प्रसंग सुखाचा असो अथवा दुःखाचा काही राजकारणी त्यावर स्वतःची पोळी भाजून घेण्याचा नेहमीच प्रयत्न करतात..
मराठी माणूसच मराठीचा मारेकरी ठरत आहे..
उत्तर प्रदेश आणि बिहारच्या लोकांच्या नोकऱ्यांची महाराष्ट्र सरकार सोय करीत आहे का..??
आपल्या भारतीयांची ही शोकांतिका आहे की आपण महापुरुषांना जातीपातीत वाटून घेतलेलं आहे. दगडाच्या देवाला वारेमाप देणग्या देणारे काही अपवाद वगळता गोर गरिबांना पैसे देतांना हात आखडता घेतात..
आमचा कुठल्याच राजकीय पक्षाला विरोध नाही आणि आम्ही कुठल्याच राजकीय पक्षाची तळीही उचलीत नाही. पण सर्वसामान्यांच्या दृष्टीने आज जे चाललंय त्याची वाटचाल महागाईचा भस्मासुर गोर गरिबांना भस्म करण्याच्या..
हल्ली खरं बोलणं हा जणू गुन्हा झाला आहे. आपण एखाद्याला अगदी मैत्रीत्वाने आणि साध्या शब्दांत त्याची उणीव दाखवून देण्याचा प्रयत्न केल्यास ती समोरची व्यक्ती आपल्यावर नाराज होते आणि आपल्याशी बोलणे सोडून..
महाराष्ट्रात राहायचं, महाराष्ट्रात पैसे कमवायचे, महाराष्ट्रात खायचं, महाराष्ट्रात सोयी सुविधा घ्यायच्या आणि तरी मराठी भाषा मात्र येत नाही म्हणून मराठी बोलायची नाही. का असं होतंय तर मराठी माणूस..
'मुंबईची कुठलीही एक भाषा नाही. घाटकोपर परिसरातील भाषा गुजराती आहे. मुंबईत येणार्या व्यक्तीने मराठी शिकले पाहिजे असे काही नाही', असे वक्तव्य करणारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते आणि माजी..
सन्माननीय अपवाद वगळता.. पूर्वी आई होती.. काळ बदलत गेला आणि आईची मम्मी झाली.. बदल हा निसर्गाचा नियम आहे आणि तो स्वीकारायलाच हवा त्यात अजिबात दुमत नाही. मात्र, मुलीचं लग्न झालं की त्यांच्या आयांचा..
Shabda Khadag © 2025. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.