहिली, ज्यात सतत हवाई हल्ले आणि प्रत्युत्तरात्मक देवाणघेवाणी झाली. एपिक फ्युरी आणि रोअरिंग लायन या सांकेतिक नावाच्या या कारवाईत सर्वोच्च

९ वर्षांचा संसार, पण मूल नाही; पत्नीचा गळा चिरून पतीनेही संपवले जीवन.....

मुरादाबादमध्ये कौटुंबिक वादातून धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नाला ९ वर्षे होऊनही अपत्य नसल्याच्या कारणावरून पती-पत्नीमध्ये वाद वाढत गेला. अखेर संतापाच्या भरात पतीने पत्नीचा गळा चिरून तिची हत्या

पुण्यात मोबाईल ॲपद्वारे गर्भलिंग चाचणी.....

शिऊर तालुक्यातील ढोकसांगवी अंतर्गत पाचंगेवस्ती येथील लाइफ केअर ऊग्णालयामध्ये गर्भलिंग निदान चाचणी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग व गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने धडक कारवाई केली. दरम्यान..

बदलापूर स्त्री बीज विक्री प्रकरण : नाशिकच्या डॉक्टरला बेड्या.....

बदलापूर शहरात उघडकीला आलेल्या बेकायदेशीर स्त्री बीज विक्री प्रकरणी आता नाशिक येथील एका डॉक्टरला अटक करण्यात आली आहे. रात्री उशिरा या डॉक्टरला अटक करण्यात आली असून ही या प्रकरणातील सहावी अटक आहे..

इराणी युद्धनौकेवर अमेरिकेच्या पाणबुडीचा हल्ला, ८७ ठार; श्रीलंकेच्या किनाऱ्याजवळ झालेल्या हल्ल्यात जहाजाला जलसमाधी.....

श्रीलंकेच्या किनाऱ्याजवळ इराणच्या ‘आयआरआयएस देना’ या युध्दनौकेवर अमेरिकन पाणबुडीने हल्ला केला. या हल्ल्यात ८७ जण ठार झाले आहेत. हल्ल्यानंतर श्रीलंका नौदलाने ३२ जणांना वाचविल्याचा दावा केला आहे..

लोकशाहीचा चौथा स्तंभ खिळखिळा होण्याची कारणे.....

पत्रकारांना लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणतात. मात्र, आज दुर्दैवाने हा स्तंभ खिळखिळा झाला आहे. आणि पत्रकारांकडे संशयाने बघितले जाते. त्यांना लाचखाऊ म्हणतात, विकलेले पत्रकार म्हणतात आणि सत्ताधारी तथा भांडवल

राज्यातील १६० रहिवाशांना घरी आणण्यासाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रयत्न सुरू केले.....

अमेरिका-इराण संघर्षादरम्यान दुबईत अडकलेल्या ८४ विद्यार्थ्यांसह सुमारे १६० रहिवाशांना परत आणण्यासाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन चार्टर्ड विमानांची व्यवस्था केली. मंगळवारी उशिरा

भाजपने महाराष्ट्रातून राज्यसभेसाठी केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि विनोद तावडे यांना उमेदवारी दिली आहे.....

भाजपने महाराष्ट्रातून येणाऱ्या राज्यसभेच्या निवडणुकीसाठी केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि विनोद तावडे यांच्यासह चार उमेदवारांची घोषणा केली आहे. राज्यातील सात रिक्त जागांसाठी द्वैवार्षिक निवडणुकीपूर्वी

सौदीने म्हटले आहे, 'इराणी हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यास तयार'; कतारमध्ये १० आयआरजीसी हेरांना अटक.....

इराणविरुद्ध अमेरिका-इस्रायल लष्करी मोहीम चौथ्या दिवशीही सुरूच आहे, ज्यामध्ये सतत हवाई हल्ले आणि प्रत्युत्तरात्मक देवाणघेवाणी सुरू आहेत. एपिक फ्युरी आणि रोअरिंग लायन या कोडनेम असलेल्या या कारवाईत

रंग प्रेमाचे.....

होळी सण म्हणजे आनंदाची पर्वणी.. रंगांची उधळण.. दुःखाचा होळीत अंत.. परस्पर प्रेमाचा विश्वासाचा आनंद सोहळा.. गालाला लागलेले होळीचे विविध रंग आयुष्य रंगीत करतात..मात्र, हे रंग सरडा रंग बदलतो तसे रंग

विलेपार्ले येथे कौटुंबिक वाद सोडवण्याचा प्रयत्न करत असताना एका २४ वर्षीय तरुणाची त्याच्या मेहुण्याने चाकूने वार करून हत्या केली.....

कौटुंबिक वादातून हा वाद सुरू झाला, हस्तक्षेप करूनही तो वाढला आणि त्यामुळे सागरचा व्ही.एन. देसाई रुग्णालयात मृत्यू झाला. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे आणि तपास सुरू आहे..

