संपादकीय

गॅस कडून चुलीकडे घेऊन जाणाऱ्या सरकारला आता खाली खेचा.. ...

आम्ही कुठल्याच राजकीय पक्षाची बाजू घेत नाही.. आम्ही फक्त संविधान आणि लोकशाहीवर विश्वास ठेवतो. जे सरकार संविधानावर आधारित लोकशाही राबविते ते सरकार सर्वसामान्य लोक डोक्यावर घेतात..

देशाची दुश्मन गोदी मीडिया.....

लोकशाहीचा चवथा स्तंभ म्हणजे पत्रकार मात्र स्वतःला अतिशहाण्या समजणाऱ्या दिल्लीच्या गोदी मीडिया मधील पत्रकारांनी सरकारचे तळवे चाटून, पैसे खाऊन खऱ्या खबरी बाजूला पाडून फक्त सरकारची चाटूगिरी करण्यात

देशाचे बारा वाजत असतांना तुम्ही काय करीत होता..?? ...

देशाचे बारा वाजत असतांना तुम्ही काय करीत होता..?? असा भविष्यात कुणी मला प्रश्न विचारला तर मी स्वतःला मुळीच माफ करू शकणार नाही..

सर्वपक्षीय नेते म्हणजे एका माळेचे मणी.....

शोकांतिका ही आहे की आजचा राजकीय इच्छाशक्ती असलेला बहुतांश तरुण वर्ग आणि कार्यकर्ता वर्ग नेते मंडळींचे ऐकून एकमेकांची डोकी फोडायला मागेपुढे पाहत नाही..

गंडलेली बारावर्ष.. अंधभक्त.. गोदी मीडिया आणि आपल्यासारखे नेभळट.. ...

अंधभक्त.. गोदी मीडिया आणि अणाजीपंत यांच्या थापांनी अवघा देश मेटाकुटीला आलेला असतांना भाजप आणि देवेंद्र फडणवीस अतिशय निलाजरेपणे मोदींनी देशाला प्रगतीकडे नेले म्हणतात हे ऐकून ही यांच्या बेशरमपणाची हद्द

कमी खा देशाला पुढे न्या.....

देशावर कोसळलेल्या संकटाला दूर करायचे असेल तर कमी खा.. कमी प्या.. बाहेर फिरायला जाऊ नका.. सोने खरेदी करू नका इत्यादी इत्यादी आपल्या शेठ ने आवाहन केले आहे आणि ते आपण ऐकायलाच हवे..

लोकशाहीचे मारेकरी आपणच आहोत.....

एका सर्व्हे नुसार 87 टक्के जनतेला भाजपचे सरकार नको आहे असे सांगितले जात आहे. आणि हे खरे आहे. तरी भाजप सत्तेत कशी ? खरेतर त्यांना आताही लोकांनी क्रांती केली तर खाली खेचता येईल. पण भारतीय लोक काही अपवाद

षंढयुग.. ...

चुकीला चूक बोलणे आणि अन्याय अत्याचारा विरोधात आवाज वठविणे हे सुज्ञ आणि मर्द लोकांचे लक्षण आहे. मात्र, आज दुर्दैवाने शिवाजी शेजारच्या घरात जन्माला यावा ही वृत्ती आणि प्रवृत्ती बळावत असल्याने फार मोठ्या

भाडखाऊ मीडिया आणि मूर्ख जनता.. ...

नुकतंच सुप्रसिद्ध अभिनेते आणि खासदार असलेल्या कमल हसन यांचं एक वाक्य वाचनात आलं. ते म्हणतात ' जोपर्यंत जर्मनी पूर्णपणे उध्वस्त झाला नाही, तोपर्यंत लोकांना हिटलर जे काही करत होता त्यात केवळ देशभक्तीच

अच्छे दिन आगये.. ...

आपण सर्व मूर्ख आहोत.. खरेतर पंतप्रधान मोदी साहेब म्हणतात त्याप्रमाणे आपण इंधन बचत करायला हवी.. आणि सोने नाणे कशाला खरेदी करायचे ? डिझल, पेट्रोल सारख्या इंधनाची बचत करा लोकांनो.. कमी खा.. कमी प्या..

रोखठोक बोलणाऱ्यांची संख्या कमी झाल्याने अडाणी नेते डोक्यावर बसले आहेत.. ...

आपल्याला काय करायचे आहे अशी विचारसरणी सध्या बळावत चालल्याने बहुतांश अडाणचोट नेते आपल्या डोक्यावर बसले आहेत असे म्हटल्यास कुणाला वावगे वाटण्याचे मुळीच कारण नाही..

लोकशाहीचा चौथा स्तंभ खिळखिळा होण्याची कारणे.....

पत्रकारांना लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणतात. मात्र, आज दुर्दैवाने हा स्तंभ खिळखिळा झाला आहे. आणि पत्रकारांकडे संशयाने बघितले जाते. त्यांना लाचखाऊ म्हणतात, विकलेले पत्रकार म्हणतात आणि सत्ताधारी तथा भांडवल

धडाधड बंद पडणाऱ्या मराठी शाळा वाचविणे आपल्या हातात आहे.....

कुठलंही प्राथमिक शिक्षण तेथील मातृभाषेतच व्हायला हवं असं अनेक शिक्षणतज्ज्ञांनी अनेकदा सांगितले आहे. महाराष्ट्राचा विचार करता आपली मातृभाषा मराठीतच प्राथमिक शिक्षण व्हायला हवे असे माझे ठाम मत आहे..

जाहिरात

ट्रेंडिंग बातम्या

Get In Touch

Dombivli

+91 9967872052

contact@shabdakhadag.in

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.