
टिंडरद्वारे पुरुषांना लक्ष्य करणाऱ्या फसवणुकीची माहिती मिळाल्यानंतर मुंबई पोलिसांनी हेवन टेरेस ७२ वर छापा टाकला. महिलांनी पीडितांना कॅफेमध्ये आणल्याचा आरोप आहे, जिथे कर्मचाऱ्यांनी त्यांना जास्त बिल

इराणमधील सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या खर्ग बेटावर अमेरिकेच्या लष्कराने सर्वात मोठा हल्ला केला असून तेथे असलेले सर्व लष्करी तळ उद्ध्वस्त केले आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी..

देशात सध्या एलपीजी गॅसचा मोठा तुटवडा निर्माण झाला असताना, पुण्यातील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेने (एनसीएल) यावर एक शाश्वत आणि स्वदेशी तोडगा शोधून काढला आहे. एनसीएलच्या शास्त्रज्ञांनी तब्बल २० वर्षां

राज्यात घरगुती एलपीजी गॅस आणि इंधनाचा पुरेसा साठा आहे. त्यामुळे आखाती देशातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील गॅस आणि इंधन पुरवठ्याबाबत अनेक संभ्रम तसेच अफवा पसरवल्या जात असून नागरिकांनी त्यावर

मुंबईतील हॉस्पिटॅलिटी क्षेत्राला व्यावसायिक एलपीजी टंचाईचा सामना करावा लागत आहे, ज्यामुळे अनेक हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सना जास्त वीज दर भरून कामकाज मर्यादित करावे लागत आहे किंवा इलेक्ट्रिक स्टोव्हवर

तणावाच्या काळात भारतीय जहाजांना होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाण्याची परवानगी दिल्याबद्दल नरेंद्र मोदींनी इराणचे जाहीर आभार मानले पाहिजेत असे संजय राऊत म्हणाले. शिवसेना (यूबीटी) खासदार म्हणाले की, भारत

आपल्या शाळातील पटसंख्या वाढायला हवी म्हणून मुंबई मनपा शाळांतील विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी विविध योजना राबवते. त्यासाठी हजारो कोटी रुपये खर्च करते. तरीही मराठी व हिंदी माध्यमातील

मध्य पूर्वेत सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर त्याचे परिणाम आता स्वयंपाकघरापर्यंत पोहोचू लागल्याची चर्चा सुरू असतानाच ठाणे जिल्ह्यात व्यावसायिक गॅस सिलिंडरची विक्री तात्पुरती बंद करण्यात आली आहे

कल्याण-डोंबिवलीतील दोन महिलांना महानगर गॅस लिमिटेडचे अधिकारी असल्याचे भासवून त्यांच्या फोनवर दुर्भावनापूर्ण एपीके फाइल डाउनलोड करण्यास आणि तपशील सादर करण्यास सांगितल्यानंतर सुमारे ४ लाख रुपयांची

गॅस आणि इतर इंधनाने भरलेली चार जहाजे इराण वरून भारतात निघाली आहेत. अफवांवर विश्वास ठेऊ नका असे बोंबलणारी सरकारी कर्मचारी मंडळी आणि राज्यकर्ते त्यांनी घरगुती वापराच्या सिलेंडर मागे 60 रुपये का वाढविले

घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या पुरवठ्यात कोणताही अडथळा निर्माण होऊ नये यासाठी राज्यभर नियंत्रण कक्ष सुरू करण्यात येत असून जिल्हास्तरावर विशेष समित्याही स्थापन करण्यात येत आहेत..

इराण-इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम हळूहळू सर्वच स्तरात जाणवू लागला आहे. घरगुती सिलिंडरसह व्यावसायिक सिलिंडरचा पुरवठा कमी होऊ लागल्याने हॉटेल व्यवसाय मंदावला असून आता पालिकेच्या..

खरे तर आज काँग्रेस आणि इंदिरा गांधी यांच्या सरकारची लोकांना आठवण येत आहे. आपण आपल्या शब्द खड्गच्या माध्यमातून नेहमीच सर्वसामान्य लोकांशी बोलत असतो..

