विविध

धरणात केवळ २५ टक्के पाणीसाठा; मुंबईकरांवर पाणीकपातीची टांगती तलवार.....

गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईकराना कडक उन्हाचे चटके बसत आहेत. या दरम्यान पाण्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे..

पहलगाम येथील पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याचा आर . पी . आय . शाखा कसारा यांनी केला निषेध.....

या हल्ल्याच्या निषेधार्थ आर.पी.आय ने कसारा पोलीस स्टेशनला दिले निवेदन..

जाहिरात.. शैक्षणिक उपक्रमासाठी २ गाळे भाड्याने देणे बाबत.....

रेल चाईल्ड संस्था संचालित बामा काथोड हाईट्स ९० फीट, कल्याण लिंक रोड, कांचनगाव ठाकुर्ली ( पूर्व ) ४२१२०१..

सोशल मीडिया आपल्याला बदनाम करतोय की आपण सोशल मीडियाला बदनाम करतोय..??...

आज सोशल मीडियाचा विचार करता प्रबोधनाची गरज अपवाद वगळता तरुणींना नहीं तर काही फोर्टी- फिफ्टी प्लस बायांना असल्याचे माझे स्पष्ट मत आहे..

शब्द खड्गच्या विशेष प्रतिनिधी सौ. उज्वला योगेश पानमंद यांना लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.....

आदर्श शिक्षिका तथा सावित्रीबाई फुले आणि इतर बरेचसे पुरस्कार भेटलेल्या शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्राच्या सन्माननीय सदस्या तथा विशेष प्रतिनिधी सौ. उज्वला पानमंद यांना संपूर्ण शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..

माझी फोटोग्राफी.. सुख दुःख घेऊन जिना चढणारी उतरणारी चेहरा हरवलेली गर्दी.....

जसजसा रात्रीचा अंधार अंगावर स्वार होतो तसतशी रेल्वे फलाटावरील आणि जिन्यावरील गर्दी स्वतःचा चेहरा हरवलेली दिसते..

हल्ली माणसा माणसांतला दुरावा वाढत चालला आहे.....

आपण एकमेकांना गृहीत धरू लागलो आहे. गुड मॉर्निंग केलं की संपलं आपलं काम ही मनोवृत्ती आपल्यात वाढू लागल्याने कुठेतरी जिव्हाळा कमी होत चालला आहे का हा संशोधनाचा विषय होऊ शकतो..?

वृद्धाश्रम वाढू लागलीत कारण काय..??...

परिस्थितीने गरीब शेतकरी अथवा गरीब घरातील मुलं आपल्या आई - वडिलांना कधीच वृद्धाश्रमात ठेवत नाहीत. पोटात नऊ महिने जड झाला नाही तर ताटात जड होईल का..

माझी फोटोग्राफी.. जगणे म्हणजे काटेरी तारेवरचा खडतर प्रवास आहे.....

आपल्या आजूबाजूला किड्या मुंग्यांसारखी माणसे वावरतांना दिसतात. रोजच्या धावपळीत कोण काय करतंय आणि कसं जगतंय याचा आपल्या पैकी अनेकांच्या मनात कधी विचार सुद्धा येत नाही..

खोगीरभरती.....

खूपदा आपण आपल्या आयुष्यात माणसांची खोगीरभरती करून ठेवलेली असते. या पैकी किती लोक प्रत्यक्षात आपली वाईट वेळ आल्यावर आपल्या मदतीला येतात हा संशोधनाचा विषय ठरेल..

हल्ली सगळ्यांनाच सगळं फुकटात हवं आहे.....

माझ्याकडे रोज पंधरावीस प्रसिद्धीच्या बातम्या आणि कविता छापण्यासाठी येतात. यापूर्वी अनेकांना मी फुकटात प्रसिद्धी दिली आहे. त्यात समाजोपयोगी आणि गोर गरिबांच्या, अन्यायग्रस्तांच्या बातम्या आपण नेहमीच..

पाठीवरचं ओझं उतरवता येतं. पण, मनातलं ओझं उतरवता येणं फार कठीण असतं.....

प्रत्येकाच्या मनात, मेंदूत चांगल्या वाईट घडामोडी सतत घडत असतात. आणि मनात रागाची आग, बदल्याची - सुडाची आग, प्रेमातला पराभव, विश्वासघात, संशय, दुस्वास अशा गोष्टींचा वणवा पेटला असेल तर त्या वणव्याची मोठी

मैत्रीतला अबोला नातं उध्वस्त करतो.....

