भारतीय शालेय प्रमाणपत्र परीक्षा परिषदेने अर्थात ‘कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन’मार्फत (सीआयएससीई) घेण्यात आलेल्या दहावी (आयसीएसई) आणि बारावी (आयएससी) परीक्षेचा निकाल बुधवारी जाहीर
गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईकराना कडक उन्हाचे चटके बसत आहेत. या दरम्यान पाण्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे..
या हल्ल्याच्या निषेधार्थ आर.पी.आय ने कसारा पोलीस स्टेशनला दिले निवेदन..
काही राज्यांमध्ये होणार असलेल्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने बुधवारी देशात जनगणनेसोबतच जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय जाहीर करून सर्वानाच धक्का दिला..
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाराष्ट्र इलेक्ट्रीक वाहन धोरण, २०२५ला मान्यता देण्यात आली. हे धोरण २०३०पर्यंत लागू राहील..
देवेन भारती हे सध्या मुंबईचे विशेष पोलिस आयुक्त म्हणून कारभार पाहत होते. देवेन भारती हे 1994 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत..
पहलगाम हल्ल्याचा मरियम नवाज यांनी अद्यापही निषेध केलेला नाही, मात्र या घटनेबाबत पहिल्यांदाच भाष्य करताना “पाकिस्तान अण्वस्त्र संपन्न देश आहे, त्यामुळे कोणीही सहज हल्ला करू शकत नाही..
दरवर्षी ३० एप्रिलला साजरा होणारा ‘चंदनोत्सवम’ हा एकमेव दिवस असतो जेव्हा श्री वराह लक्ष्मी नृसिंह स्वामींचा चेहरा भाविकांना प्रत्यक्ष दर्शनासाठी खुला केला जातो..
डोंबिवली पूर्वेच्या श्री समर्थ कृपा स्पेशल नीड चिल्ड्रेन स्कुलमध्ये मंगळवार दिनांक २९ एप्रिल २०२५ रोजी पालकसभा संपन्न झाली..
रेल्वे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांच्या सूचनेनुसार एसीपी श्री. अरुण पोखरकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली डोंबिवली लोहमार्गचे इन्चार्ज श्री. किरण उंदरे साहेब यांनी सायबर व कायदा साक्षरता मोहीम
रेल चाईल्ड संस्था संचालित बामा काथोड हाईट्स ९० फीट, कल्याण लिंक रोड, कांचनगाव ठाकुर्ली ( पूर्व ) ४२१२०१..
आज सोशल मीडियाचा विचार करता प्रबोधनाची गरज अपवाद वगळता तरुणींना नहीं तर काही फोर्टी- फिफ्टी प्लस बायांना असल्याचे माझे स्पष्ट मत आहे..
भारताने बीबीसीला कठोर इशारा दिला आहे. बीबीसी इंडियाचे प्रमुख जॅकी मार्टिन यांना अधिकृत पत्र देखील पाठवण्यात आले आहे. सूत्रांनी सांगितले की, सरकार बीबीसीच्या रिपोर्टिंगवर पुढेही बारकाईने लक्ष ठेवणार..
महायुतीच्या नेत्यांवर टीकेची झोड उठवली जात असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोन करून संजय गायकवाड यांची कानउघाडणी केली..
मनोहर नावाच्या एका स्थानिक ग्रामस्थाने पीडितांना वाचवण्यासाठी विहिरीत उडी मारली होती. मध्य प्रदेशातील मंदसौर जिल्ह्यातील कचरिया गावात एका भरधाव वेगाने जाणाऱ्या इको व्हॅनने दुचाकीला धडक दिल्यानंतर..
दोन वर्षांपूर्वी मुलीने प्रेम विवाह केला याचा राग बापाच्या डोक्यात होता. लग्नानंतर मुलगी आणि तिचा पती हे एका कार्यक्रमासाठी चोपडा येथे आल्याचे कळताच सीआरपीफच्या निवृत्त जवानाने घटनास्थळी जाऊन मुलीवर..