मध्य पूर्वेतील तणाव: महाराष्ट्राने अडकलेल्या नागरिकांना मदत केली, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या लोकांची सुरक्षा सर्वोच्च प्राधान्य.....

महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आश्वासन दिले आहे की आखाती प्रदेशात अडकलेल्या महाराष्ट्रीय नागरिकांची सुरक्षा ही राज्य सरकारची सर्वोच्च प्राथमिकता आहे. X वरील एका पोस्टमध्ये त्यांनी

राज्यसभा निवडणुकीत मविआत कोणताही तिढा नाही! आदित्य ठाकरे यांनी केले स्पष्ट.....

राज्यसभा निवडणुकीसंदर्भातील महाविकास आघाडीत सुरू असलेल्या चर्चामध्ये कोणताही तिढा निर्माण झाला नसल्याचे शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी सोमवारी स्पष्ट केले. आगामी राज्यसभा निवडणुकीतील

तेलाच्या वाढत्या किमतींचा भारतावर परिणाम होईल; इराण-अमेरिका युद्धाचा परिणाम.....

विश्लेषकांनी असा अंदाज वर्तवला आहे की इराणमधील वाढत्या संकटामुळे भारताला तेलाच्या किमतींमध्ये अस्थिरता आणि व्यापक आर्थिक परिणामांना सामोरे जावे लागू शकते. तथापि, सध्या देशाच्या तेल पुरवठा साखळीत

युनिटी मार्शल आर्ट्स सेंटर डोंबिवली यांनी गाजविली आळंदी येथे 13 वी युनिफाईड राज्यस्तरीय स्पर्धा.....

पुणे जिल्हा मध्ये आळंदी येथे 13 वी युनिफाईड राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन, युनिफाईट अससोसिएशन (महाराष्ट्र )यांच्या मार्फत दिनांक 14 आणि 15 फेब्रुवारी 2026 रोजी करण्यात आले होते..

हात तुझा हातात.....

एखाद्याचा प्रामाणिक हात आणि साथ लाभायला सुद्धा मोठे भाग्य लागते. हात आणि साथ या गोष्टी एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. या गोष्टी एकमेकांपासून कधीच वेगळ्या होऊन स्वतःचं अस्तित्व दाखवू शकत नाहीत..

सध्याचे सरकार.. लोकांच्या भावना.. गरम गरम चहा आणि गप्पांचा फड.....

चहा हातात आला की विषय आपोआप सुचतात.. मग ते राजकारण असो, समाजकारण असो, घरगुती गप्पा आणि गॉसिप असो की अगदी इथे बसून चंद्रावर फेरफटका मारून येणे असो. चहाला कुठल्याही विषयाचे वावडे नाही..

प्रेम.....

हल्ली माणसाचा प्रामाणिक स्वभाव न बघता फक्त वरल्या अंगाला बघून तथा शो शायनिंगला भुलून खूपशा मुली आयुष्याचं मातेरं करून घेत आहेत. व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीत तयार झालेली तरुणपिढी व्हॉट्सॲप वर मारलेल्या

कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा; होळी सणासाठी मध्य रेल्वेच्या २० अतिरिक्त विशेष गाड्या.....

काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या होळी सणानिमित्त कोकणात जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेने २० अतिरिक्त विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे..

धडाधड बंद पडणाऱ्या मराठी शाळा वाचविणे आपल्या हातात आहे.....

कुठलंही प्राथमिक शिक्षण तेथील मातृभाषेतच व्हायला हवं असं अनेक शिक्षणतज्ज्ञांनी अनेकदा सांगितले आहे. महाराष्ट्राचा विचार करता आपली मातृभाषा मराठीतच प्राथमिक शिक्षण व्हायला हवे असे माझे ठाम मत आहे..

सरकारी अधिकारी आणि पोलिसांना माणुसकीचे धडे देण्याची गरज आहे.. आपल्याला काय वाटते..??...

सर्वसामान्य माणसांना कुणी वाली राहिलेला नाही असे म्हटल्यास वावगे ठरू नये. स्वाभिमानी लोकांची नेहमीच समाजात कुचंबणा होते आणि लाळघोटी मंडळी सत्तेचा सोपान चढतात हे अगदी सर्वांनाच ठाऊक आहे..

आपल्या आयुष्यात एक तरी उनाड दिवस असावा.....

आपल्यापैकी अनेक लोक हा काय म्हणेल आणि तो काय म्हणेल याची चिंता करीत घाबरून जगत आहे. आपण स्वतःपेक्षा लोकांचाच जास्त विचार करीत असल्याने जगणे हातातून सटकून जात आहे..

आपण एकमेकांकडे फक्त माणूस म्हणून बघायला हवे.....