आपल्या माणसाचा राग आला तर खुशाल भांडा. आपण ज्याच्यावर आपला हक्क आहे त्याच्याशीच भांडतो. रस्त्यावरच्या कुणाशीही उठून आपण भांडायला जात नाही. आणि हक्काचे भांडण हे जिवंतपणाचे लक्षण असल्याचं आमचं स्पस्ट..

रेल्वे प्लॅटफॉर्मवरचा बेंच.. अत्यंत गर्दीत जगणारी मुंबई आणि बरंच काही.....

स्वप्नं पूर्ण करणारी मुंबापुरी म्हणून मुंबईकडे पाहिलं जातं. पोटात भूक आणि डोळ्यात शेकडो स्वप्नं घेऊन इथे देशभरातून हजारो लोकांचे तांडे रोज येत असतात. शहराला आता हात पाय पसरायला देखील जागा उरलेली..

मनातल्या वाटांवर.....

मनातल्या वाटांवर आपण अनुभवलेल्या भल्या बुऱ्या आठवणींच्या पाऊलखुणा आपल्याला नियमित भेटत असतात. आपल्यापैकी खूप लोक जगण्याचा सोहळा करण्या ऐवजी माझं तुझं करण्यात वेळ आणि आयुष्य वाया घालवतात. जे चाललंय..

पैशासाठी माणुसकीचा कडेलोट.....

समाजकारणी, संपादक, लेखक - दिग्दर्शक आणि त्याही पेक्षा एक तळागाळात आणि गरजवंत दीन दुबळ्यांबरोबर वावरणारा सामान्य माणूस म्हणून मला नेहमीच वेगवेगळे चांगले आणि वाईट अनुभव नियमित येत आहेत..

छडी लागे छमछम.....

छडी लागे छमछम विद्या येई घम घम छम छम छम.. श्यामच्या आई या प्रल्हाद केशव अत्रे यांच्या राष्ट्रीय सुवर्ण पदक विजेत्या सिनेमात छोट्या श्यामच्या तोंडी म्हणजे तेव्हाचे बाल कलाकार माधव वझे यांच्या तोंडी हे.

अनुभवाचे बोल.. प्रोत्साहन देतांना घ्यावयाची काळजी.....

पाठीवर हात ठेवून फक्त लढ म्हणा असे कुसुमाग्रजांना म्हणणारा त्यांचा विद्यार्थी मेहनती होता. प्रोत्साहन देणे वाईट नाही. बुडत्याला जसा काठीचा आधार असतो तसं आपल्या मानसिक, शाब्दिक आणि आर्थिक प्रोत्साहनाने

जगणे ही एक कला आहे.. प्रत्येकालाच ते जमते असे नाही.....

अगदी काहीही झालं इतर चित्ती समाधान आणि प्रसन्न असायला हवे. आपल्या संतांनी सुद्धा हेच सांगितले आहे. प्रत्येकाचा जगण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा असतो. काही लोक सर्वकाही जवळ असूनही सतत कण्हत कुथत..

सोबतीला कुणी हवं.....

प्रत्येक वेळी एकला चलो रे.. म्हणून चालत नाही हो.. आपण कितीही शहाणे असलो तरी आयुष्य आपण समजतो तितकं सोपं नसतं..

डोंबिवली पश्चिमेच्या महात्मा गांधी विद्यामंदिर मध्ये जागतिक महिला दिन सोहळा संपन्न.....

शनिवार ८ मार्च २०२५ रोजी रेल चाईल्ड संस्थेच्या डोंबिवली पश्चिमेच्या महात्मा गांधी विद्यामंदिर येथे मान्यवर महिलांचा, माजी विद्यार्थिनी तथा महिला पालक प्रतिनिधी यांचा सत्कार..

शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्राने डोंबिवली महिला पोलिसांसाठी घेतलेला जागतिक महिला दिन सोहळा धुमधडाक्यात संपन्न.....

शनिवार ८ मार्च २०२५ डोंबिवली विभागात असलेल्या सर्व पोलीस स्टेशनमधील महिला पोलिस अधिकारी, महिला पोलिस, महिला होमगार्ड, रेल्वे स्वच्छक महिलावर्ग, पोलिसांसाठी कार्यरत असलेल्या महिला वकील, आणि रेल्वे..

मनातलं पान : ' अति राग आणि भीक माग..'...

रागाने अनेकांची आयुष्य उध्वस्त झालेली आहेत. मात्र, यातून बोध घेणारे फार कमी लोक असतात. राग आणि घमेंड या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. घमेंडखोर माणसं खूपदा रागीट असतात. या रागाचे सुद्धा दोन प्रकार आहेत

मनातलं पान : आतल्या गाठीच्या माणसांपेक्षा मोकळ्या मनाची माणसं दिलखुलास असतात.....

