काही राज्यांमध्ये होणार असलेल्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने बुधवारी देशात जनगणनेसोबतच जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय जाहीर करून सर्वानाच धक्का दिला..
पहलगाम हल्ल्याचा मरियम नवाज यांनी अद्यापही निषेध केलेला नाही, मात्र या घटनेबाबत पहिल्यांदाच भाष्य करताना “पाकिस्तान अण्वस्त्र संपन्न देश आहे, त्यामुळे कोणीही सहज हल्ला करू शकत नाही..
दरवर्षी ३० एप्रिलला साजरा होणारा ‘चंदनोत्सवम’ हा एकमेव दिवस असतो जेव्हा श्री वराह लक्ष्मी नृसिंह स्वामींचा चेहरा भाविकांना प्रत्यक्ष दर्शनासाठी खुला केला जातो..
भारताने बीबीसीला कठोर इशारा दिला आहे. बीबीसी इंडियाचे प्रमुख जॅकी मार्टिन यांना अधिकृत पत्र देखील पाठवण्यात आले आहे. सूत्रांनी सांगितले की, सरकार बीबीसीच्या रिपोर्टिंगवर पुढेही बारकाईने लक्ष ठेवणार..
मनोहर नावाच्या एका स्थानिक ग्रामस्थाने पीडितांना वाचवण्यासाठी विहिरीत उडी मारली होती. मध्य प्रदेशातील मंदसौर जिल्ह्यातील कचरिया गावात एका भरधाव वेगाने जाणाऱ्या इको व्हॅनने दुचाकीला धडक दिल्यानंतर..
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमुळे लांबलेली ‘बेस्ट’ बसेसची दरवाढ अखेर जाहीर करण्यात आली आहे. स्वस्त व आरामदायी प्रवास म्हणून ओळख असलेल्या ‘बेस्ट’ बसचा प्रवास अखेर दुपटीने महागणार आहे..
Shabda Khadag © 2025. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.