विशेष बातम्या

ताजी बातमी

कॉकरोच जनता पार्टीचे भवितव्य काय..?? ...

अभिजित दीपके च्या कॉकरोच जनता पार्टीचे भवितव्य काय.. ?? असा प्रश्न सध्या अनेक लोक विचारीत असले तरी अभिजीतला थोडा वेळ द्यायला हवा असे सुद्धा काही लोक म्हणत आहेत. पण, अगदीच स्पष्ट बोलायचे झाले तर सध्या

पावसाळ्यापूर्वी नाल्यांमधील गाळ काढण्याच्या कामातील दिरंगाई उघडकीस आल्यानंतर महापौरांनी बीएनएमसी अधिकाऱ्यांना खडसावले.....

भिवंडीच्या महापौरांनी गाळ काढण्याच्या कामाची पाहणी केली आणि पावसाळ्यापूर्वीच्या तयारीच्या दिरंगाईवर नाराजी व्यक्त केली, कारण आतापर्यंत केवळ ३०-३४% काम पूर्ण झाले आहे. अधिकृत दाव्यांनंतरही अनेक नाले

NEET-UG 2026 पुनर्परीक्षेची शहर सूचना स्लिप आता neet.nta.nic.in वर उपलब्ध; ती कशी मिळवायची ते येथे दिले आहे.....

NTA ने २१ जून रोजी होणाऱ्या पुनर्परीक्षेसाठी NEET UG 2026 परीक्षेची शहर सूचना स्लिप प्रसिद्ध केली आहे. उमेदवार त्यांच्या लॉगिन क्रेडेन्शियल्सचा वापर करून ती neet.nta.nic.in वरून डाउनलोड करू शकतात..

आता केस कटिंग आणि दाढीसाठी मोजावे लागणार जास्त पैसे.. ...

नाभिक समाजाने राज्यभरातील सलूनच्या दरांत २० टक्क्यांची वाढ लागू केली असून नवीन दर तत्काळ प्रभावाने लागू झाले आहेत..

स्वयंपाकाचा गॅस पुन्हा महागला; सिलिंडरच्या किंमतीत २९ रुपयांची वाढ.. अच्छे दिन आ गये अशी सर्वसामान्य लोकांची टीका.. ...

मुंबई, दिल्ली, कोलकाता यांसह देशभरातील ग्राहकांना आता नवीन दरानुसार सिलिंडर खरेदी करावा लागणार आहे..

छत्रपती शिवाजी महाराज शिवराज्याभिषेक दिन: मराठा राजाच्या राज्याभिषेक दिनानिमित्त रायगडावर भव्य सोहळा.....

किल्ला मोठ्या थाटामाटात सजवला - १६७४ मध्ये झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वर्धापन दिनानिमित्त शनिवारी रायगड किल्ल्यावर भव्य शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात

मनोज जरांगे-पाटील यांच्या आंदोलनानंतर, महाराष्ट्र सरकारने मराठा विद्यार्थ्यांना ओबीसीसारखे शैक्षणिक लाभ दिले; ८ प्रमुख योजना जाहीर.....

महाराष्ट्र सरकारने जाहीर केले आहे की, मराठा विद्यार्थ्यांना आता इतर मागासवर्गीय (ओबीसी) विद्यार्थ्यांना उपलब्ध असलेले विविध शैक्षणिक लाभ मिळतील. या निर्णयामध्ये शिष्यवृत्ती, शुल्क परतफेड, प्रशिक्षण

पंजाब दुर्घटना: फिरोजपूरमध्ये अस्थी विसर्जनादरम्यान ट्रकने जीपला धडक दिल्याने ९ ठार, १५ जखमी.....

शनिवारी पंजाबच्या फिरोजपूरमध्ये एका ट्रकची जीपला धडक बसल्याने नऊ जणांचा मृत्यू झाला आणि सुमारे १५ जण जखमी झाले. मिळालेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तीच्या अस्थींचे विसर्जन करण्यासाठी जात असताना हा अपघात

मालवीय नगर हॉटेल आग: २१ जणांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या आगीप्रकरणी दिल्ली पोलिसांनी स्वयंपाक्याला कथित निष्काळजीपणा प्रकरणी अटक केली.....