काय घेऊन आलोय आणि काय घेऊन जाणार आहे या वास्तवाची ज्याला जाणीव आहे तो सगळ्यांशी हसून खेळून आणि मोकळ्या मनाने राहतो. आणि जो अतिशय आतल्या गाठीचा असतो तो तोंडावर गोड गोड बोलतो मात्र मनातून अतिशय कपटी..

दाताच दातवन घ्या ग कुणी कुंकू घ्या कुणी काळ मणी.....

१९८० च्या दशकात तुफान गाजलेलं आणि अजूनही आपला ठसा तसाच जपून ठेवलेलं हे रंजना शिंदे यांनी गायलेलं गाणं तेव्हा रेडिओवर तुफान गाजलेलं. ते आजही तितकाच लोकप्रिय आहे..

मनातलं पान : आपले आणि परके.....

आपले आणि परके यातील सीमारेषा फार पुसट असते फक्त ती रेषा आपल्या पटकन लक्षात येत नाही. किंवा येऊनही आपण त्याकडे छे असं होऊच शकत नाही असं आपल्या मनाशीच बोलून दुर्लक्ष करतो..

म्हातारा नवरा गंमतीला.....

रोशन सातारकर यांचं आणखी एक बहारदार गाणं इथे सादर करीत आहे. पूर्वीच्या काळी लोकगीतं आणि तमाशाच्या माध्यमातून खूप प्रभावीपणे वास्तव मांडलं जात होतं..

आज भल्या पहाटे मला एक स्वप्नं पडलं.....

आज भल्या पहाटे मला एक स्वप्नं पडलं..जाग आली तेव्हा मला काही कारण नसतांना फारच अस्वस्थ वाटलं.. अ हं.. चुकताय हो तुम्ही.. अस्वस्थ माझ्यासाठी नाही तर माझ्या काही चांगल्या आणि वाईट मित्र मैत्रणींसाठी..

शब्द खड्ग चा 'तेरे सूर और मेरे गीत..' धुमधडाक्यात संपन्न.....

रविवार २३ फेब्रुवारी २०२५ चा दिवस शब्द खड्गने गाजवला..

मनातलं पान : एकटेपणा जागरूकता दिन.....

कधी कधी गर्दीचा खूपच त्रास होतो. खूपदा माणूस गर्दीत सुद्धा मनाने एकटाच असतो. एकटेपणा काही काळासाठी खूप सुखावह वाटतो. पण, कायमस्वरूपी एकटेपणा माणसाला वेड लावू शकतो..

मनातलं पान : चिंता माणसाला आतून पोखरते मात्र काही लोक इतरांच्या वेदनेने आनंदी होतात.....

चिंता आणि चिता या गोष्टी तसे पाहिल्यास फारच जवळच्या आहेत. माझ्या अत्यंत जवळच्या मैत्रिणीला मात्र हे मान्य नाही. ती आनंदी असल्याने आणि तिच्या आनंदात माझ्यासारखा बहुआयामी व्यक्ती आनंद मानून तिला सतत..

व्हॅलेंटाईन्स डे.. बेडक्यांचे बैल आणि हरभऱ्याच्या झाडावर चढणाऱ्या बाया.....

प्रेमासाठी आपल्या जीवनाचे सर्वोच्य बलिदान करणाऱ्या संत व्हॅलेंटाईन्स यांच्या स्मृती प्रित्यर्थ प्रेमदिवस म्हणून जगभरात १४ फेब्रुवारी साजरा केला जातो. खरं तर मानवा बरोबरच पशु पक्षी आणि वृक्षवल्लीवर..

मनातलं पान : खुल्या मनाने रहा आणि बिनधास्त जगा.....

ओठात एक आणि पोटात एक.. सतत याच्या त्याच्या दडपणाखाली.. याला काय वाटेल, हिला काय वाटेल.. हा काय बोलेल तो काय बोलेल.. आणि जगण्याचा प्रयत्न जरी केला तरी तो 'तेरी भी चूप और मेरी भी चूप'..

मनातलं पान : लेखकाच्या लेखणीची कथा आणि व्यथा.....

आज मी जवळपास सर्वच लेखक आणि कवी मंडळींच्या मनातलं प्रातिनिधिक बोलतोय.. होतं काय की विविध प्रकारच्या कथा असो, सुख दुःखाच्या, प्रेमाच्या, विरहाच्या कविता असो अथवा एखादा लेख, चारोळी, दुनोळी, एकोळी अथवा..