मालमत्ता कर न भरणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे. या अंतर्गत आतापर्यंत एकूण ६ हजार ९२२ मालमत्तांवर अटकावणी तर ४८३ मालमत्तांवर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. तर, एकूण २१० मालमत्तां..


पत्रकारांना लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणतात. मात्र, आज दुर्दैवाने हा स्तंभ खिळखिळा झाला आहे. आणि पत्रकारांकडे संशयाने बघितले जाते. त्यांना लाचखाऊ म्हणतात, विकलेले पत्रकार म्हणतात आणि सत्ताधारी तथा भांडवल

एखाद्याचा प्रामाणिक हात आणि साथ लाभायला सुद्धा मोठे भाग्य लागते. हात आणि साथ या गोष्टी एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. या गोष्टी एकमेकांपासून कधीच वेगळ्या होऊन स्वतःचं अस्तित्व दाखवू शकत नाहीत..

चहा हातात आला की विषय आपोआप सुचतात.. मग ते राजकारण असो, समाजकारण असो, घरगुती गप्पा आणि गॉसिप असो की अगदी इथे बसून चंद्रावर फेरफटका मारून येणे असो. चहाला कुठल्याही विषयाचे वावडे नाही..

हल्ली माणसाचा प्रामाणिक स्वभाव न बघता फक्त वरल्या अंगाला बघून तथा शो शायनिंगला भुलून खूपशा मुली आयुष्याचं मातेरं करून घेत आहेत. व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीत तयार झालेली तरुणपिढी व्हॉट्सॲप वर मारलेल्या

कुठलंही प्राथमिक शिक्षण तेथील मातृभाषेतच व्हायला हवं असं अनेक शिक्षणतज्ज्ञांनी अनेकदा सांगितले आहे. महाराष्ट्राचा विचार करता आपली मातृभाषा मराठीतच प्राथमिक शिक्षण व्हायला हवे असे माझे ठाम मत आहे..

सर्वसामान्य माणसांना कुणी वाली राहिलेला नाही असे म्हटल्यास वावगे ठरू नये. स्वाभिमानी लोकांची नेहमीच समाजात कुचंबणा होते आणि लाळघोटी मंडळी सत्तेचा सोपान चढतात हे अगदी सर्वांनाच ठाऊक आहे..

आपल्यापैकी अनेक लोक हा काय म्हणेल आणि तो काय म्हणेल याची चिंता करीत घाबरून जगत आहे. आपण स्वतःपेक्षा लोकांचाच जास्त विचार करीत असल्याने जगणे हातातून सटकून जात आहे..

जात, पात, धर्म, पंथ.. तू मोठा की, मी मोठा.. तुझी जात महान की माझी जात महान आणि पराकोटीचे देव देव करीत बसण्या पेक्षा आज आपण मानवता जपायला पाहिजे. आकाशात देव आहे की नाही मला ठाऊक नाही..

आपल्या अवती भोवतीच्या बहुतांश लोकांसाठी रोजचं जगणं खूपच कष्टप्रद झालेले आहे. जगण्याची रोज नवी लढाई लढावी लागते आहे. पूर्वीच्या काळी सर्व सुशेगात होते असे मुळीच नाही..

मित्रांनो तोंडातून गेलेला शब्द आणि हातातून निसटून गेलेली वेळ पुन्हा कधीच माघारी येत नाही.. आणि म्हणून आपण शब्द आणि वेळ दोन्हीही पाळायलाच हवी..

मैत्री कधी कुणाशी केव्हा होईल हे कुणालाच सांगता येत नाही.. मैत्रीत वय, लिंग, जात, देश, प्रांत इत्यादी इत्यादी कधीच अडथळा ठरत नाही.. मैत्री ही मैत्री असते आणि म्हणूनच ती रक्ताच्या नात्यापेक्ष जवळची

काठावरून गम्मत बघणाऱ्या मंडळींचा आपल्यापैकी अनेकांना अनुभव असेल. मला या अशा स्वरूपाच्या मंडळींचा इतरांपेक्षा जरा जास्तच अनुभव आहे. ही मंडळी सोबत असूनही सोबत नसतात..