मालवीय नगर हॉटेलला लागलेल्या आगीत २१ जणांचा मृत्यू झाला होता. ही आग स्वयंपाक्याच्या निष्काळजीपणामुळे लागल्याचा आरोप करत दिल्ली पोलिसांनी हॉटेलचा स्वयंपाकी केशव नेगी याला अटक केली आहे. हॉटेलचे मालक

भारतासोबतचा व्यापार आता फायद्यात- ट्रम्प.....

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे माझे अत्यंत चांगले मित्र असून अमेरिका आणि भारत यांच्यात लवकरच एक मोठा व्यापारी करार होईल, असा ठाम विश्वास अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केला आहे. आता आपण भारत

ठाण्यात बालकांना पळविण्याचा प्रयत्न फसला; नागरिकांच्या सतर्कतेमुळे संशयित जेरबंद.....

ठाण्यातील सावरकरनगर येथील म्हाडा वसाहत परिसरात लहान मुलांना पळवून नेण्याचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नागरिकांच्या सतर्कतेमुळे संशयित भगवान बेहरा याला पकडून पोलिसांच्या ताब्यात

विधान परिषद निवडणूक : परस्पर माघार घेणाऱ्यांची काँग्रेसमधून हकालपट्टी.....

विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी पक्षाला अंधारात ठेवून परस्पर उमेदवारी अर्ज मागे घेणाऱ्या दोन उमेदवारांवर शुक्रवारी काँग्रेसने

कुख्यात गुंड सचिन घायवळला राजस्थानमध्ये बेड्या.....

पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने अनेक महिन्यांपासून फरार असलेल्या कुख्यात गुंड सचिन घायवळ याला राजस्थानमधून अटक केली आहे..

बिनविरोध निवडणूक लोकशाही आणि मतदारांच्या अधिकारांवर गदा आहे.. ...

हल्ली सर्रास कुठलीही निवडणूक बिनविरोध व्हावी असा राजकीय पक्षांचा कल असतो.. या संदर्भात शब्द खड्ग ने सर्वसामान्य लोकांना या संदर्भात त्यांची मते विचारली..

तुकाराम मुंढे यांची अवैध गुटखा व भेसळीविरोधात कारवाई.. FDA चे २०३ आस्थापनांवर छापे, १०२ जणांना अटक.....

अन्न व औषध प्रशासन अर्थात ‘एफडीए’चे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी २५ मे रोजी पदभार स्वीकारल्यानंतर राज्यात प्रतिबंधित गुटखा, पानमसाला आणि भेसळयुक्त खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्यांविरोधात मोठी मोहीम

भाजपचे माजी नगरसेवक शैलेश धात्रक आणि मनीषा धात्रक यांचा शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश.. ...

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत डोंबिवलीच्या पिंपळेश्वर मंदिरात पक्ष प्रवेश..

वेश्यालयातील वेश्या आणि विकलेला पत्रकार एकाच वर्गाचे असतात.. - सआदत हसन मंटो.....

प्रसिद्ध उर्दू लेखक सआदत हसन मंटो यांनी वेश्या आणि विकलेले पत्रकार यांची तुलना करताना म्हटले होते की, वेश्यालयातील वेश्या आणि विकलेला पत्रकार एकाच वर्गाचे असतात. पण त्या दोघींमध्ये, तवायफचा दर्जा

गॅस कडून चुलीकडे घेऊन जाणाऱ्या सरकारला आता खाली खेचा.. ...

आम्ही कुठल्याच राजकीय पक्षाची बाजू घेत नाही.. आम्ही फक्त संविधान आणि लोकशाहीवर विश्वास ठेवतो. जे सरकार संविधानावर आधारित लोकशाही राबविते ते सरकार सर्वसामान्य लोक डोक्यावर घेतात..

देशाची दुश्मन गोदी मीडिया.....

लोकशाहीचा चवथा स्तंभ म्हणजे पत्रकार मात्र स्वतःला अतिशहाण्या समजणाऱ्या दिल्लीच्या गोदी मीडिया मधील पत्रकारांनी सरकारचे तळवे चाटून, पैसे खाऊन खऱ्या खबरी बाजूला पाडून फक्त सरकारची चाटूगिरी करण्यात

देऊळबंद 2 .....