मनातलं पान : प्रॉमिस डे.....

प्रॉमिस डे ची सुद्धा मोठी गंमतच आहे नाही.. आई वडिलांना व्यवस्थित सांभाळण्याचे स्वतः स्वतःला प्रॉमिस करायचे, भाऊ- बहिणींशी , पती-पत्नीशी, मित्र- मैत्रिणींशी आणि देशाशी प्रामाणिक राहून आपल्या बरोबर..

मनातलं पान : हा छंद जीवाला लावी पिसे आणि शब्द खड्ग.....

मित्रांनो अगदी दहावी अकरावीला असल्यापासून म्हणजे गेल्या वीस वर्षां पेक्षा जास्त वर्ष मी स्वतःच्या हिमतीवर विविध कार्यक्रम करतोय. ज्या मध्ये काव्योत्सव असतील, व्यख्यानं असतील, अभिनय असेल, सामाजिक..

मनातलं पान : खाण्यासाठी जन्म आपला.....

मानवी उत्क्रांतीच्या काळात कंद मुळे खाऊन गुहेत राहणार माणूस जेव्हा नदी किनारी रहायला आला व त्याला आगीत भाजलेल्या मांस तथा इतर गोष्टींचा स्वाद लक्षात आला तेव्हापासून वेगवेगळ्या देशांतील, वेगवेगळ्या..

मनातलं पान : प्रपोज डे आणि बरंच काही.....

प्रेम व्यक्त करायला आज लोकांना विशिष्ट डे लागतो हे पाहून हसावं की रडावं हेच कळत नाही. अहो प्रेम व्यक्त करायला जर तुम्हाला एखादा दिवस लागत असेल आणि त्या समोरच्याला अथवा समोरचीला तुमचं प्रेम व्यक्त..

मनातलं पान : हसण्यासाठी जन्म आपला.....

आयुष्यात सुख जवा एवढं आणि दुःख पर्वता एवढं असतं.. सुख दुःख हा ऊन सावलीचा खेळ असतो. म्हणून सतत दुःख कुरवाळीत बसण्यात काही अर्थ नसतो..

मनातलं पान : ' मैं जिंदगी का साथ निभाता चला गया.. हर फिक्र को धुएँ में उडाता चला गया..' ...

कधी कधी आयुष्यात अनेक चिंता आणि संकट येतात.. माणसं आपल्या जवळ येतात आणि स्वतःची चूक लक्षात न घेता आपल्या पासून दूर निघून जातात. पण, म्हणून जगणं सोडायचं नसतं. आई नसलेलं तान्हं बाळ सुद्धा या दुनियेत..

मनातलं पान : संशयाचं भूत.....

एकवेळ भांडखोर स्वभाव परवडला पण संशयखोर स्वभाव अजिबात परवडत नाही.. संशयाचं भूत एकदा का तुमच्या मानगुटीवर बसलं की ते वेताळ सारखं घट्ट चिकटून बसतं. संशयाचे किडे डोक्यात गेले की मग ते किडे हातपाय पसरू..

मनातलं पान : अर्ध औषध..अर्ध प्रेम.. अर्धी मैत्री आणि अर्ध सत्य कधीच आनंद देत नाही.....

मैत्री असो, प्रेम असो, नातेसंबंध असो अथवा दुश्मनी असो.. जे करायचं ते बिनधास्त आणि पूर्णपणे स्वतःला त्यात झोकून देऊन करायचं.. एकतर काहीही करण्या अगोदर, कुठल्याही नात्यात पडण्या अगोदर शंभरदा विचार..

मनातलं पान : ऊस गोड लागला म्हणून मुळापासून खाऊ नये.....

मॉल मध्ये महागडी वस्तू घेतांना किंमत कमी करा म्हणून अजिबात घासाघीस न करणारे ९९ टक्के लोक बाहेर टोपली घेऊन बसलेल्या गरीब भाजीवालीशी दोन पाच रुपये कमी कर म्हणून वादावादी करतात. खरं तर उन्हातान्हात..

मनातलं पान : आंधळ्यांच्या शहरात आरसे विकण्यात काही अर्थ नाही.....

खरं तर आंधळ्यांच्या शहरात आरसे विकणे हा शुद्ध वेडेपणा आहे. पण, तरी काही लोक तो वेडेपणा करतात कारण त्या आंधळ्यांत सगळे नजरे समोर मिट्ट काळोख दिसणारे असणारे आंधळे नसतात. तर, बरेचसे डोळस आंधळे असतात..