जात, पात, धर्म, पंथ.. तू मोठा की, मी मोठा.. तुझी जात महान की माझी जात महान आणि पराकोटीचे देव देव करीत बसण्या पेक्षा आज आपण मानवता जपायला पाहिजे. आकाशात देव आहे की नाही मला ठाऊक नाही..

आनंदी आनंद गडे.....

आपल्या अवती भोवतीच्या बहुतांश लोकांसाठी रोजचं जगणं खूपच कष्टप्रद झालेले आहे. जगण्याची रोज नवी लढाई लढावी लागते आहे. पूर्वीच्या काळी सर्व सुशेगात होते असे मुळीच नाही..

हातातून निसटून गेलेली वेळ पुन्हा कधीच परत येत नाही.....

मित्रांनो तोंडातून गेलेला शब्द आणि हातातून निसटून गेलेली वेळ पुन्हा कधीच माघारी येत नाही.. आणि म्हणून आपण शब्द आणि वेळ दोन्हीही पाळायलाच हवी..

मैत्री.....

मैत्री कधी कुणाशी केव्हा होईल हे कुणालाच सांगता येत नाही.. मैत्रीत वय, लिंग, जात, देश, प्रांत इत्यादी इत्यादी कधीच अडथळा ठरत नाही.. मैत्री ही मैत्री असते आणि म्हणूनच ती रक्ताच्या नात्यापेक्ष जवळची

काठावरून गम्मत बघणारी मंडळी.....

काठावरून गम्मत बघणाऱ्या मंडळींचा आपल्यापैकी अनेकांना अनुभव असेल. मला या अशा स्वरूपाच्या मंडळींचा इतरांपेक्षा जरा जास्तच अनुभव आहे. ही मंडळी सोबत असूनही सोबत नसतात..

जबाबदारीच्या ओझ्याखाली खूपदा जगणे राहून जाते.....

कुणावर कुठल्या वयात कुठली जबाबदारी येईल हे सांगता येत नाही. एक मात्र खरे की जबाबदारीने माणूस परिपक्व व परिपूर्ण होतो..

एपस्टीनला उघडं करणाऱ्या ज्युली के. ब्राउन सारखी पत्रकारिता भारतातील व्यक्तिपूजा करणाऱ्या पत्रकारांना जमेल काय..?? ...

मायामी हेराल्ड'ची (Miami Herald) पत्रकार ज्युली के. ब्राउन यांनी २०१८ मध्ये एपस्टीनच्या सेक्स ट्रॅफिकिंग प्रकरणाचा पर्दाफाश करणारी ३-भागांची स्फोटक मालिका प्रसिद्ध केली. त्यांनी २००८ मधील 'नॉन-प्रॉसिक

गोड बोलून टाळणारी माणसे.....

माणसाच्या स्वभावाचा थांगपत्ता आजवर कुणालाच लागलेला नाही. माणूस स्वतः कसा वागेल हे सुद्धा त्या माणसाला निश्चितपणे सांगता येत नाही.. सांगता येणार नाही. आपल्या आजूबाजूला असे वेगवेगळ्या चेहऱ्याचे आणि

रेसिपी.. महाशिवरात्री स्पेशल.. उपवासाचा भगरवडा.....

महाशिवरात्रीच्या आपणांस हार्दिक शुभेछया..

शब्द खड्ग भरारी घेतोय.. इच्छा असल्यास आपण आमच्यासोबत या.....

१५ ऑगस्ट २०१४ रोजी आपल्या शब्द खड्ग वृत्तपत्राची स्थापना झाली. सुरुवातीला शब्द खड्ग प्रिंट स्वरूपात निघत होते. समाजाच्या सर्वच अंगाला स्पर्श करणाऱ्या बातम्या आपण यात छापीत होतो.. मात्र, नंतरच्या काळात

मानसिक प्रेम केव्हाच इतिहास जमा झालेलं आहे.. व्हॅलेंटाईन डे च्या निमित्ताने.....

हल्लीच्या स्वार्थी आणि सबसे तेज.. सगळं इन्स्टंट हवं असं मानणाऱ्या धावत्या जगात मानसिक प्रेम केव्हाच इतिहास जमा झालं आहे असे म्हटल्यास वावगे वाटू नये..

स्वतःचं ठेवायचं झाकून आणि.....

मानवी प्रवृत्ती आणि स्वभाव कधीच आणि कुणालाच कळू शकलेला नाही. आपण खूप मोठ्या प्रमाणात आत्मकेंद्री झालेले असल्याने आपण फक्त मी करेल तेच योग्य या विचारात स्वतःला गुरफटून घेतलेले आहे..

मोबाईल मुळे माणूस माणसापासून भावनिकदृष्ट्या दूर चालला आहे.....