देऊळबंद 2 चित्रपट पाहायचा होता खरंतर राघव श्यास्त्री म्हणजेच गश्मीर महाजनीसाठी पण तिकीट काढल्यावर लक्षात आले तो यामध्ये अगदी शेवटला काही सेकंदासाठी आहे..

देशाचे बारा वाजत असतांना तुम्ही काय करीत होता..?? ...

देशाचे बारा वाजत असतांना तुम्ही काय करीत होता..?? असा भविष्यात कुणी मला प्रश्न विचारला तर मी स्वतःला मुळीच माफ करू शकणार नाही..

रेसिपी.. साधीसोपी मुगभजी.. ...

सकाळचा नाश्ता असो..दुपार असो.. संध्याकाळचा नाश्ता असो मुगभजी हा सर्वसामान्यच नाही तर अगदी सर्वांच्याच आवडीचा आणि जिभेचे चोचले पुरविणारा पदार्थ आहे..

सर्वपक्षीय नेते म्हणजे एका माळेचे मणी.....

शोकांतिका ही आहे की आजचा राजकीय इच्छाशक्ती असलेला बहुतांश तरुण वर्ग आणि कार्यकर्ता वर्ग नेते मंडळींचे ऐकून एकमेकांची डोकी फोडायला मागेपुढे पाहत नाही..

गंडलेली बारावर्ष.. अंधभक्त.. गोदी मीडिया आणि आपल्यासारखे नेभळट.. ...

अंधभक्त.. गोदी मीडिया आणि अणाजीपंत यांच्या थापांनी अवघा देश मेटाकुटीला आलेला असतांना भाजप आणि देवेंद्र फडणवीस अतिशय निलाजरेपणे मोदींनी देशाला प्रगतीकडे नेले म्हणतात हे ऐकून ही यांच्या बेशरमपणाची हद्द

कमी खा देशाला पुढे न्या.....

देशावर कोसळलेल्या संकटाला दूर करायचे असेल तर कमी खा.. कमी प्या.. बाहेर फिरायला जाऊ नका.. सोने खरेदी करू नका इत्यादी इत्यादी आपल्या शेठ ने आवाहन केले आहे आणि ते आपण ऐकायलाच हवे..

लोकशाहीचे मारेकरी आपणच आहोत.....

एका सर्व्हे नुसार 87 टक्के जनतेला भाजपचे सरकार नको आहे असे सांगितले जात आहे. आणि हे खरे आहे. तरी भाजप सत्तेत कशी ? खरेतर त्यांना आताही लोकांनी क्रांती केली तर खाली खेचता येईल. पण भारतीय लोक काही अपवाद

मनातलं पान.. आठवणींचं गाव.. ...

आधुनिकतेच्या नावाखाली आपण आपली नाळ कापून टाकली आहे.. सुख म्हणा, गरज म्हणा किंवा अपरिहार्यता म्हणा. मात्र, आणखी जास्त सुख मिळविण्याच्या नादात आपण आपल्या मातीपासून खूप दूर आणि पुढे निघून गेलो आहोत..

षंढयुग.. ...

चुकीला चूक बोलणे आणि अन्याय अत्याचारा विरोधात आवाज वठविणे हे सुज्ञ आणि मर्द लोकांचे लक्षण आहे. मात्र, आज दुर्दैवाने शिवाजी शेजारच्या घरात जन्माला यावा ही वृत्ती आणि प्रवृत्ती बळावत असल्याने फार मोठ्या

भाडखाऊ मीडिया आणि मूर्ख जनता.. ...

नुकतंच सुप्रसिद्ध अभिनेते आणि खासदार असलेल्या कमल हसन यांचं एक वाक्य वाचनात आलं. ते म्हणतात ' जोपर्यंत जर्मनी पूर्णपणे उध्वस्त झाला नाही, तोपर्यंत लोकांना हिटलर जे काही करत होता त्यात केवळ देशभक्तीच

अच्छे दिन आगये.. ...

आपण सर्व मूर्ख आहोत.. खरेतर पंतप्रधान मोदी साहेब म्हणतात त्याप्रमाणे आपण इंधन बचत करायला हवी.. आणि सोने नाणे कशाला खरेदी करायचे ? डिझल, पेट्रोल सारख्या इंधनाची बचत करा लोकांनो.. कमी खा.. कमी प्या..