मनातलं पान : आतले.. बाहेरचे आणि मनातलं मनात दाबून ठेवणारे.....

माणसाच्या स्वभावाबद्दल आजवर अनेकदा बोललं गेलंय लिहीलं गेलंय.. आजवर अनेक शास्त्रज्ञ आणि डॉक्टरांनी मनाचा शोध लावण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, अद्याप मन नक्की काय आहे हे कुणालाच पूर्णपणे कळलेले नाही.

मनातलं पान : पानिपतच्या युद्धात विश्वास मारला गेल्याचा लावला गेलेला अर्थ आणि नात्यांची गुंतागुंत.....

१४ जानेवारी १७६१ रोजी मराठे आणि अब्दालीत पानिपत येथे घनघोर युद्ध झाले. मराठ्यांच्या समशेरीची चपराक आणि धसका अब्दालीला जबरदस्त बसला.. पानिपत युद्धात "लाख बांगडी फुटली , दोन मोती गळाले, २७ मोहरा..

मनातलं पान : आकाश व्यापून उरायचं असेल तर स्वतः आकाश व्हा आणि आपल्या माणसाला कवेत घ्या.....

आकाश होणं तितकसं कठीण नाही हो.. फक्त ते होण्यासाठी स्वतःकडे दुर्दम्य इच्छाशक्ती ठेवा. आकाशाच्या छत्रछायेखाली आलेल्या पांथस्थाला कवेत घेऊन त्याचे दुःख दूर करण्या एवढे मोठे व्हा.. राग लोभ प्रत्येकालाच..

मनातलं पान : पैसा झाला मोठा पण माणुसकीला मात्र तोटा.....

लक्ष्मीच्या घरी सरस्वती पाणी भरते असं म्हणतात ते काही खोटं नाही. तुमच्याकडे फक्त हुशारी असून आजच्या जगात अजिबात चालत नाही. तुमच्याकडे पैसे नसतील तर तुम्हाला आणि तुमच्या हुशारीला कुणीही विचारीत नाही..

मनातलं पान : आनंद वाटल्याने वाढतो आणि दुःख वाटल्याने कमी होते.....

आनंद वाटल्याने वाढतो आणि दुःख वाटल्याने कमी होते..म्हणून माणसाने नेहमी आनंदी आणि बिनधास्त राहण्याचा प्रयत्न करावा. आनंदी रहायला प्रत्येकच वेळी खूप पैसे लागतात असे ही नाही..

मनातलं पान : लोक काय म्हणतील.. चुगलखोर मित्र मैत्रिणी आणि बरंच काही.....

आज खूपशा गोष्टी लोक काय म्हणतील म्हणून घाबरून आपण करीत नाही. आपली आवड निवड छंद आणि समोरचा चांगला की वाईट यावर मारला गेलेला शिक्का सगळं लोकांना घाबरून करायचं अथवा नाही करायचं..

मनातलं पान : पाटलाचं घोडं चाकराला भूषण.....

आपल्या कामाप्रती प्रामाणिक असणे वाईट नाही. मात्र समोरचा त्याची गरज काढून घेतोय हे कळायला हवे. काही मंडळी स्वतःला मान मिळावा अथवा मोठेपण मिळावे म्हणून अतिरिक्त काम अंगावर ओढून घेतात..

मनातलं पान : छंदाने आयुष्याची फुलबाग बहरते.....

आल्या जन्मात मनुष्याला एक तरी चांगला छंद जोपासता यायलाच हवा. आयुष्यभर जबाबदारीच्या ओझ्याखाली बहुतांश स्त्री पुरुष दबलेले असतात. आयुष्य कधी सुरु झालं आणि आयुष्याची संध्याकाळ कधी जवळ आली हे रोजच्या..

मनातलं पान : माणूस माणसापासून दूर चालला आहे.....

कुणी कितीही नाकारलं तरी सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात माणूस माणसापासून दूर चालला आहे असे म्हटल्यास कुणाला वावगे वाटण्याचे मुळीच कारण नाही. पंधरा पैशाच्या पोस्ट कार्ड मध्ये आणि पंचवीस पैशाच्या..

युद्ध नको बुद्ध हवा.....

शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..

युद्ध नको बुद्ध हवा.....

शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..

युद्ध नको बुद्ध हवा.....

शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..

युद्ध नको बुद्ध हवा.....

शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..

जाहिरात

ट्रेंडिंग बातम्या

Get In Touch

Dombivli

+91 9967872052

contact@shabdakhadag.in

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2025. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.