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमुळे लांबलेली ‘बेस्ट’ बसेसची दरवाढ अखेर जाहीर करण्यात आली आहे. स्वस्त व आरामदायी प्रवास म्हणून ओळख असलेल्या ‘बेस्ट’ बसचा प्रवास अखेर दुपटीने महागणार आहे..
आदर्श शिक्षिका तथा सावित्रीबाई फुले आणि इतर बरेचसे पुरस्कार भेटलेल्या शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्राच्या सन्माननीय सदस्या तथा विशेष प्रतिनिधी सौ. उज्वला पानमंद यांना संपूर्ण शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..
प्रसंग सुखाचा असो अथवा दुःखाचा काही राजकारणी त्यावर स्वतःची पोळी भाजून घेण्याचा नेहमीच प्रयत्न करतात..
शतानुशतके रसिक वाचकांच्या हृदयावर आपल्या जादुई लेखणीने अधिराज्य गाजवणारा शब्दांचा किमयागार, नाटकांचा पितामह अर्थात विल्यम शेक्सपिअर!!
मराठी माणूसच मराठीचा मारेकरी ठरत आहे..
जसजसा रात्रीचा अंधार अंगावर स्वार होतो तसतशी रेल्वे फलाटावरील आणि जिन्यावरील गर्दी स्वतःचा चेहरा हरवलेली दिसते..
आपण एकमेकांना गृहीत धरू लागलो आहे. गुड मॉर्निंग केलं की संपलं आपलं काम ही मनोवृत्ती आपल्यात वाढू लागल्याने कुठेतरी जिव्हाळा कमी होत चालला आहे का हा संशोधनाचा विषय होऊ शकतो..?
सहाय्यक पोलीस आयुक्त श्री अरुण पोखरकर साहेब. कल्याण विभाग, लोहमार्ग मुंबई यांनी काढलेल्या परिपत्रकान्वये..
उत्तर प्रदेश आणि बिहारच्या लोकांच्या नोकऱ्यांची महाराष्ट्र सरकार सोय करीत आहे का..??
परिस्थितीने गरीब शेतकरी अथवा गरीब घरातील मुलं आपल्या आई - वडिलांना कधीच वृद्धाश्रमात ठेवत नाहीत. पोटात नऊ महिने जड झाला नाही तर ताटात जड होईल का..
आपल्या आजूबाजूला किड्या मुंग्यांसारखी माणसे वावरतांना दिसतात. रोजच्या धावपळीत कोण काय करतंय आणि कसं जगतंय याचा आपल्या पैकी अनेकांच्या मनात कधी विचार सुद्धा येत नाही..
आपल्या भारतीयांची ही शोकांतिका आहे की आपण महापुरुषांना जातीपातीत वाटून घेतलेलं आहे. दगडाच्या देवाला वारेमाप देणग्या देणारे काही अपवाद वगळता गोर गरिबांना पैसे देतांना हात आखडता घेतात..
आमचा कुठल्याच राजकीय पक्षाला विरोध नाही आणि आम्ही कुठल्याच राजकीय पक्षाची तळीही उचलीत नाही. पण सर्वसामान्यांच्या दृष्टीने आज जे चाललंय त्याची वाटचाल महागाईचा भस्मासुर गोर गरिबांना भस्म करण्याच्या..
खूपदा आपण आपल्या आयुष्यात माणसांची खोगीरभरती करून ठेवलेली असते. या पैकी किती लोक प्रत्यक्षात आपली वाईट वेळ आल्यावर आपल्या मदतीला येतात हा संशोधनाचा विषय ठरेल..
माझ्याकडे रोज पंधरावीस प्रसिद्धीच्या बातम्या आणि कविता छापण्यासाठी येतात. यापूर्वी अनेकांना मी फुकटात प्रसिद्धी दिली आहे. त्यात समाजोपयोगी आणि गोर गरिबांच्या, अन्यायग्रस्तांच्या बातम्या आपण नेहमीच..
सोशल मीडिया दुधारी तलवार आहे हे आपण लक्षात घ्यायला हवं..