पूर्वी पंधरा पैशाच्या पोस्टकार्ड मध्ये आणि पंचवीस पैशाच्या आंतरदेशीय पत्रात माणूस त्या पत्रांतील शब्दांमध्ये आपल्या आप्तस्वकियांचे चेहरे बघत होता. या पत्रांची आतुरतेने वाट पाहिली जायची व कधी आसू तर

चेहऱ्या मागचे चेहरे.....

आपल्या घरात.. मैत्रीत.. आजूबाजूला.. आणि आपल्या स्वतःतही अनेक चेहरे लपलेले आहेत. या चेहऱ्या मागच्या चेहऱ्यांचे गणित सहजा सहजी कुणालाच सोडवता येत नाही..

आयुष्यात कधी कुणी कुणाला सहज भेटत नाही.....

श्रीकृष्ण म्हणतात काहीतरी पूर्वजन्मीचे राहून गेलेले असते म्हणून लोक एकमेकांना भेटतात.. कारण असल्याशिवाय कधीच कुणी कुणाला असे सहज भेटत नाही..

नाते जुळले मनाशी मनाचे.....

नातं कधी कुठे आणि केव्हा कुणाशी जुळेल हे कुणीच सांगू शकत नाही.. नात्याला प्रेमासारखीच वयाची, जात पात, रंग रूप आणि प्रांत, देश विदेशाची गरज नसते. तुम्ही सिंगल असा अथवा विवाहित असा. नाते जुळायचे असेल तर

खूप समजावून सुद्धा एखाद्या व्यक्तीला पटतच नसेल तर अशा व्यक्तीला आयुष्यातून कायमचे बाय बाय करावे.....

मित्रांनो खूपदा असे होते की, आपली चूक नसतांनाही समोरची व्यक्ती आपण चुकलो आहे असे समजून आपले काहीच ऐकण्याच्या मनस्थितीत नसते. जे आपले असतात त्यांना कारणे देण्याची अजिबात गरज लागत नाही..

डोंबिवली फास्ट..!!...

वरील चित्रात डोंबिवली येथून सुटणारी सकाळी नऊ वाजून १० मिनिटांची ही ट्रेन आहे.. बघा इतक्या गर्दीत प्रवास करावा लागत आहे..

मदत कुणाला करावी हे आपल्याला कळायलाच हवे.....

हल्लीच्या स्वार्थी जमान्यात उठसुठ कुणालाही मदत करण्याच्या भानगडीत अजिबात पडू नका. गरज सरली की लोक आपल्याला एका झटक्यात विसरून जातात. मग तू कोण आणि मी कोण अशी परिस्थिती समोर येते..

बोलावणं आल्याशिवाय नाही.....

पूर्वी मराठी माध्यमात दिवाकर यांनी लिहिलेला 'बोलावणं आल्याशिवाय नाही..' हा अप्रतिम धडा होता.. आज याच अनुषंगाने तुमच्याशी बोलणार आहे. मी जे बोलतोय ते तुमच्या पैकी अनेकांनी अनुभवले असेलच..

प्रेमाचं नातं आणि मैत्री फुलवायला चहा महत्वाची भूमिका निभावतो.....

एरव्ही चहाला आपण एक साधारण पेय समजतो. पण, हा चहाच प्रेमाचं नातं आणि मैत्री फुलवायला महत्वाची भूमिका निभावतो.. रुसलेल्याला हसवतो, सगळ्यांना एकत्रित आणण्यासाठी अथवा मुद्दाम चहाचे निमित्त काढून भेटीगाठी

शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्राचा Duet Special कार्यक्रम धडाक्यात संपन्न.....

रविवार १८ जानेवारी २०२६ शब्द खड्गच्या गायकांनी गाजवला..

रेसिपी.. अंडा पकोडा.....

साहित्य : फेटलेले अंडे ( आपल्याला जेवढ्या लोकांसाठी करायची आहेत तेवढी अंडी घ्यावीत ) तेल तिखट, ब्रेडचे कट केलेले पीस..

शब्द साधे, पण अर्थ मोठा.....

( रविवार १४ डिसेंबर २०२५ रोजी शब्द खड्ग चा मनातली गाणी हा कार्यक्रम झाला. त्या प्रसंगी शब्द खड्ग चे संस्थापक- संपादक प्रा. दिपक जाधव यांच्यावर सौ. उज्वला यांनी ही वरील कविता केली..)

मनातलं पान : हसण्यासाठी जन्म आपला.....

आयुष्यात सुख जवा एवढं आणि दुःख पर्वता एवढं असतं.. सुख दुःख हा ऊन सावलीचा खेळ असतो. म्हणून सतत दुःख कुरवाळीत बसण्यात काही अर्थ नसतो..

जाहिरात

ट्रेंडिंग बातम्या

Get In Touch

Dombivli

+91 9967872052

contact@shabdakhadag.in

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.