आठवणींची खिडकी.. ...

प्रत्येकाच्या आयुष्यात एक आठवणींची खिडकी असते.. कातरवेळी असच खिडकीशेजारी उभं राहून बाहेर नजर टाकता आपला भूतकाळ चित्रपटासारखा डोळ्यासमोरून सरकू लागतो.. आणि बाहेरचा कोलाहल, गर्दी यापेक्षा आपल्या मनातील

माझी फोटोग्राफी.. डोक्यावर आग ओकणारा सूर्य आणि पोटात भुकेची आग.. ...

जगणं म्हणावं तितकं सोपं नाही.. जगण्याची लढाई रोज लढावी लागते आहे.. एकवेळ सूर्य चंद्र उगवणे थांबेल पण पोटातली भूक कशी थांबवणार..??

मनाने मोठी असलेली माणसे हल्ली दुर्मिळ होत आहेत कारण.. ...

समोरच्याचा मोठेपणा मान्य करण्याची मनाची तयारी नसलेली माणसे नेहमी कण्हत कुढत राहतात.. वय वाढले म्हणजे तुम्हाला अक्कल आली, तुम्ही हुशार झालात असे मुळीच नाही..

रोखठोक बोलणाऱ्यांची संख्या कमी झाल्याने अडाणी नेते डोक्यावर बसले आहेत.. ...

आपल्याला काय करायचे आहे अशी विचारसरणी सध्या बळावत चालल्याने बहुतांश अडाणचोट नेते आपल्या डोक्यावर बसले आहेत असे म्हटल्यास कुणाला वावगे वाटण्याचे मुळीच कारण नाही..

मेहनती माणसाने आतातरी व्यवसायाकडे वळावे.. राष्ट्रवादी काँग्रेस उद्योग विभाग यासाठी मदत करीत आहे.. ...

राष्ट्रवादी काँग्रेस उद्योग विभागाचे महाराष्ट्र उपाध्यक्ष अभिजीत आपटे साहेब, श्रीकांत कदम साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई उद्योग विभाग अध्यक्ष अश्विन केळकर. मुंबई उद्योग विभाग सचिव प्रा. दिपक जाधव

काळीजादु .. अंधश्रद्धा .. बुवाबाजी .....

शिकलेले तेवढे हुकलेले असं म्हणण्याची सध्या वेळ आलेली आहे. एकवेळ अडाणी परवडले पण सुशिक्षित नाही.. कारण पैसेवाले, राजकारणी, मोठाले खेळाडू आणि व्यावसायिक हीच मंडळी अशा बुवाबाजीच्या मागे लागते असे सध्या

शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्राचे संपादक प्रा. दिपक जाधव आणि राष्ट्रवादी काँग्रेस उद्योग विभागातर्फे डोंबिवलीत पत्रकारिता प्रशिक्षण वर्ग.. ...

संविधानाने सर्वसामान्यांना दिलेल्या अधिकाराची अनेकांना जाणीव नसते. आपले अधिकार काय आहेत याची लोकांना जाणीव व्हावी या इराद्याने शब्द खड्ग मराठी, हिंदी, इंग्रजी डिजिटल वृत्तपत्राचे संपादक प्रा. दिपक

शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र आणि राष्ट्रवादी काँग्रेस उद्योग विभागातर्फे पत्रकारिता प्रशिक्षण वर्ग.. ...

संविधानाने सर्वसामान्यांना दिलेल्या अधिकाराची अनेकांना जाणीव नसते. आपले अधिकार काय आहेत याची लोकांना जाणीव व्हावी या इराद्याने शब्द खड्ग मराठी, हिंदी, इंग्रजी डिजिटल वृत्तपत्र आणि राष्ट्रवादी काँग्रेस

गोदी मीडिया पैसे खाऊन पत्रकारिता आणि देशाशी बेईमानी करीत आहे असे आपल्याला वाटते का..??...

शब्द खड्गच्या मंचावर आम्ही गेला आठवडाभर हा प्रश्न सर्वसामान्य लोकांसमोर मांडीत आहोत.. या प्रश्नावर लोकांनी खूपच रोखठोक प्रतिक्रिया नोंदविल्या आहेत त्याचा गोषवारा इथे मांडीत आहोत..