प्रत्येकाच्या मनात, मेंदूत चांगल्या वाईट घडामोडी सतत घडत असतात. आणि मनात रागाची आग, बदल्याची - सुडाची आग, प्रेमातला पराभव, विश्वासघात, संशय, दुस्वास अशा गोष्टींचा वणवा पेटला असेल तर त्या वणव्याची मोठी
आपल्या माणसाचा राग आला तर खुशाल भांडा. आपण ज्याच्यावर आपला हक्क आहे त्याच्याशीच भांडतो. रस्त्यावरच्या कुणाशीही उठून आपण भांडायला जात नाही. आणि हक्काचे भांडण हे जिवंतपणाचे लक्षण असल्याचं आमचं स्पस्ट..
श्रीमती. समाप्ती अरुण जगताप अर्थात एका जिद्दी आईची लक्षवेधी कथा..
स्वप्नं पूर्ण करणारी मुंबापुरी म्हणून मुंबईकडे पाहिलं जातं. पोटात भूक आणि डोळ्यात शेकडो स्वप्नं घेऊन इथे देशभरातून हजारो लोकांचे तांडे रोज येत असतात. शहराला आता हात पाय पसरायला देखील जागा उरलेली..
हल्ली खरं बोलणं हा जणू गुन्हा झाला आहे. आपण एखाद्याला अगदी मैत्रीत्वाने आणि साध्या शब्दांत त्याची उणीव दाखवून देण्याचा प्रयत्न केल्यास ती समोरची व्यक्ती आपल्यावर नाराज होते आणि आपल्याशी बोलणे सोडून..
महाराष्ट्रात राहायचं, महाराष्ट्रात पैसे कमवायचे, महाराष्ट्रात खायचं, महाराष्ट्रात सोयी सुविधा घ्यायच्या आणि तरी मराठी भाषा मात्र येत नाही म्हणून मराठी बोलायची नाही. का असं होतंय तर मराठी माणूस..
मनातल्या वाटांवर आपण अनुभवलेल्या भल्या बुऱ्या आठवणींच्या पाऊलखुणा आपल्याला नियमित भेटत असतात. आपल्यापैकी खूप लोक जगण्याचा सोहळा करण्या ऐवजी माझं तुझं करण्यात वेळ आणि आयुष्य वाया घालवतात. जे चाललंय..
समाजकारणी, संपादक, लेखक - दिग्दर्शक आणि त्याही पेक्षा एक तळागाळात आणि गरजवंत दीन दुबळ्यांबरोबर वावरणारा सामान्य माणूस म्हणून मला नेहमीच वेगवेगळे चांगले आणि वाईट अनुभव नियमित येत आहेत..
छडी लागे छमछम विद्या येई घम घम छम छम छम.. श्यामच्या आई या प्रल्हाद केशव अत्रे यांच्या राष्ट्रीय सुवर्ण पदक विजेत्या सिनेमात छोट्या श्यामच्या तोंडी म्हणजे तेव्हाचे बाल कलाकार माधव वझे यांच्या तोंडी हे.
पाठीवर हात ठेवून फक्त लढ म्हणा असे कुसुमाग्रजांना म्हणणारा त्यांचा विद्यार्थी मेहनती होता. प्रोत्साहन देणे वाईट नाही. बुडत्याला जसा काठीचा आधार असतो तसं आपल्या मानसिक, शाब्दिक आणि आर्थिक प्रोत्साहनाने
अगदी काहीही झालं इतर चित्ती समाधान आणि प्रसन्न असायला हवे. आपल्या संतांनी सुद्धा हेच सांगितले आहे. प्रत्येकाचा जगण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा असतो. काही लोक सर्वकाही जवळ असूनही सतत कण्हत कुथत..
प्रत्येक वेळी एकला चलो रे.. म्हणून चालत नाही हो.. आपण कितीही शहाणे असलो तरी आयुष्य आपण समजतो तितकं सोपं नसतं..
शनिवार ८ मार्च २०२५ रोजी रेल चाईल्ड संस्थेच्या डोंबिवली पश्चिमेच्या महात्मा गांधी विद्यामंदिर येथे मान्यवर महिलांचा, माजी विद्यार्थिनी तथा महिला पालक प्रतिनिधी यांचा सत्कार..