कुणावर कुठल्या वयात कुठली जबाबदारी येईल हे सांगता येत नाही. एक मात्र खरे की जबाबदारीने माणूस परिपक्व व परिपूर्ण होतो..

माणसाच्या स्वभावाचा थांगपत्ता आजवर कुणालाच लागलेला नाही. माणूस स्वतः कसा वागेल हे सुद्धा त्या माणसाला निश्चितपणे सांगता येत नाही.. सांगता येणार नाही. आपल्या आजूबाजूला असे वेगवेगळ्या चेहऱ्याचे आणि

१५ ऑगस्ट २०१४ रोजी आपल्या शब्द खड्ग वृत्तपत्राची स्थापना झाली. सुरुवातीला शब्द खड्ग प्रिंट स्वरूपात निघत होते. समाजाच्या सर्वच अंगाला स्पर्श करणाऱ्या बातम्या आपण यात छापीत होतो.. मात्र, नंतरच्या काळात

मानवी प्रवृत्ती आणि स्वभाव कधीच आणि कुणालाच कळू शकलेला नाही. आपण खूप मोठ्या प्रमाणात आत्मकेंद्री झालेले असल्याने आपण फक्त मी करेल तेच योग्य या विचारात स्वतःला गुरफटून घेतलेले आहे..

पूर्वी पंधरा पैशाच्या पोस्टकार्ड मध्ये आणि पंचवीस पैशाच्या आंतरदेशीय पत्रात माणूस त्या पत्रांतील शब्दांमध्ये आपल्या आप्तस्वकियांचे चेहरे बघत होता. या पत्रांची आतुरतेने वाट पाहिली जायची व कधी आसू तर

आपल्या घरात.. मैत्रीत.. आजूबाजूला.. आणि आपल्या स्वतःतही अनेक चेहरे लपलेले आहेत. या चेहऱ्या मागच्या चेहऱ्यांचे गणित सहजा सहजी कुणालाच सोडवता येत नाही..

श्रीकृष्ण म्हणतात काहीतरी पूर्वजन्मीचे राहून गेलेले असते म्हणून लोक एकमेकांना भेटतात.. कारण असल्याशिवाय कधीच कुणी कुणाला असे सहज भेटत नाही..

नातं कधी कुठे आणि केव्हा कुणाशी जुळेल हे कुणीच सांगू शकत नाही.. नात्याला प्रेमासारखीच वयाची, जात पात, रंग रूप आणि प्रांत, देश विदेशाची गरज नसते. तुम्ही सिंगल असा अथवा विवाहित असा. नाते जुळायचे असेल तर

मित्रांनो खूपदा असे होते की, आपली चूक नसतांनाही समोरची व्यक्ती आपण चुकलो आहे असे समजून आपले काहीच ऐकण्याच्या मनस्थितीत नसते. जे आपले असतात त्यांना कारणे देण्याची अजिबात गरज लागत नाही..

मुक्काम पोस्ट डोंबिवली..

वरील चित्रात डोंबिवली येथून सुटणारी सकाळी नऊ वाजून १० मिनिटांची ही ट्रेन आहे.. बघा इतक्या गर्दीत प्रवास करावा लागत आहे..

हल्लीच्या स्वार्थी जमान्यात उठसुठ कुणालाही मदत करण्याच्या भानगडीत अजिबात पडू नका. गरज सरली की लोक आपल्याला एका झटक्यात विसरून जातात. मग तू कोण आणि मी कोण अशी परिस्थिती समोर येते..

पूर्वी मराठी माध्यमात दिवाकर यांनी लिहिलेला 'बोलावणं आल्याशिवाय नाही..' हा अप्रतिम धडा होता.. आज याच अनुषंगाने तुमच्याशी बोलणार आहे. मी जे बोलतोय ते तुमच्या पैकी अनेकांनी अनुभवले असेलच..

साहित्य : फेटलेले अंडे ( आपल्याला जेवढ्या लोकांसाठी करायची आहेत तेवढी अंडी घ्यावीत ) तेल तिखट, ब्रेडचे कट केलेले पीस..





Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.