हल्ली सवंग प्रसिद्धीसाठी कुणीही महापुरुषांवर काहीबाही बोलतात.. आपल्याला काय वाटते..?? ...

हल्ली सवंग प्रसिद्धीसाठी कुणीही महापुरुषांवर काहीबाही बोलतात हे योग्य आहे काय ?? कारण त्या त्या प्रसंगी काय वातावरण होते अथवा काय गरज होती हे आपल्याला ठाऊक नसतांना आपल्यापैकी खूपसे लोक केवळ प्रसिद्धी

भारतात नेपाळ आणि श्रीलंके सारखी क्रांती घडणे काळाची गरज आहे.....

शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्राने सर्वसामान्यांना या संदर्भात छेडले असता अनेक बेधडक विधाने कानी पडली..

कधीच कुणासाठी चोवीस तास उपलब्ध राहू नका.. नाही बोलायला शिका.. ...

आपण माणुसकी जपणारी माणसं असल्याने आपण सतत जो येईल त्याच्या मदतीला धावतो. मदत करणे कधीच वाईट नाही. मात्र, जर तुम्ही चोवीस तास जो येईल त्याच्यासाठी उपलब्ध राहिलात तर मग कुणीही उठून तुम्हाला इमोशनली

शब्द खड्ग डिजिटल वृतपत्रात मोठ्या पदांवर काम करण्याची सुवर्ण संधी.. ...

आपण तीन उपसंपादक आणि वृत्तसंपादक इत्यादी पदांबरोबरच आपल्या शब्द खड्ग चॅनल साठी वृत्तनिवेदक होण्याची संधी देत आहोत..

अगोदर स्वतःला ओळखायला शिका.. ...

जनरली काय होतं की आपण लोकांबद्दल सर्रास रिमार्क मारून मोकळे होतो. मात्र, कोण कुठल्या परिस्थितीत कसं वागतं हे आपल्याला प्रत्येकवेळी ठाऊक असतंच असं नाही. मात्र, आपण सरसकट मत नोंदवून मोकळे होतो..

आनेवाला पल जानेवाला है.....

मित्रांनो काही मंडळी आजचं काम उद्यावर लोटतात.. एवढी काय घाई आहे असं म्हणून हातातली सोन्यासारखी वेळ उगीचच दवडतात. तर आमच्यासारखी काही मंडळी उद्याचा आणि नंतरचा विचार न करता हातातली वेळ मनमुराद जगण्याचा

ज्याला रुजायचं तो दगडातही रुजतो.. ...

ज्याला रुजायचं तो दगडातही रुजतो आणि ज्याला रुजायचच नाही तो कुठेही टाका रुजतच नाही. आपल्या आयुष्यात अनेक माणसे येतात जातात..

माझी फोटोग्राफी.. रखरखते ऊन.. अंगाची होणारी काहिली आणि अविश्रांत धावणारी डोंबिवली.. ...

कशासाठी पोटासाठी..या उक्तीचा अर्थ शोधायचा असल्यास धावणाऱ्या शहरांकडे यावे आणि इथली वरून चकचकीत दिसणारी मात्र आतून पोखरलेली वस्तुस्थिती अनुभवावी..

लिहीणाऱ्या प्रत्येकाला शब्द खड्ग मन मोकळं करण्याची संधी देत आहे.. ...

आपल्या प्रत्येकाच्या मनात वेगवेगळ्या भाव भावना असतात. मात्र, आपलं मन मोकळं करण्याची संधी फार कमी लोकांना मिळते. किंवा काही लोक अशी संधी हा काय म्हणेल किंवा तो काय म्हणेल असं इतरांना घाबरून घेत नाही..

नाते जुळले मनाशी मनाचे.. ...

कुणाचे कधी कुठे आणि केव्हा नाते जुळेल हे सांगता येत नाही. आता इथे आपण आज प्रेमाच्या नात्याचा नाही तर लहान मोठे वय विसरून जुळलेल्या मैत्री आणि भावनेच्या नात्यांचा विचार करूया..

नवोदितांसाठी आणि काहीतरी वेगळे करू इच्छिणाऱ्यांसाठी शब्द खड्गचे दरवाजे खुले.. ...

शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र तुमच्या मधील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी सदैव तत्पर आहे..

बोलणाऱ्याची माती सुद्धा विकली जाते.. ...

बोलणे ही कला आहे. मात्र, कुठे बोलावे, काय बोलावे, कसे आणि किती बोलावे हे ज्याचे त्याला कळायला हवे. माझं म्हणाल तर मी स्वतः आयोजित केलेल्या कार्यक्रमांत मनसोक्त बोलतो..

शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्रात छापून आलेल्या सर्व प्रकारच्या बातम्या आणि फोटोंसंदर्भात संपादक सहमत असतीलच असे नाही.. ...

नमस्कार वाचक मित्र मैत्रिणींनो.. मी शब्द खड्ग मराठी, हिंदी, इंग्रजी वृत्तपत्र आणि चॅनलचा संस्थापक - मुख्य संपादक प्रा. दिपक संभाजी जाधव..

चीन हा अधिकृतपणे नास्तिक देश (Communist State) आहे. तरीही तो जगात एक नंबर आहे.....

चीनमध्ये लोक देवावर विश्वास ठेवतात, पण त्यांची पद्धत वेगळी आहे. भारतात अंधश्रद्धा खूप आहे. मूलभूत गरजांवर खर्च करण्याऐवजी मंदिर आणि पूजाअर्चनेसाठी करोडो रुपये खर्च केले जातात..

शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्राचे संपादक प्रा. दिपक जाधव यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उद्योग विभागाच्या मुंबई विभाग सचिव पदी निवड.....

सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, उद्योग व्यवसाय, सांस्कृतिक, पत्रकारिता, लेखन -दिग्दर्शन, वक्तृत्व अशा विविध क्षेत्रांत आपल्या नावाचा ठसा उमटवले शब्द खड्ग डिजिटल मराठी, हिंदी, इंग्रजी डिजिटल वृत्तपत्राचे

शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्राचा मनातली गाणी सांगीतिक कार्यक्रम धुमधडाक्यात संपन्न.....

रविवार दिनांक २९ मार्च २०२६ रोजी डोंबिवली पश्चिमेच्या महात्मा गांधी विद्यामंदिरात शब्द खड्ग चे संपादक प्रा. दिपक जाधव आणि शब्द खड्ग टीम ने केले होते आयोजन..

देणाऱ्याचे हात हजारो.....

हल्ली फुकटात सर्वकाही मिळविण्याकडे लोकांचा कल वाढलेला आहे..

लोकशाहीचा चौथा स्तंभ खिळखिळा होण्याची कारणे.....

पत्रकारांना लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणतात. मात्र, आज दुर्दैवाने हा स्तंभ खिळखिळा झाला आहे. आणि पत्रकारांकडे संशयाने बघितले जाते. त्यांना लाचखाऊ म्हणतात, विकलेले पत्रकार म्हणतात आणि सत्ताधारी तथा भांडवल

हात तुझा हातात.....

एखाद्याचा प्रामाणिक हात आणि साथ लाभायला सुद्धा मोठे भाग्य लागते. हात आणि साथ या गोष्टी एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. या गोष्टी एकमेकांपासून कधीच वेगळ्या होऊन स्वतःचं अस्तित्व दाखवू शकत नाहीत..

सध्याचे सरकार.. लोकांच्या भावना.. गरम गरम चहा आणि गप्पांचा फड.....

चहा हातात आला की विषय आपोआप सुचतात.. मग ते राजकारण असो, समाजकारण असो, घरगुती गप्पा आणि गॉसिप असो की अगदी इथे बसून चंद्रावर फेरफटका मारून येणे असो. चहाला कुठल्याही विषयाचे वावडे नाही..

प्रेम.....

हल्ली माणसाचा प्रामाणिक स्वभाव न बघता फक्त वरल्या अंगाला बघून तथा शो शायनिंगला भुलून खूपशा मुली आयुष्याचं मातेरं करून घेत आहेत. व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीत तयार झालेली तरुणपिढी व्हॉट्सॲप वर मारलेल्या

धडाधड बंद पडणाऱ्या मराठी शाळा वाचविणे आपल्या हातात आहे.....