शनिवार ८ मार्च २०२५ डोंबिवली विभागात असलेल्या सर्व पोलीस स्टेशनमधील महिला पोलिस अधिकारी, महिला पोलिस, महिला होमगार्ड, रेल्वे स्वच्छक महिलावर्ग, पोलिसांसाठी कार्यरत असलेल्या महिला वकील, आणि रेल्वे..
'मुंबईची कुठलीही एक भाषा नाही. घाटकोपर परिसरातील भाषा गुजराती आहे. मुंबईत येणार्या व्यक्तीने मराठी शिकले पाहिजे असे काही नाही', असे वक्तव्य करणारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते आणि माजी..
रागाने अनेकांची आयुष्य उध्वस्त झालेली आहेत. मात्र, यातून बोध घेणारे फार कमी लोक असतात. राग आणि घमेंड या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. घमेंडखोर माणसं खूपदा रागीट असतात. या रागाचे सुद्धा दोन प्रकार आहेत
सन्माननीय अपवाद वगळता.. पूर्वी आई होती.. काळ बदलत गेला आणि आईची मम्मी झाली.. बदल हा निसर्गाचा नियम आहे आणि तो स्वीकारायलाच हवा त्यात अजिबात दुमत नाही. मात्र, मुलीचं लग्न झालं की त्यांच्या आयांचा..
काय घेऊन आलोय आणि काय घेऊन जाणार आहे या वास्तवाची ज्याला जाणीव आहे तो सगळ्यांशी हसून खेळून आणि मोकळ्या मनाने राहतो. आणि जो अतिशय आतल्या गाठीचा असतो तो तोंडावर गोड गोड बोलतो मात्र मनातून अतिशय कपटी..
१९८० च्या दशकात तुफान गाजलेलं आणि अजूनही आपला ठसा तसाच जपून ठेवलेलं हे रंजना शिंदे यांनी गायलेलं गाणं तेव्हा रेडिओवर तुफान गाजलेलं. ते आजही तितकाच लोकप्रिय आहे..
आपले आणि परके यातील सीमारेषा फार पुसट असते फक्त ती रेषा आपल्या पटकन लक्षात येत नाही. किंवा येऊनही आपण त्याकडे छे असं होऊच शकत नाही असं आपल्या मनाशीच बोलून दुर्लक्ष करतो..
रोशन सातारकर यांचं आणखी एक बहारदार गाणं इथे सादर करीत आहे. पूर्वीच्या काळी लोकगीतं आणि तमाशाच्या माध्यमातून खूप प्रभावीपणे वास्तव मांडलं जात होतं..
रुख्मिणी उर्फ रोशन सातारकर यांनी त्यांच्या दमदार आवाजात गायलेलं हे लोकगीत लोककवी हरेंद्र जाधव यांनी लिहिले आहे आणि लोकगीतांना, लावण्यांना जबरदस्त संगीत देण्यात ज्यांचा हातखंडा होता असे बहारदार..
आज भल्या पहाटे मला एक स्वप्नं पडलं..जाग आली तेव्हा मला काही कारण नसतांना फारच अस्वस्थ वाटलं.. अ हं.. चुकताय हो तुम्ही.. अस्वस्थ माझ्यासाठी नाही तर माझ्या काही चांगल्या आणि वाईट मित्र मैत्रणींसाठी..
रविवार २३ फेब्रुवारी २०२५ चा दिवस शब्द खड्गने गाजवला..
कधी कधी गर्दीचा खूपच त्रास होतो. खूपदा माणूस गर्दीत सुद्धा मनाने एकटाच असतो. एकटेपणा काही काळासाठी खूप सुखावह वाटतो. पण, कायमस्वरूपी एकटेपणा माणसाला वेड लावू शकतो..
तारुण्यातील फुलणाऱ्या भावनेला थांबवून ठेवणं थोडस कठीणच असत..
चिंता आणि चिता या गोष्टी तसे पाहिल्यास फारच जवळच्या आहेत. माझ्या अत्यंत जवळच्या मैत्रिणीला मात्र हे मान्य नाही. ती आनंदी असल्याने आणि तिच्या आनंदात माझ्यासारखा बहुआयामी व्यक्ती आनंद मानून तिला सतत..