कुठलंही प्राथमिक शिक्षण तेथील मातृभाषेतच व्हायला हवं असं अनेक शिक्षणतज्ज्ञांनी अनेकदा सांगितले आहे. महाराष्ट्राचा विचार करता आपली मातृभाषा मराठीतच प्राथमिक शिक्षण व्हायला हवे असे माझे ठाम मत आहे..

सरकारी अधिकारी आणि पोलिसांना माणुसकीचे धडे देण्याची गरज आहे.. आपल्याला काय वाटते..??...

सर्वसामान्य माणसांना कुणी वाली राहिलेला नाही असे म्हटल्यास वावगे ठरू नये. स्वाभिमानी लोकांची नेहमीच समाजात कुचंबणा होते आणि लाळघोटी मंडळी सत्तेचा सोपान चढतात हे अगदी सर्वांनाच ठाऊक आहे..

आपल्या आयुष्यात एक तरी उनाड दिवस असावा.....

आपल्यापैकी अनेक लोक हा काय म्हणेल आणि तो काय म्हणेल याची चिंता करीत घाबरून जगत आहे. आपण स्वतःपेक्षा लोकांचाच जास्त विचार करीत असल्याने जगणे हातातून सटकून जात आहे..

आपण एकमेकांकडे फक्त माणूस म्हणून बघायला हवे.....

जात, पात, धर्म, पंथ.. तू मोठा की, मी मोठा.. तुझी जात महान की माझी जात महान आणि पराकोटीचे देव देव करीत बसण्या पेक्षा आज आपण मानवता जपायला पाहिजे. आकाशात देव आहे की नाही मला ठाऊक नाही..

आनंदी आनंद गडे.....

आपल्या अवती भोवतीच्या बहुतांश लोकांसाठी रोजचं जगणं खूपच कष्टप्रद झालेले आहे. जगण्याची रोज नवी लढाई लढावी लागते आहे. पूर्वीच्या काळी सर्व सुशेगात होते असे मुळीच नाही..

हातातून निसटून गेलेली वेळ पुन्हा कधीच परत येत नाही.....

मित्रांनो तोंडातून गेलेला शब्द आणि हातातून निसटून गेलेली वेळ पुन्हा कधीच माघारी येत नाही.. आणि म्हणून आपण शब्द आणि वेळ दोन्हीही पाळायलाच हवी..

मैत्री.....

मैत्री कधी कुणाशी केव्हा होईल हे कुणालाच सांगता येत नाही.. मैत्रीत वय, लिंग, जात, देश, प्रांत इत्यादी इत्यादी कधीच अडथळा ठरत नाही.. मैत्री ही मैत्री असते आणि म्हणूनच ती रक्ताच्या नात्यापेक्ष जवळची

काठावरून गम्मत बघणारी मंडळी.....

काठावरून गम्मत बघणाऱ्या मंडळींचा आपल्यापैकी अनेकांना अनुभव असेल. मला या अशा स्वरूपाच्या मंडळींचा इतरांपेक्षा जरा जास्तच अनुभव आहे. ही मंडळी सोबत असूनही सोबत नसतात..

जबाबदारीच्या ओझ्याखाली खूपदा जगणे राहून जाते.....

कुणावर कुठल्या वयात कुठली जबाबदारी येईल हे सांगता येत नाही. एक मात्र खरे की जबाबदारीने माणूस परिपक्व व परिपूर्ण होतो..

गोड बोलून टाळणारी माणसे.....

माणसाच्या स्वभावाचा थांगपत्ता आजवर कुणालाच लागलेला नाही. माणूस स्वतः कसा वागेल हे सुद्धा त्या माणसाला निश्चितपणे सांगता येत नाही.. सांगता येणार नाही. आपल्या आजूबाजूला असे वेगवेगळ्या चेहऱ्याचे आणि

शब्द खड्ग भरारी घेतोय.. इच्छा असल्यास आपण आमच्यासोबत या.....

१५ ऑगस्ट २०१४ रोजी आपल्या शब्द खड्ग वृत्तपत्राची स्थापना झाली. सुरुवातीला शब्द खड्ग प्रिंट स्वरूपात निघत होते. समाजाच्या सर्वच अंगाला स्पर्श करणाऱ्या बातम्या आपण यात छापीत होतो.. मात्र, नंतरच्या काळात

स्वतःचं ठेवायचं झाकून आणि.....