प्रेमासाठी आपल्या जीवनाचे सर्वोच्य बलिदान करणाऱ्या संत व्हॅलेंटाईन्स यांच्या स्मृती प्रित्यर्थ प्रेमदिवस म्हणून जगभरात १४ फेब्रुवारी साजरा केला जातो. खरं तर मानवा बरोबरच पशु पक्षी आणि वृक्षवल्लीवर..
ओठात एक आणि पोटात एक.. सतत याच्या त्याच्या दडपणाखाली.. याला काय वाटेल, हिला काय वाटेल.. हा काय बोलेल तो काय बोलेल.. आणि जगण्याचा प्रयत्न जरी केला तरी तो 'तेरी भी चूप और मेरी भी चूप'..
आज मी जवळपास सर्वच लेखक आणि कवी मंडळींच्या मनातलं प्रातिनिधिक बोलतोय.. होतं काय की विविध प्रकारच्या कथा असो, सुख दुःखाच्या, प्रेमाच्या, विरहाच्या कविता असो अथवा एखादा लेख, चारोळी, दुनोळी, एकोळी अथवा..
प्रॉमिस डे ची सुद्धा मोठी गंमतच आहे नाही.. आई वडिलांना व्यवस्थित सांभाळण्याचे स्वतः स्वतःला प्रॉमिस करायचे, भाऊ- बहिणींशी , पती-पत्नीशी, मित्र- मैत्रिणींशी आणि देशाशी प्रामाणिक राहून आपल्या बरोबर..
मित्रांनो अगदी दहावी अकरावीला असल्यापासून म्हणजे गेल्या वीस वर्षां पेक्षा जास्त वर्ष मी स्वतःच्या हिमतीवर विविध कार्यक्रम करतोय. ज्या मध्ये काव्योत्सव असतील, व्यख्यानं असतील, अभिनय असेल, सामाजिक..
मानवी उत्क्रांतीच्या काळात कंद मुळे खाऊन गुहेत राहणार माणूस जेव्हा नदी किनारी रहायला आला व त्याला आगीत भाजलेल्या मांस तथा इतर गोष्टींचा स्वाद लक्षात आला तेव्हापासून वेगवेगळ्या देशांतील, वेगवेगळ्या..
प्रेम व्यक्त करायला आज लोकांना विशिष्ट डे लागतो हे पाहून हसावं की रडावं हेच कळत नाही. अहो प्रेम व्यक्त करायला जर तुम्हाला एखादा दिवस लागत असेल आणि त्या समोरच्याला अथवा समोरचीला तुमचं प्रेम व्यक्त..
आयुष्यात सुख जवा एवढं आणि दुःख पर्वता एवढं असतं.. सुख दुःख हा ऊन सावलीचा खेळ असतो. म्हणून सतत दुःख कुरवाळीत बसण्यात काही अर्थ नसतो..
कधी कधी आयुष्यात अनेक चिंता आणि संकट येतात.. माणसं आपल्या जवळ येतात आणि स्वतःची चूक लक्षात न घेता आपल्या पासून दूर निघून जातात. पण, म्हणून जगणं सोडायचं नसतं. आई नसलेलं तान्हं बाळ सुद्धा या दुनियेत..
एकवेळ भांडखोर स्वभाव परवडला पण संशयखोर स्वभाव अजिबात परवडत नाही.. संशयाचं भूत एकदा का तुमच्या मानगुटीवर बसलं की ते वेताळ सारखं घट्ट चिकटून बसतं. संशयाचे किडे डोक्यात गेले की मग ते किडे हातपाय पसरू..
मैत्री असो, प्रेम असो, नातेसंबंध असो अथवा दुश्मनी असो.. जे करायचं ते बिनधास्त आणि पूर्णपणे स्वतःला त्यात झोकून देऊन करायचं.. एकतर काहीही करण्या अगोदर, कुठल्याही नात्यात पडण्या अगोदर शंभरदा विचार..