मानवी प्रवृत्ती आणि स्वभाव कधीच आणि कुणालाच कळू शकलेला नाही. आपण खूप मोठ्या प्रमाणात आत्मकेंद्री झालेले असल्याने आपण फक्त मी करेल तेच योग्य या विचारात स्वतःला गुरफटून घेतलेले आहे..

मोबाईल मुळे माणूस माणसापासून भावनिकदृष्ट्या दूर चालला आहे.....

पूर्वी पंधरा पैशाच्या पोस्टकार्ड मध्ये आणि पंचवीस पैशाच्या आंतरदेशीय पत्रात माणूस त्या पत्रांतील शब्दांमध्ये आपल्या आप्तस्वकियांचे चेहरे बघत होता. या पत्रांची आतुरतेने वाट पाहिली जायची व कधी आसू तर

चेहऱ्या मागचे चेहरे.....

आपल्या घरात.. मैत्रीत.. आजूबाजूला.. आणि आपल्या स्वतःतही अनेक चेहरे लपलेले आहेत. या चेहऱ्या मागच्या चेहऱ्यांचे गणित सहजा सहजी कुणालाच सोडवता येत नाही..

आयुष्यात कधी कुणी कुणाला सहज भेटत नाही.....

श्रीकृष्ण म्हणतात काहीतरी पूर्वजन्मीचे राहून गेलेले असते म्हणून लोक एकमेकांना भेटतात.. कारण असल्याशिवाय कधीच कुणी कुणाला असे सहज भेटत नाही..

नाते जुळले मनाशी मनाचे.....

नातं कधी कुठे आणि केव्हा कुणाशी जुळेल हे कुणीच सांगू शकत नाही.. नात्याला प्रेमासारखीच वयाची, जात पात, रंग रूप आणि प्रांत, देश विदेशाची गरज नसते. तुम्ही सिंगल असा अथवा विवाहित असा. नाते जुळायचे असेल तर

खूप समजावून सुद्धा एखाद्या व्यक्तीला पटतच नसेल तर अशा व्यक्तीला आयुष्यातून कायमचे बाय बाय करावे.....

मित्रांनो खूपदा असे होते की, आपली चूक नसतांनाही समोरची व्यक्ती आपण चुकलो आहे असे समजून आपले काहीच ऐकण्याच्या मनस्थितीत नसते. जे आपले असतात त्यांना कारणे देण्याची अजिबात गरज लागत नाही..

डोंबिवली फास्ट..!!...

वरील चित्रात डोंबिवली येथून सुटणारी सकाळी नऊ वाजून १० मिनिटांची ही ट्रेन आहे.. बघा इतक्या गर्दीत प्रवास करावा लागत आहे..

मदत कुणाला करावी हे आपल्याला कळायलाच हवे.....

हल्लीच्या स्वार्थी जमान्यात उठसुठ कुणालाही मदत करण्याच्या भानगडीत अजिबात पडू नका. गरज सरली की लोक आपल्याला एका झटक्यात विसरून जातात. मग तू कोण आणि मी कोण अशी परिस्थिती समोर येते..

बोलावणं आल्याशिवाय नाही.....

पूर्वी मराठी माध्यमात दिवाकर यांनी लिहिलेला 'बोलावणं आल्याशिवाय नाही..' हा अप्रतिम धडा होता.. आज याच अनुषंगाने तुमच्याशी बोलणार आहे. मी जे बोलतोय ते तुमच्या पैकी अनेकांनी अनुभवले असेलच..

रेसिपी.. अंडा पकोडा.....

साहित्य : फेटलेले अंडे ( आपल्याला जेवढ्या लोकांसाठी करायची आहेत तेवढी अंडी घ्यावीत ) तेल तिखट, ब्रेडचे कट केलेले पीस..

प्रा. दिपक संभाजी जाधव.. संस्थापक - मुख्य संपादक शब्द खड्ग मराठी, हिंदी, इंग्रजी डिजिटल वृत्तपत्र आणि शब्द खड्ग चॅनल

Shyam Aware

जाहिरात

ट्रेंडिंग बातम्या

Get In Touch

Dombivli

+91 9967872052

contact@shabdakhadag.in

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.