मॉल मध्ये महागडी वस्तू घेतांना किंमत कमी करा म्हणून अजिबात घासाघीस न करणारे ९९ टक्के लोक बाहेर टोपली घेऊन बसलेल्या गरीब भाजीवालीशी दोन पाच रुपये कमी कर म्हणून वादावादी करतात. खरं तर उन्हातान्हात..
खरं तर आंधळ्यांच्या शहरात आरसे विकणे हा शुद्ध वेडेपणा आहे. पण, तरी काही लोक तो वेडेपणा करतात कारण त्या आंधळ्यांत सगळे नजरे समोर मिट्ट काळोख दिसणारे असणारे आंधळे नसतात. तर, बरेचसे डोळस आंधळे असतात..
माणसाच्या स्वभावाबद्दल आजवर अनेकदा बोललं गेलंय लिहीलं गेलंय.. आजवर अनेक शास्त्रज्ञ आणि डॉक्टरांनी मनाचा शोध लावण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, अद्याप मन नक्की काय आहे हे कुणालाच पूर्णपणे कळलेले नाही.
१४ जानेवारी १७६१ रोजी मराठे आणि अब्दालीत पानिपत येथे घनघोर युद्ध झाले. मराठ्यांच्या समशेरीची चपराक आणि धसका अब्दालीला जबरदस्त बसला.. पानिपत युद्धात "लाख बांगडी फुटली , दोन मोती गळाले, २७ मोहरा..
आकाश होणं तितकसं कठीण नाही हो.. फक्त ते होण्यासाठी स्वतःकडे दुर्दम्य इच्छाशक्ती ठेवा. आकाशाच्या छत्रछायेखाली आलेल्या पांथस्थाला कवेत घेऊन त्याचे दुःख दूर करण्या एवढे मोठे व्हा.. राग लोभ प्रत्येकालाच..
लक्ष्मीच्या घरी सरस्वती पाणी भरते असं म्हणतात ते काही खोटं नाही. तुमच्याकडे फक्त हुशारी असून आजच्या जगात अजिबात चालत नाही. तुमच्याकडे पैसे नसतील तर तुम्हाला आणि तुमच्या हुशारीला कुणीही विचारीत नाही..
आनंद वाटल्याने वाढतो आणि दुःख वाटल्याने कमी होते..म्हणून माणसाने नेहमी आनंदी आणि बिनधास्त राहण्याचा प्रयत्न करावा. आनंदी रहायला प्रत्येकच वेळी खूप पैसे लागतात असे ही नाही..
आज खूपशा गोष्टी लोक काय म्हणतील म्हणून घाबरून आपण करीत नाही. आपली आवड निवड छंद आणि समोरचा चांगला की वाईट यावर मारला गेलेला शिक्का सगळं लोकांना घाबरून करायचं अथवा नाही करायचं..
ती मनस्वी आहे.. कुणाच्या अध्यात मध्यात नाही.. प्रामाणिक आहे.. सर्वात महत्वाचं म्हणजे गाणं तिचा श्वास आहे. मी हे बोलतोय ते नाशिक येथील सुप्रसिद्ध गायिका.. भारतीय जनता पार्टीच्या चित्रपट कामगार..
आपल्या कामाप्रती प्रामाणिक असणे वाईट नाही. मात्र समोरचा त्याची गरज काढून घेतोय हे कळायला हवे. काही मंडळी स्वतःला मान मिळावा अथवा मोठेपण मिळावे म्हणून अतिरिक्त काम अंगावर ओढून घेतात..
आल्या जन्मात मनुष्याला एक तरी चांगला छंद जोपासता यायलाच हवा. आयुष्यभर जबाबदारीच्या ओझ्याखाली बहुतांश स्त्री पुरुष दबलेले असतात. आयुष्य कधी सुरु झालं आणि आयुष्याची संध्याकाळ कधी जवळ आली हे रोजच्या..
कुणी कितीही नाकारलं तरी सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात माणूस माणसापासून दूर चालला आहे असे म्हटल्यास कुणाला वावगे वाटण्याचे मुळीच कारण नाही. पंधरा पैशाच्या पोस्ट कार्ड मध्ये आणि पंचवीस पैशाच्या..
Shabda Khadag © 2025. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.